भारत पाक संधी,ओपरेशन सिन्दूर थांबले?
भारताने पाक हवाई तळांवर केलेल्या शेवटच्या हल्ल्यानंतर युद्धबंदी स्वीकारली.
• पाक डीजीएमओने दुपारी ३:३० वाजता युद्धबंदीची विनंती केली, पुढील हल्ले न करण्याचे आश्वासन दिले
• अमेरिकेने आयएमएफच्या १ अब्ज डॉलर्सच्या निधीचा तात्काळ युद्धबंदीशी संबंध जोडून पाकिस्तानवर दबाव आणला.
• सिंधू पाणी कराराची माहिती सामायिकरण स्थगित आहे; भारत उत्तर नदी प्रकल्पांसह पुढे जाईल.
• अमेरिकेने भारताच्या सुधारित युद्ध सिद्धांताचा औपचारिकपणे स्वीकार केला: भविष्यातील कोणताही दहशतवादी हल्ला = युद्धाची कृती.
आणि मिपा वरुन काही आयडी उडाले ते परत येणार नाहीत
पण पाक कुरापत काढल्याशिवाय राहणार नाही,भारत तयार असेल
पण विनाकारण १०० पाक मारायला खर्च लाखो येत होता तो वाचेल
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ऑपरेशन सिंदूरने २६ हिंदूंच्या हत्येच्या बदला घेऊन आपले उद्दिष्ट
बदला म्हणजे काय?
ऑपरेशन सिंदूरने ने भारताने
ज्या अतिरेक्यांनी निरपराध
पूर्णपणे त्रयस्थ स्त्रोतांकडून
इथे भारताने विरोध करण्याच्या
इथे भारताने विरोध करण्याच्या ऐवजी तटस्थ भूमिका का घेतली हे अनाकलनीय आहे.माझ्या माहीतीप्रमाणे आय एम एफ मधे मतदान प्रक्रियेत नकार नोंदवण्याची सोय नाही. खरे तर आय एम एफ मधे अमेरिका , चीन, फ्रान्स ह्या देशांची एकाधीकारशाही आहे. त्यातही मतदान प्रक्रियेत कोटा सिस्टीम आहे. एकट्या अमेरिकेला १६% व चीन ला ६% कोटा दिलेला आहे. भारत व ईतर देश २% वगेरे कोट्यात येतात. नकार नोंदवण्याची सोय नसल्यामुळे मतदान प्रक्रियेत भाग न घेणे किंवा मित्रदेशांना मतदान प्रक्रियेत भाग घेण्यापासुन पराव्रुत्त करणे ईतकेच आपण करु शकतो. त्यातही अमेरिका व चीन ह्या देशांना वेटो पावर आहे. त्यामुळे कुणी कीतीही आदळाअपट केली तरी हे दोन देश करतील तेच होते.तुमची माहिती बरोबर आहे
अमेरीकेची दोस्ती ही
अमेरिकेत 'माय फ्रेंड' असताना
आय एम एफ ने पाकिस्तानचे कर्ज
सोयिस्कर
हेनरी किसिंजर
बरोबर पण...
आत्तापर्यंतच्या अनेक विश्लेषणामध्ये
युद्धविरामवर खूपच उथळपणे मते मांडली आहेत अनेक जणांनी.....
आपण तहात का हरतो वा कोणत्या
आपण तहात का हरतो वा कोणत्या दबावाखाली येतो हेय आपल्या नपुंसक अहिंसा धोरणाचा परिपाक आहे.+१ एकुणातच (बहुतेक) भारतीय लोकांची (यात हुच्च मध्यमवर्गिय जास्त येतात) देशसेवा / देशप्रेम सोयिप्रमाणे बदलते. शिवाजी शेजारच्या घरात जन्माला यावा माझ्या घरात नाही हीच त्यांची विचारसरणी असते. बघा मालदीव ने कीतीही ईंडीया हटाओ केला तरी तिथे जाउन सुट्टी एंजोय करणारच. काश्मीरात कितीही लोक मेले तरी "यहा सब ठीक है" बोलणारच. आतंकवादाला धर्म नसतो हे बरळ्नारच.यथा
भारताने पाकिस्तान विरोधात
मिपा प्रवक्ते...
काहीतरी चूक होतेय.
पहिल्या दिवशी आपण दहशतवादी तळ
भारताविरुद्ध कार्यरत असलेल्या
आपल्या पैकी किती लोकांचो
त्रयस्थ स्त्रोताकडून माहितीचा दुवा
भरतीय सेनेच्या पत्रकार
आधीचे व नंतरचे फोटो न्यूयॉर्क
मी पाहिलेल्या लेखात दोन्ही
उरी आणि बालाकोटच्या वेळी
आपले समर्थन करण्याच्या फंदात
इतरांना दोष देण्यापेक्षा
https://idrw.org/satellite
त्रयस्थ? आणि मान्यताप्राप्त?
कदाचित ह्या मुळेच आपल्या
ज्यांना तुमच्यावर विश्वास
https://defence.in/threads
कणीक आणि साखरेच्या अभूतपूर्व
पाकिस्तानी लोकांच्या मते ही
खरं आहे पण किमान
काही नवीन अपडेट्स
बलुचिस्तानला लागून पश्चिमेला
मात्र सिंधू जल करार अनिश्चित
न्यायमुर्ती रामशास्त्री प्रभुणे...
युद्धात झालेलं नुकसान
१००% सहमत
दुसऱ्यांचे खरे आकडे आता समोर
आपल्याला ऑपरेशन सिंदूर म्हणजे
युद्धात झालेलं नुकसान लपवण्यात काहीही फायदा वाटतं नाही
सहमत. जनता ईतकी सुजाण /