वक्फ सुधारणा विधेयक संसदेत सादर झाले. इतकी मोठी जमीन हिंदूंच्या देशाची मालमत्ता. ती काँग्रेस नामक महापापी पक्षाने वक्फ नामक संघटनेला अशीच देऊन टाकली. बदल्यात मुस्लिमांच्या एकगठ्ठा मतांची बेजमी करुन घेतली. भाजप सत्तेत येताच वक्फवर उधळलेल्या जमीनी भाजप परत घेईल असे भाजपला मतदान करणार्या हिंदुत्ववादी मतदारांना वाटले. हिंदुत्ववादी मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. त्यांच्या अपेक्षा फलद्रुप झाल्या का?
वास्तविक ९५ च्या कायद्यात फारसे मोठे बदल केलेले नाहीत,याचा फायदा मुस्लिम गोरगरीब लोकांना होईल.
नवीन सुधारणा कायद्याने वक्फ बोर्डकडे असलेली जमीन (साधारण ९ लाख कोटी + एकर) त्यांच्याच कडे राहील.त्यात कोणताही बदल होणार नाही.
भाजपने हिंदूंसाठी हे केले. आख्ख्या देशाला लागलेल्या कॅन्सरला खिळखिळा करायची संधी भाजपने घालवली.
आपल्याला काय वाटते याबद्दल?
वर्गीकरण
वाचने
9481
प्रतिक्रिया
78
मिसळपाव
प्रतिक्रिया
"आधी तुमच्या घरातली घाण साफ
In reply to खरे तर मी असल्या बिनबुडाच्या by सुक्या
"आधी तुमच्या घरातली घाण साफ करा, गल्लीतली घाण साफ करा मग मला माझ्या घरातली घाण साफ करायला सांगा" असला तद्दन टुकार युक्तीवादत्यापेक्षा भिकारचोट युक्तिवाद म्हणजे कचरा का असेना, आमचं घर भरलेलं दिसतंय आणि आमचं भरलेलं घर बघवत नाही यांना. आमच्या भरल्या घराचा मत्सर वाटतो यांना.जी
+१ माई! एका धर्माचा द्वेष करत
In reply to जी by माईसाहेब कुरसूंदीकर
माईडे,
In reply to जी by माईसाहेब कुरसूंदीकर
फेक पदवीधारक डॉक्टर पण आहेत
In reply to माईडे, by श्रीगुरुजी
अहो 'उध्दवसाहेब दादरकर'
In reply to जी by माईसाहेब कुरसूंदीकर
तुम्ही का जात नाही वक्फ
In reply to अहो 'उध्दवसाहेब दादरकर' by उपयोजक
एकच लक्ष्य ... खात्यात १५