सद्य परिस्थितीला अत्यंत समर्पक, व चपखल बसणारी कविता.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
एकदम मस्त कविता आहे. शेवटचे कडवे वाचताना अटलजींच्या "कौरव कौन, कौन पांडव" कवितेतील,
दोनोँ ओर शकुनि का फैला कूटजाल है |
धर्मराज ने छोड़ी नहीं जुए की लत है |
हर पंचायत में पांचाली अपमानित है |
बिना कृष्ण के आज महाभारत होना है,
कोई राजा बने, रंक को तो रोना है |
लौकिकाला साजेशी कविता.
वा
सद्य
हेच
आवडली
नाहि आवडली
सॉलीड
मस्त कविता केलीये ...
वा ! मस्त !!
छान
मस्त
सध्याच्या
Prof.(Er.)Suresh