धटिंगण रॉ आणी वॉशिंग्टन पोस्ट ची कावकाव
लोकसत्ता मध्ये आज एक मस्त बातमी वाचली (ती कॉपी पेस्ट करत नाही , नाहीतर काही सन्माननीय सदस्य... )
वॉशिंग्टन पोस्ट मधल्या बातमीचा गोषवारा असा होता की...
भारताची ‘रॉ’ गुप्तहेर संघटना मोसाद, सीआयए, केजीबीसारखीच धोकादायक आहे.
गेल्या दोन अडीच वर्षात साधारण १०/११ जणांची पाकिस्तानात हत्या झालीये.
त्या सगळ्या हत्यांमध्ये एक सूत्र सामान आहे , हे सगळे कार्यकर्ते भारतविरोधी प्रचारामध्ये किंवा प्रत्यक्ष वा अ-प्रत्यक्ष कारवायांमध्ये गुंतलेले होते
ईस मे रा की साजिश है (रॉ नाही बरका) पाकिस्तानी चॅनेल्स कंठशोष करून सांगतायेत...
कॅनडा मध्ये हरदीप सिंग निज्जर ची हत्या....अननोन गनमॅन येतायेत आणी ठोकून जातायेत
रॉ ही संघटना भारताच्या आंतरराष्ट्रीय राजकारणातील वाढत्या प्रभावामुळे धीट बनली असल्याचे काही आंतरराष्ट्रीय विश्लेषक मानतात.
त्यामुळेच निव्वळ हेरगिरीपुरते सीमित न राहता रॉ त्यापलीकडे जाऊन कारवायादेखील करू लागल्याचे या वर्गाचे म्हणणे आहे. रॉ चा दबदबा गेल्या काही वर्षांमध्ये विलक्षण वाढला असल्याचे भारतविरोधी गटही मान्य करतात.
पण भारताने ताबडतोब आपले स्पष्टीकरण दिले आणी अर्थातच कानावर हात ठेवले
आम्ही गौतम बुद्ध आणी गांधींच्या तत्वा चालणारा लोकशाही देश आहोत आणी आम्ही नेहमीच आंतरराष्ट्रीय कायदे आणि संकेतांचे पालन करण्याचे धोरण कटाक्षाने राबवले आहे
हिंसा और हम?...ना बाबा ना... हम तो अहिंसा के पुजारी है भैया
तर मंडळी, आपले समर्थ रामदास स्वामी सांगूनच गेले आहेत की...
हुंब्यासी हुंबा लाउनी द्यावा | टोणप्यास टोणपा आणावा |
लौदास पुढे उभा करावा | दुसरा लौद
धटासी आणावा धट | उद्धटासी पाहिजे उद्धट |
खटनटासी खटनट | अगत्य करी
ठाकूर बलदेव सिंग के शब्दो मे बोलनेका बोलेतो...लोहा ही लोहे को काटता है
और अजित डोभाल के शब्दो मे बोलनेका बोलेतो....मौनं सर्वार्थ साधनम्, अर्थात.... मौन रहने से सभी कार्य पूर्ण होते है
जमतारा चा फेमस डायलॉग आठवला... "सबका नंबर आयेगा"
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
प्रतिक्रिया
जमतारा चा फेमस डायलॉग आठवला..
वडाची साल पिंपळाला
@भागो
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
दहा वर्षांत भारताचा दणका
हो, थोडा पतंजलीला पण मिळाला!
हो, थोडा पतंजलीला पण मिळाला!
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
पतंजली आणि या धाग्याचा काय
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
पतंजली
सनातन मनुवादी धर्म टार्गेट
सनातन धर्माचं महत्व
- प्रदूषण काय फक्त हिंदू सणांमुळेच होतं का?
- हिंदूंना आपल्याच देशात, आपल्याच चालीरीती पाळण्याची नामुष्की कशी असू शकते?
- मान्य आहे “काही मूठभर" लोक समाज विघातक कृत्य करतात, पण संपूर्ण धर्मालाच नकोसं म्हणणे कितपत बरोबर आहे?
वरील प्रश्न केवळ प्रातिनिधिक आहेत. सर्वसामान्यपणे हिंदूंचं सामाजिक जीवन अतिशय कर्कश्य आणि आक्रस्ताळं बनलेलं आहे आणि कोणताही सनातनी याची जबाबदारी टाळून सनातन धर्माची भलामण करू शकणार नाही. तसेच यापूर्वी सनातन धर्मावरील चर्चेत आपण जातींची उतरंड आणि स्त्रियांचे सामाजिक स्थान याबाबतीत काही बेधडक पण संविधानाला मान्य नसणारी मतं व्यक्त केली होती अशी माझी समजूत झालेली आहे. आपण आजही त्या मतांच्या बाबतीत ठाम असाल तर तसे सांगावे म्हणजे आम्ही देखील ”होय. लिब्राडूंच!” असे म्हणायला मोकळे.ज्या प्रकारे भक्त ह्या
त्यांना इतका कडक माल कुठून
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक
मंडळीहो रागावू नका.
:)
गुप्तचर संस्थेचं दिसणारं कार्य व राजकीय इच्छाशक्ती
गुप्तचर संस्थेचं दिसणारं कार्य व राजकीय इच्छाशक्ती
गुप्तचर संस्थेचं दिसणारं कार्य व राजकीय इच्छाशक्ती
गुप्तचर संस्थेचं दिसणारं कार्य व राजकीय इच्छाशक्ती
गुप्तचर संस्थेचं दिसणारं कार्य व राजकीय इच्छाशक्ती
नया भारत
बाकी टुलकिट असणं ही काही फक्त
थोडक्यात भारतीय गुप्तहेर
आयुष्यात प्रगल्भ होणार नाहीत,
हहाहा. खरंय. :)
पण भारतात भारतीय नागरिकांची
तुमची समज जरा कमी पडतेय
"पहिलं प्रेम मोदी आणि ते फारच
त्यांचा पक्ष त्याच्या गुण दोषांसहित काँग्रेस
दुरुस्ती
निम्म्याहून जास्त एका
अरे पण निम्मे तर होते ना?
भाजपमध्ये आहे हिम्मत मोदींना पायउतार व्हा असं सांगण्याची?
घराणेशाही
+१ अभ्यासू प्रतिसाद.
चला म्हणजे चंद्रसुऱ्य कुमार
व्हय
तर शस्त्रे घेऊन येणार्या
आय.टी ची स्थापना
आज जेव्हा सणासुदीच्या काळात
आक्षेप घेण्यासारखे ?
घराणेशाही
बहुतेक गोष्टींशी सहमत पण "
बाकी सोडा.. पक्षामधे घराणेशाही असली की काय होते ते पहा..
असे घराणेशाही नसतानाही होऊ शकते
हरकत नाही. तुम्ही घराणेशाहीचे
बरोबर