येणारा दिवस कधीच
तुझ्या आठवणीशिवाय जात नाही
दिवस जरी गेला तरी
तुझी आठवण जात नाही.
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1471
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा !!
छान.