ताज्या घडामोडी - ऑगस्ट २०२२ (भाग ४)
मदनबाण.....
आपण सर्वसामान्य
आपण सर्वसामान्य लोक छोट्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Chalakkudikkaran Changathi | Chalakudi Chandaku Pokumbol | Vinayan | RLV Ramakrishnanहिंदी सिनेमाचे इस्लामिकरण
एक गाणे आठवले. शिर्डीवाले
आम्ही हिंदू फार म्हणजे फार प्रेमळ आहोत ...
आज टीव्हीवर बातमी ऐकली
शून्य कोणत्याही संख्येत
पण एखाद्या संख्येला शून्याने
१ पेक्षा कमी मूल्य असलेल्या
शेतकर्याला १७ पिशव्या फ्लॉवरसाठी तब्बल साडेनऊ रूपये मिळाले
कृषी कायद्यात कृषी उत्पादनाला
कांद्याच्या बाबतीत सहमत.
पावसाची बातमी
भारताने नागरिकत्व न
एकीकडे ज्यांच्यासाठी कायदे केले
कायदा कशाला केला काय माहित....
बॉलीवूडला झटका
हिंदू धृवीकरण होत आहे हे
"जातींचे ध्रुवीकरण सुरू होते,
तुम्हाला हिंदू धर्म, बिगर
काहीही केलं तरी त्याला टूलकिट
अहो
धर्मांधता ना करता जर एखाद्याच्या धर्माचे आनुयायी एकत्र आले तर काय बिघडले ? का फक्त ख्रस्ती आणि मुस्लिमांनाच तो अधिकार आहेअसेही मी अजिबातच म्हणत नाहीये, किंबहुना हिंदूंनी एकत्र यायला हवे हे मला पण पटते, फक्त सतत अन्याय झाला हो म्हणत बसलो तर एकत्र यायला काँक्रिट बेस काय तयार होतोय ते मला कळत नाहीये, एकत्र येणे ह्याबद्दल काही स्पेसिफिक पॉइंट्स असतील तर ते सांगा की, म्हणजे आंतरजातीय विवाह, जाती अंत इत्यादी काही तरी, हे झालं एक, दुसरं म्हणजे
भारतात हिंदूंना गृहीत धरून किती तरी वेळा अन्याय केला गेला आणि जातोय हे उघडकीला आले आहे आणि जनतेने ते दाखवून दिले आहे त्याकडे दुर्लक्ष तुमच्यासारखी करीत राहतातजनतेने दाखवून दिल्यावरही आमच्यासारख्या दुर्लक्ष करतात म्हणजे काय ? मी जनता नाही का मी अमान्य आहे जनता म्हणून आपणांस ? उगाच काहीही काय राव बोलता!
एकत्र येणे ह्याबद्दल काही
हिंदु धर्मावर बोलायचं
इथं जरा काही झालं का
साहेब
माझ्य कधी कधी बाहेरील जगातील संधर्भ देण्याचा एवढा त्रास होत असेल तर काय बोलणारमाझ्या बोलण्याचा तिसराच अर्थ काढण्याचे आपले ठरले असेल तर माझा खरेच नाईलाज आहे पण स्पष्ट करतो की संदर्भ देण्याचा त्रास मुळीच नाही, फक्त तुमचा अन् माझा परस्पेक्टिव हा अतिशय वेगळ्या कोनातून एकच मुद्दा पाहणे आहे, असे असते बऱ्याचवेळा, एकमेकांचे दृष्टिकोन कमजून घेणे उत्तम नसल्यास जर आपले म्हणणेच "My way or the Highway" असेल तर मला नाही वाटत बोलायला काही उरेल. - (लेखन सीमा) वांड
भारत सरकारने
तुमचं काय खरं आहे
नुपूर शर्मा प्रकरणासंबंधीचा
व्हायलाच पाहिजे होता.
नुपूर शर्माला उसकवणारा खरा
नुपूर शर्माला उसकवणारा खरा गुन्हेगार आहे. असे अस्तिनितले निखारे शोधून बाजूला करणे आवश्यक असताना आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरी अशा प्रकारच्या धाग्यांची काय जरूरी?अगदी बरोबर आहे. गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?
आग सोमेश्वरी व बंब रामेश्वरीअगदी बरोबर आहे. मोदींनी, त्या टीव्ही शोमध्ये ज्या इसमाने श्री शंकराबद्धल अपमानजनक वक्तव्य केले त्याला इसमाला सोडून दिले, आणि त्या इसमाला प्रत्युत्तर देणाऱ्या नुपूर शर्मांना मात्र सर-तन-से-जुदा होण्याच्या मार्गावर पाठवले.
किसान आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात एक आंदोलक मेला म्हणणारे घरभेदे शोधले पाहिजेत. त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. हे लोकांच्या लक्षात यायला लागलेय. आज ना उद्या जनता हे करणारच आहे. मग मात्र चित्र वेगाने बदलायला लागेल. तोपर्यंत वाट पाहणे आले.तुम्ही राजदीप सरदेसाईंबद्धल बोलताय का? ते जर गुन्हेगार असतील तर गुन्हेगारांना शासन करण्याची जबाबदारी कोणाची? मिपाची की मोदींची?
आज ना उद्या जनता हे करणारच आहे.बंदोबस्त जर जनताच करणार असेल तर मोदींचे काय काम आहे? मला वाटलं होतं की शासन चालवण्यासाठी जनतेने मोदींना निवडून दिलेलं आहे! --- स्पष्टीकरणे मोदी = केंद्र सरकारची यंत्रणा वगैरे मिपा = सामान्य नागरिक वगैरे
मोठ्ठी हाणामारी टळावी म्हणून !!
घ्या हो महाराजा
मविआच्या सरकारात असे कधी
माविआ गेले हे एक बरे झाले
फक्त अबांबद्दलच्या तुमच्या
जमेल हळु हळु तुम्ही प्रयत्न तर कर...
तुम्ही मला ज्या सभासदांची जागा घेऊन तसे व्हायला (हलक्यात घ्या म्हणत) सांगता आहात ते व्हायला अंगभूत उद्धटपणा, बिना वाचनाचा अतिरेकी आत्मविश्वास लागतो, ते काही जमणार नाही, त्यामुळे हलक्यात पण यापुढे असले काही सुचवू नकाजमेल हळु हळु तुम्ही प्रयत्न तर कर...
यात गृहमंत्र्यांचे काय निवेदन
नक्की का ?
जरा बोलतोच
जे काही आहे ते वृत्तपत्रात आले आहे यावर गृहमंत्री फार तर खात्यांतर्गत चौकशी चालू आहे त्याचा अहवाल आला कि सविस्तर निवेदन करण्यात येईल असे सांगतील.तुमचं त्यांचं काही तसं ठरलं आहे का आपापसात ? नसल्यास त्यांना तितकं तरी सांगू देत इतकी नम्र विनंती करतो. यामुळे राज्याची अन् खात्याची अब्रू वेशीवर कशी काय टांगली जाते हे समजले नाही. थोडा चष्मा बाजूला सारून अभ्यास वाढवा, कळेल. त्यांना मारामारी करायला गृह मंत्री/ गृह खात्याने किंवा पोलीस आयुक्तांनी सांगितलेले नव्हते अतिशय बाळबोध प्रतिवाद न करण्यालयाक वाक्य, गृहमंत्री तर हाय प्रोफाईल केसमध्ये पण कोणाला गुन्हा करा सांगत नाही, शीना बोरा मर्डर करायला गृहमंत्र्यांनी सांगितले नव्हते टाईप अतार्किक विधान करताय तुम्ही, पोलीस रक्षक असावेत ही अपेक्षा आहे, असे होणे अन् त्याचा प्रेस रिपोर्ट येणे ह्याने optics खराब होतात सरकार अन् प्रशासनाचे, लक्षात आले तर बघा पण हे मारामारी प्रकरण कुठंतरी एखाद्या बुद्रुक किंवा खुर्द मध्ये घडलेली नाही तर मुंबईत एका मोठ्या ठिकाणी घडली आहे. दोन चार पोलिसांची आपापसात मारामारी होणे हे काही नवीन नाही. पोलीस लाईन मध्ये या गोष्टी सहज होत असतात. माणसे अत्यंत तणावाखाली असतात त्यामुळे ठिणगी पडली तरी आग लागण्यास वेळ लागत नाही. पोलिस लायनीत आणि सी एस एम टी चौकात आपल्याला फरक कळत नसेल तर खरेच चष्मा काढण्याची किंवा नंबर तरी तपासण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्ट कागदोपत्री आणायची ठरवली तर सरकारी कामे करणे अशक्य होऊन बसेल. हो का ? मग काय करायला हवं तितकं बोला, हे तेच पोलीस आहेत ज्यांच्यावर सरकार बदलेपर्यंत सकाळ ते संध्याकाळ आगपाखड होत होती. थर्ड डिग्री लावली जाते हे सर्वाना माहिती आहे परंतु कोणता पोलीस अधिकारी हे कागदोपत्री मान्य करेल? असे करायला लागलात तर निम्म्या गुन्ह्यांचा तपस अशक्य होईल. म्हणून झाल्या प्रकारावर एक नागरिक म्हणून अपेक्षा पण व्यक्त करू नयेत असं ? ज्या दोन शिपायांना नियंत्रण कक्षात बदली केली आहे तेथे त्यांची कसून चौकशी होईल. चौकशी याची होईल कि हे पोलीस रस्त्यावर नक्की काय करत होते आणि जेथे ते होते तो त्यांच्या कार्यकक्षेचा विभाग होता कि नाही जर तर मंडीत असल्यामुळे जरतारी वाक्य फाट्यावर हप्ता गोळा करत होते कि सेटिंग लावत होते अशा गोष्टी उघड गुपिते आहेत. मिपावर चर्चा होणाऱ्या विषयांत बहुसंख्य विषय अशी उघड गुपिते असतात, करतो का मग मेगा बायटी बंद तुम्ही आम्ही ? राजकीय चर्चा प्रतिष्ठेचा मुद्दा न करता अलिप्त राहून करता येतात बुआ आम्हाला तरी, कारण शेवटी मवीआ येऊ का भाजप का ई. डी. सरकार लटकणार आम्ही लोकलमध्ये आहेच रोज, हे आमचं तरी क्लिअर आहे. बाकी चालू द्या हे पालुपद दरेक प्रतिसादात न लावले तरी चालेल अशी नम्र सूचना सर, एव्हाना, तुम्ही स्वतः सोडून पूर्ण जगाला अन् खासकरून थोडं विरोधी बोलणाऱ्या मिपाकर जनतेला तुच्छ समजता हे बऱ्यापैकी क्लिअर आहे, त्यामुळे लेखन कष्ट नाही घेतलेत तरी चालेल, तुमच्यालेखी आम्ही तुच्छ आहोत हे कळले आहे आम्हाला नीट. धन्यवाद.
तो आय डी
अरे हो हो एवढे संतापायला काय
पोलिसांना दरमहा १०० कोटी
आता धागा योग्य मार्गावर
केजरीवालची नवीन दारु पॉलिसी.
दिल्ली में 750ml की शराब की एक बोतल पर पुरानी शराब नीति के तहत होने वाली कमाई Vs केजरीवाल सरकार की नई शराब नीति से होने वाली कमाई। #NewsKiPathshala
— Sushant Sinha (@SushantBSinha) August 23, 2022
pic.twitter.com/5SGhLI7ybK
सांबित पात्रा का प्रेस
आम्ही संस्कृती जपणारी लोक, आणि पवारांची शिकवणुक जपणारी लोक आहोत
महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल
सुरुवात
महाराष्ट्र , मविआ , शिंदे गट
मला वाटतंय
हेच स्वातंत्र्य श्री विजुभाऊ आणि इतरांनाही आहे.
मला ज्या विषयांत रस असेल मी तोच बोलणार, अन् जोवर मी मिसळपाव मालकांनी आखून दिलेल्या मर्यादेत लिहितोय तोवर मला माझ्या आवडीच्या विषयावर लिहिण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. असे मला वाटतेधन्यवाद श्री जेम्स वांड. हेच स्वातंत्र्य श्री विजुभाऊ आणि इतरांनाही आहे. तुमचे हा प्रतिसाद देण्याचे प्रयोजन कळले नाही.
वाचले तर कळेल की ते
Selective वाचन करून कोण्या एकाला टार्गेट करण्याचा आपला मानस असल्यास माझा आपणांस आदरपूर्वक पास राहील कायम.कृपया व्यक्तिगत टिप्पणी टाळावी.
LoL
गामा सॉरी trump जी, सावरा
गामा सॉरी trump जी, सावरा स्वतःला.कृपया खोटी माहिती पसरवणे टाळावे.
LoL, मिपावर कोणी कोणत्या प्रतिसादाला प्रत्युत्तर द्यायचे ह्याचे कायदे असल्यास इथे मांडा, असे काही कायदे नसल्यास मला नाही वाटत मी कुठलेही मिपा धोरण तोडतो आहे, बाकी अजूनही काही खदखद असल्यास सरळ संपादक मालक वगैरेंना तक्रार करून टाका आमची.बर असु द्यात. मुद्दे संपले की असले प्रतिसाद येतात.
ओवेसी बंधूंनी हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप करत राज ठाकरे स
संघ नेतृत्वाच्या होकारा नंतरच
ज्या संस्थेमार्फत आपल्याला
प्रश्नच नाही ह्याबाबतीत
तुम्ही चुकीच्या दिशेला चालला
मी पण
गडकरी जाऊ नयेत अशी इच्छा आहे, गेलेत असे म्हटलेले नाही.गडकरी गेलेत असे कुठे म्हणले आहे ? पण एकंदरीत गडकरी साईड लाईन झालेत हे नाकारण्यात काही पॉइंट नाही.
गडकरींना हटविण्याची तयारी
https://www.loksatta.com/desh
शिंदेंची शिवसेना पाहिजेच.
🦁🦁🦁🦁
फडणवीस वाईट्ट!!!🏃🏃🏃🏃🏃
दोन गोष्टी शामराव
ताजी घडामोड
कॉंग्रेसला अखेरची घरघर लागली
https://www.loksatta.com
ही ही ही ही ही
बुडत्याला काडीचा आधार ही
शेकाप = कट्टर जातीयवादी?
शेकाप म्हणजे शेतकरी कामगार
काहीही लिहिता.
अपेक्षित सदस्याकडून असत्य
शेकाप म्हणजे शेतकरी कामगार
शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष हा कट्टर जातीयवादी पक्ष होता. यांचे एक जुने नेते जेधे जाहीर सभेत एका विशिष्ट जातीला लक्ष्य करायचे. मुळात या पक्षाची स्थापनाच एका विशिष्ट जातीच्या द्वेषातून झाली होती.शेकाप हा जातीयवादी पक्ष असल्याचे मी प्रथमच वाचतो आहे. एक नेता जातीयवादी वक्तव्य करायचा म्हणुन पुर्ण पक्ष जातीयवादी असे असेल तर किती पक्ष चांगले म्हणुन शिल्लक राहतील.
शेकापच्या एका दुसऱ्या
Photos : आदित्य ठाकरेंनंतर
Photos : आदित्य ठाकरेंनंतर शरद पवारांची नात आंतरराष्ट्रीय स्तरावर करणार देशाचं प्रतिनिधित्व; जाणून घ्या देवयानी पवार आहेत तरी कोण? https://www.loksatta.com/photos/trending-gallery/3093715/ncp-sharad-pawar-grand-daughter-devyani-pawar-to-participate-in-wef-global-summit-know-more-about-her-photos-kak-96/6/शिवसेनेप्रमाणे आता राकॉचीपण आता राजकुमारी रिंगणात. इतरांच्या पोरांनी उचला सतरंज्या.
काँग्रेस घरघर सहमत गुरुजी
ताजी घडामोड : गुलाम नबी आझाद ह्यांचे सोनिया गांधींना लिहिलेले ०५ पानांचे स्फोटक राजीनामा पत्र
मुनी
बातम्यातली ठळक बातमीNDTV ला
आदनींनी थेट समभाग विकत घेतले
टिपू सुलतान म्हणजे ‘मुस्लीम गुंड’, भाजपा आमदाराचं विधान,
NDTV नंतर मेल्ट डाउन
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची
हो हो
श्री राजेश उर्फ श्री सुनिल
विनाशकाले विपरीत बुद्धी कि
ही युती होण्यामागे काकांचा
ह्या बिग्रेड व शिवसेना
युतीच करायची तर प्रकाश
प्रकाश आंबेडकर, आठवले, कवाडे
प्रकाश आंबेडकर ना कणभरही
प्रकाश आंबेडकर १९९०-९६ या
भारतात सगळ्यात जास्त
कोणी कोणाशीही युती करो.
उठांना पर्याय शोधणे सुरू होते
ब्रिगेडशी युती केल्याने
मेटेना घेतलेच होते यांनी जवळ.
महाराष्ट्र भाजपला युतीसाठी
+१
ब्रिगेड हा साप आहे किंवा
शेवटी शिवसेना (सेक्युलर) आणि
ब्रिगेड हा साप आहे किंवा
संभाजी ब्रिगेडच्या पुरूषोत्तम
बिल्कीस बानो प्रकरणात अपप्रचार कशाला?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “No one is more hated than he who speaks the truth.” :- Platoतसे नाही
जो येईल त्याला पक्षात घेऊन
जो येईल त्याला पक्षात घेऊन पावन करणे भाजपला भविष्यात महागात जाईल
महाराष्ट्र विधानसभा व स्थानिक
ते बरोबरच आहे
त्यामुळे माझ्या हातात जे आहे ते मी करतोय.तुम्ही जे करता आहात ते बरोबरच आहे. पण भारतीय पतितपावन पक्षाला आपण चुकतोय याची जाणिव करुन देण्याची वेळ आली आहे आणि ही जाणिव केवळ मतदानाच्या दिवशी होऊन फायदा नाही. त्यांना ते अगोदरच सांगीतले पाहिजे आणि मतदाराने देखील सांगीतले पाहिजे असे मला वाटते.
सध्या ताकतवाण विरोधी पक्ष
मला वाटतंय
“मला गोमांस खायला आवडतं”
#BoycottBrahmastra
We guess Mother of @aliaa08 Soni Razdan expressed desire to relocate to Pakistan in aftermath of Pulwama when her film "No Fathers in Kashmir" was objected for being against Indian military. https://t.co/ma2aPY4xV5
— Gems of Bollywood (@GemsOfBollywood) August 28, 2022
Bhagwan Bhakti by beef-guy #RanbirKapoor in pk. Why not try pasting image of Kaba and Haji Ali today during Koffee with Karan?
— Gems of Bollywood (@GemsOfBollywood) August 28, 2022
Why always Hindus, #Brahmastra ki Qismat ka Sikander? https://t.co/FbGA0NfOnC
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodhचायनीज स्पाय शीप Yuan Wang 5
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- आते जाते खूबसूरत आवारा सड़को पे... :- Anurodhश्रीलंका कृतघ्न देश आहे. भीक
शाहरुख हुसैन ने अंकिताला जिवंत जाळले
गज़वा-ए-हिन्द
यावर इथे एक प्रतिसाद वरील
India Today changes the name of Sharukh who killed #AnkitaSingh to Abhisheak for sake of communal harmony. Just see their bravery : they did it in the age of social media.
— Radharamn Das राधारमण दास (@RadharamnDas) August 29, 2022
Just think about how much history these anti-India forces might have changed in last 1000 year's. pic.twitter.com/MfLJyqdbh5
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tim Tim Timbali - Ravindra Sathe & Anupama Deshpande (Paravtichya Bala)