द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याने अभिनंदन!
या निवडणुकीत महाराष्ट्रातील २८७ आमदारांपैकी २७९ मते वैध ठरून त्यातील १८१ मते मुर्मूंना मिळाली. ९८ मते यशवंत सिन्हांना मिळाली. मुर्मूंना महाराष्ट्रातून किमान २०० आमदारांची मते मिळणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगत होते. प्रत्यक्षात १९ मते कमी पडली. कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडे एकत्रित ९६ मते आहेत. परंतु यशवंत सिन्हांना ही ९६ अधिक सप, एम आय एम वगैरे मिळून १०१ मते अपेक्षित होती. परंतु त्यांची फक्त ३ मते फुटलेली दिसतात. पूर्वीच्या सेनेच्या सर्व ५५ आमदारांनी, भाजपच्या १०४ आमदारांनी व अपक्ष आणि ३ फुटीर आमदार धरून अजून २२ मते मुर्मूंना मिळाली.
एकंदरीत राष्ट्रवादी व कॉंग्रेसची पडझड जवळपास थांबलेली दिसते. सेनेला कधी राष्ट्रवादी-कॉंग्रेसमागे तर कधी भाजप-शिंदे गटामागे फरपटत जावे लागणार आहे असं दिसतंय.
उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतही ठाकरेंच्या सेनेला भाजप उमेदवारालाच मत द्यावे लागण्याची शक्यता आहे कारण प्रतिस्पर्धी उमेदवार मार्गारेट अल्वा ख्रिश्चन आहेत व त्यांना मत देणे म्हणजे आपलं हिंदुत्व हेच खरं हिंदुत्व, आम्हीच अस्सल हिंदुत्ववादी वगैरे बडबडीला छेद देणे होईल. अर्थात १९६६ मध्ये पांघरलेली मराठी बाण्याची झूल १९९० मध्ये अचानक कचरापेटीत फेकून हिंदुत्वाचे सोंग आणलेल्या सेनेला आणि २०१९ मध्ये हिंदुत्वाचा मुखवटा उतरवून निधर्मी बुरखा पांघरलेल्या सेनेला मार्गारेट अल्वा ख्रिश्चन असल्याचे वावडे नसावे. तसेही पूर्वी बाळ ठाकरेंनी प्रीतिश नंदी नामक उत्तर भारतीय ख्रिश्चनाला महाराष्ट्रातून सेनेच्या तिकिटावर राज्यसभेत खासदार केले होतेच. बघूया काय होतंय ते.
वाचने
16893
प्रतिक्रिया
136
मिसळपाव
प्रतिक्रिया
सोनियाची चौकशी
इंतजार आणि हुसेन देत होते रायफल प्रशिक्षण
बहुतेक, मिशन 2047 असावे ....
In reply to इंतजार आणि हुसेन देत होते रायफल प्रशिक्षण by निनाद
मार्गारेट अल्वा बाईंनी गांधी
रेल्वे सवलत
खिक्क. म्हातार्यांचे अच्छे
In reply to रेल्वे सवलत by कपिलमुनी
अरेरे
In reply to खिक्क. म्हातार्यांचे अच्छे by अमरेंद्र बाहुबली
खिक्क . . . खिक्क . . . खिक्क
In reply to अरेरे by इरसाल
शपां कोण?
In reply to अरेरे by इरसाल
अतिशय उत्तम निर्णय आहे...
In reply to रेल्वे सवलत by कपिलमुनी
वरील प्रतिसाद, कपिलमुनी,
In reply to अतिशय उत्तम निर्णय आहे... by मुक्त विहारि
वरील प्रतिसाद, कपिलमुनी, यांनाच आहे.मग फक्त त्यांनाच व्यनि करायचा ना? :)एकाच नाण्याला असंख्य बाजू
In reply to अतिशय उत्तम निर्णय आहे... by मुक्त विहारि
एकाच नाण्याला असंख्य बाजू असतात....एका नाण्याला दोन बाजू असतात हे माहीत होतं, पण असंख्य बाजू?? खिक्क.सार्वजनिक सेवा आणि ज्येष्ठ नागरिक
In reply to अतिशय उत्तम निर्णय आहे... by मुक्त विहारि
ही एक बाजू झाली ...
In reply to सार्वजनिक सेवा आणि ज्येष्ठ नागरिक by कपिलमुनी
इथे दिलंय कारण
In reply to रेल्वे सवलत by कपिलमुनी
ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे पुण्यात निधन
अरेरे
In reply to ज्येष्ठ लेखक नंदा खरे यांचे पुण्यात निधन by मुक्त विहारि
इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात
आजकाल ह्याची फॅशन आली आहे.
In reply to इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात by धर्मराजमुटके
घटं भिंद्यात, पटं छिंद्यात . . .
In reply to आजकाल ह्याची फॅशन आली आहे. by सुक्या
महाराष्ट्र विधानसभेसाठी आआप
In reply to इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात by धर्मराजमुटके
बरं...!
In reply to महाराष्ट्र विधानसभेसाठी आआप by श्रीगुरुजी
जे काय असेल ते असेल. आपण येथे
In reply to बरं...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
केजरीवालांनी सावरकरांवर
In reply to जे काय असेल ते असेल. आपण येथे by श्रीगुरुजी
ठाकरे व ठाकरेनिष्ठ विरहीत
In reply to केजरीवालांनी सावरकरांवर by कानडाऊ योगेशु
मी तरी केजरीवालांना हुशार
In reply to ठाकरे व ठाकरेनिष्ठ विरहीत by श्रीगुरुजी
भारतीय राजकारणातील सर्वांत
In reply to इंग्रजांची माफी मागणाऱ्या सावरकरांची तुम्ही मुलं आहात by धर्मराजमुटके
आणखी काही
In reply to भारतीय राजकारणातील सर्वांत by साहना
मी सध्या त्यातल्या त्यात कमी
In reply to आणखी काही by क्लिंटन
अक्षम्य आहेच...
In reply to मी सध्या त्यातल्या त्यात कमी by श्रीगुरुजी
नथुरामने जे केले ते चूक आहेच.
In reply to अक्षम्य आहेच... by गणेशा
सावर्करांनबद्दल बोलाताना
In reply to अक्षम्य आहेच... by गणेशा
सावरकरणाचे विचार पटणाऱ्याकडून
In reply to अक्षम्य आहेच... by गणेशा
सावरकरांबद्दल अश्लाघ किंवा
In reply to सावरकरणाचे विचार पटणाऱ्याकडून by चौकस२१२
तुमच्या मुद्दलाच घोळ आहे.
In reply to सावरकरांबद्दल अश्लाघ किंवा by कॉमी
चातुवर्ण आणि जात ह्यात फरक
In reply to तुमच्या मुद्दलाच घोळ आहे. by Trump
माहिती आहे आणि मान्य सुद्धा
In reply to चातुवर्ण आणि जात ह्यात फरक by कॉमी
माहिती आहे आणि मान्य सुद्धा आहे. इथे काय संबंध आहे पण त्याचा ?विषयबदल करायचा प्रयत्न बाकी काही नाही.नुसतं सावरकरांना शिव्या नाही हो
In reply to मी सध्या त्यातल्या त्यात कमी by श्रीगुरुजी
लक्षात आहे ते. अश्या
In reply to नुसतं सावरकरांना शिव्या नाही हो by जेम्स वांड
ते आता भाजपात आल्याने त्यांना
In reply to नुसतं सावरकरांना शिव्या नाही हो by जेम्स वांड
दिल्ली सरकारचा बराच सुविधा
होय
In reply to दिल्ली सरकारचा बराच सुविधा by अमरेंद्र बाहुबली
दिल्ली सरकारचा बराच सुविधा
In reply to दिल्ली सरकारचा बराच सुविधा by अमरेंद्र बाहुबली
महाराष्ट्राताल लोक कुठं
In reply to दिल्ली सरकारचा बराच सुविधा by विवेकपटाईत
महाराष्ट्रातील गुजरात मधील
In reply to महाराष्ट्राताल लोक कुठं by अमरेंद्र बाहुबली
CAG
In reply to दिल्ली सरकारचा बराच सुविधा by विवेकपटाईत
पाकिस्तानी घुसखोराकडून धक्कादायक खुलासा
रणवीर सिंह नेहमी त्याच्या
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Song (Video) Shyama Aan Baso X Arre Dwaarpalon Kanhaiya Se Kehdo♥️ | Sachet♥️Paramparaरणवीर सिंह नेहमी त्याच्या अतरंगी कपड्यांमुळे चर्चेत असतो..
In reply to रणवीर सिंह नेहमी त्याच्या by मदनबाण
सावरकरांच्या वक्तव्याबद्दल
मविआ सरकारच्या वेळेला
तो आरोप केव्हाच खोट सिध्द
In reply to मविआ सरकारच्या वेळेला by डँबिस००७
मा ए शिंदेची सुपारी
In reply to तो आरोप केव्हाच खोट सिध्द by अमरेंद्र बाहुबली
पुराव्याविना असे भाष्य म्हणजे
In reply to मा ए शिंदेची सुपारी by डँबिस००७
जो बाटगा जेवढ्या जोरात
In reply to पुराव्याविना असे भाष्य म्हणजे by अमरेंद्र बाहुबली
फडणवीसांच्या ईफ्तार पार्टीचं
In reply to जो बाटगा जेवढ्या जोरात by डँबिस००७
पाकिस्तानात बरेच प्राचिन
ही बातमी खरी असेल तर .... आणि ...
In reply to पाकिस्तानात बरेच प्राचिन by डँबिस००७
मुविकाका बांग द्यायची तयारी
In reply to ही बातमी खरी असेल तर .... आणि ... by मुक्त विहारि
हे म्हणजे काहीही चालले आहे
In reply to पाकिस्तानात बरेच प्राचिन by डँबिस००७
हं .
In reply to हे म्हणजे काहीही चालले आहे by निनाद
सेल्फ गोल
हा स्वतः जाऊन शिंदे गटात कधी
In reply to सेल्फ गोल by श्रीगुरुजी
पश्चिम बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई! तब्बल २० कोटींची रोकड जप्त
अजून
ब्राम्हणांना भाजपची गरज आहे
In reply to अजून by जेम्स वांड
१) हा मुद्दा फक्त १९९३ मध्ये
In reply to अजून by जेम्स वांड
सुदैवाने माझ्या विचारांचे
In reply to १) हा मुद्दा फक्त १९९३ मध्ये by श्रीगुरुजी
सुदैवाने माझ्या विचारांचे अजून काही जण असणार कारण २०१९ मध्ये युती करूनही भाजपची २.७५% मते कमी झाली व परीणामी भाजपला १८-१९ जागा गमावून सत्ता गेली होती.२०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर १२२ जागा व २८.५०% मते होती. २०१८ मध्ये मराठ्यांना तब्बल १६% राखीव जागा दिल्या व त्यापूर्वी सारथी संस्था स्थापून त्याद्वारे मराठा जातीवर अनेक सवलतींचा वर्षाव केला गेला. यातून पुढील निवडणुकीत आपल्याला मराठा जातीची अजून काही मते मिळतील हे गणित फडणवीसांनी कागदावर मांडले. बफर म्हणून सेनेशी युती सुद्धा केली. आता आपल्याला स्वबळावर १४४ जागा मिळून निकालानंतर सेनेला लाथ घालता येईल असेही गणित असावे. पक्षांतर्गत प्रतिस्पर्धी तर संपविलेच होते. अश्या परिस्थितीत ३-४% ब्राह्मण मतांचा आवळा गेला तरी मराठ्यांचा किमान ८-१०% वाढीव मतांचा कोहळा मिळेल, हे सुद्धा गणित मांडले असावे. त्यामुळेच लबाडी करून ब्राम्हणांचे नुकसान करून ठेवले. पण हाय रे दैवा. २०१९ विधानसभा निवडणुकीत भाजपला २.७५% मते कमी मिळून २५.७५% मते व १२२ ऐवजी १०३ जागा मिळाल्या. पारंपरिक समर्थक ब्राह्मण व इतर मागासवर्गीय मतदारांपैकी काही मतदार विरोधात गेल्याने आणि (for obvious reasons) सर्व सवलती व राखीव जागा मिळूनही मराठ्यांची फारशी मते भाजपला मिळालेली दिसत नाही. जनतेनेच फडणवीसांच्या विश्वासघाताची शिक्षा दिली. ब्राह्मण मतदारांमुळे अगदी २-३ मतदारसंघात भाजपचा पराभव झाला असेल तरीही बहुमतापासून दूर असलेल्या भाजपसाठी हे २-३ मतदारसंघ सुद्धा मौल्यवान आहेत. यानिमित्ताने निवडणुकीच्या तोंडावर राखीव जागा देणारा पक्ष ऐन निवडणुकीत कसा तोंडावर आपटतो हा इतिहास रोचक आहे. - १९९० मध्ये मंडल आयोग आणूनही पुढील लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या जागा घटल्या होत्या. -१९९३ मध्ये जयललिताने तामिळनाडूत राखीव जागांचे प्रमाण ६९% इतके वाढवूनही पुढील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. -२००८ मध्ये वसुंधरा राजेंनी राजस्थानात गुज्जरांना राखीव जागा देऊनही पुढील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. - २०१३ मध्ये अशोक गेहलोटांनी राजस्थानात गुज्जरांना राखीव जागा देऊनही पुढील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. - २०१३ मध्ये मनमोहन सिंगांनी देवभरात जाटांना राखीव जागा देऊनही पुढील लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. - २०१४ मध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने महाराष्ट्रात मराठ्यांना राखीव जागा देऊनही पुढील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. - २०१८ मध्ये फडणवीस सरकारने महाराष्ट्रात मराठ्यांना राखीव जागा देऊनही पुढील विधानसभा निवडणुकीत पराभव झाला.आपली लोकसंख्या ५२-५४% आहे असा
In reply to १) हा मुद्दा फक्त १९९३ मध्ये by श्रीगुरुजी
आपली लोकसंख्या ५२-५४% आहे असा इतर मागासवर्गीयांचा दावा आहे. परंतु ही संख्या ३७% आहे असा बांठिया आयोगाचा निष्कर्ष आहे व त्यामुळे अनेक प्रदेशात इतर मागासवर्गीयांसाठी असलेल्या राखीव मतदारसंघांचे प्रमाण २७% हून कमी झाले आहे व काही ठाकरे हे शून्य झाले आहे.आपली संख्या ५२-५४% आहे असे इतर मागासवर्गीय सांगतात तर आपली संख्या ३२-३४% आहे असे मराठे सांगतात. हे दोन्ही आकडे खरे असतील तर या दोन जातसमूहांची संख्या ८४-८८% होते. यात १३-१४% मुस्लिम, ७-८% दलित, २-३% इतरधर्मीय, ३-४% ब्राह्मण, आदिवासी, भटक्या जमाती वगैरेंची संख्या मिळविली तर एकूण आकडा १२५% हून अधिक होतो. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये सर्वाधिक मोठ्या जातीच्या यादवांची संख्या १२-१४% आहे. गुजरातमध्ये सर्वाधिक मोठी जात पटेल १४-१५% आहेत. कर्नाटकात लिंगायत १७% व वोक्कलिंग १६% आहेत. आंध्रात रेड्डी १५% आहेत. अश्या परीस्थितीत महाराष्ट्रात एका विशिष्ट जातीची संख्या ३२-३४% इतकी जास्त नसावी. तसेच बांठिया आयोगानुसार महाराष्ट्रात इतर मागासवर्गीय ५२-५४% नसून ३७% आहेत. आकडेवारीतील ही विसंगती पाहता पुढील जनगणनेत सर्व जातींची स्वतंत्र मोजणी करावी ज्यातून जातीनिहाय खरी आकडेवारी कळेल. परंतु ही आकडेवारी काही जातींसाठी प्रचंड धक्का देणारी ठरू शकेल व त्यातून पुन्हा एकदा सामाजिक अशांतता निर्माण होईल कारण राखीव जागा एकूण जातीच्या संख्येच्या प्रमाणात दिल्या जातात. त्यामुळेच आजतागायत सर्व सरकारांनी जातीय जनगणनेस विरोध केला आहे.https://www.loksatta.com