मविआचे सरकार गेले. पण नक्की ह्या प्रयोगात जिंकले कोण?
------
हा एक अद्भुत प्रयोग होता. भले तो भाजपाने शिवसेनाचा विश्वासघात केल्याने झाला असेल, काही शिवसैनिकांना श्री उध्दव ठाकरे मुख्यमंत्री बघायची हौस असेल आणि त्यात बारामतीच्या काकांची भर पडली, त्यामुळे हा प्रयोग झाला असेल.
शिवसेना: (जिंकले) त्यांचा भाजपच्या नाकावर टिच्चुन मुख्यमंत्री झाला. भाजपने शिवसेनेला गृहीत धरु नये हा संदेश गेला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसः (जिंकले) महत्वाची खाती मिळाली. कार्यकर्त्यांची कामे झाल्याने पक्ष वाढला.
कॉंग्रेसः (पराभुत) राकाबरोबर एक दुय्यम भागीदार म्हणुन जागा मिळाली. शिवसेन्यासारख्या पक्षाशी समजोता केल्याने मुस्लिम समाजात वेगळा संदेश गेला.
भाजप: (पराभुत) विनाकारण ३१ महिने सत्तेबाहेर राहवे लागले. शिवसेनेसारखा जुना सहकारी गमावला. आता फोडा-फोडी केलेल्या लोकांना ठेवायचे कोठे हा प्रश्न आहेच.
जनता: (पराभुत) कायम पराभुतच असते.
वाचने
39016
प्रतिक्रिया
222
मिसळपाव
प्रतिक्रिया
अगदी जेन्यूईन प्रश्न.जो पक्ष
In reply to कोणता पक्ष जिंकला हे संकुचीत by शाम भागवत
जो पक्ष हिंदुत्वाकडे झुकेल तो जिंकेल. जो हिंदुत्वाकडे पाठ फिरवेल त्याची मतदान टक्केवारी घटेल. नास्तीक वाले आस्तिक असल्याचे भासवायला लागले आहेत. इफ्तारवाले देवपूजा करायला लागले आहेत कोणी तर हिंदू आहोत हे दाखवण्यासाठी जानवी घालायला लागले आहेत.ह्याचा तुम्हाला, मला किंवा आणि कोणाला काय उपयोग आहे ?हे सर्व प्रकार प्रामाणिकपणे
In reply to अगदी जेन्यूईन प्रश्न.जो पक्ष by कॉमी
+१
In reply to हे सर्व प्रकार प्रामाणिकपणे by श्रीगुरुजी
ह्याचा तुम्हाला, मला किंवा
In reply to अगदी जेन्यूईन प्रश्न.जो पक्ष by कॉमी
<strong> शाम आणि गुरुजी तुम्ही दोघ भांडायला लागले </strong>
भागवतराव व माझ्यात तसे भांडण
In reply to <strong> शाम आणि गुरुजी तुम्ही दोघ भांडायला लागले </strong> by डँबिस००७
श्रीगुरुजी : भागवतराव व
In reply to भागवतराव व माझ्यात तसे भांडण by श्रीगुरुजी
भांडण?
In reply to श्रीगुरुजी : भागवतराव व by डँबिस००७
आजही कोर्टात निर्णय होणार का?
उद्धव ठाकरेंचे ११ खासदार
काकांचं काय ?
२००४ मध्ये संगमा यांनी