ताज्या घडामोडी - जुलै २०२२ (भाग २)
श्री राघव यांनी म्हटल्या प्रमाणे आधीच्या धाग्यात खूप शोधाशोध करावी लागते म्हणून हा नवीन धागा.
सरकार पडल्यापासून उठा आणि आठा यांना खरी जाग आलेली दिसतेय.
करोना काळात खरी जनतेशी किंवा आमदारांशी संवाद साधण्याची गरज असताना दोघेही घराबाहेर पडले नाहीत. आणि आता सभा घेण्याचा दोघांनी सपाटा लावलाय.
आठा म्हणे राज्याचा दौरा करणार आहेत निष्ठा यात्रा या नावा खाली.
तर उठा महिला आघाडी बरोबर चर्चा करत आहेत.
काल ठाण्यातले सगळ्या रिक्षावाल्यांनी ए. शिं. ना पाठींबा म्हणून उत्सव मोर्चा काढला होता.
ठिकठिकाणी "होय आम्हाला गर्व आहे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय " असे फलक लागलेत.
तसेच काल ठाण्यातले ६६ नगरसेवक खऱ्या शिवसेनेतून ए. शिं. च्या शिवसेना मध्ये गेलेत.
आता बोला.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा.
सेना जवळपास नामशेष झालेल्या
या तीन पक्षांच्या युतीला दोन
या तीन पक्षांच्या युतीला दोन तृतीयांश बहुमत मिळेल.तसे झाले तर या मविआ च्या अडीच वर्षात जे पहायला मिळाले ते पुढची ५-१० वर्षे बघावे लागेल. जितके वाटे जास्त तितकी लुट मोठी असावी लागते. देव करो तसे न होवो.तसे झाले तर सेनेचा
प्रत्येक ठिकाणी
जल युक्त शिवार
मी काही जलतज्ञ नाही परंतु
शोधा पाहू
गरज नाही. गुगल शोध करुन मी
कृपया एखादे उदाहरण द्याल का ?
नव्या सरकारने वीजदरवाढ करून
कॉम्युनिस्ट सरकार आणा सर्व राज्यांत.
व्वा. काय लाॅजीक आहे.
लंकादहन सुरू.
संजय राठोडांना क्लिनचीट.
एक तो घोडा बोलो या चतुर.
आधी बच्चू कडू आणि आता संजय
आता प्रताप सरनाईक व भावना
अजून सरदेसाई का सरदेशमुख ची
किरीट सोमय्यांना भाजपत
अपेक्षित
आजकाल काका जरा जास्त
आतापर्यंतच्या तिघाडी सरकारला
सहमत. १०६ हुतात्म्यांनी
आर्थिक मुंबई कुणाच्या हातात होती?
मुंबई गुजरातला द्यायचीय का?
आली का गाडी गुजराथी मराठी वर
आली का गाडी गुजराथी मराठी वर
दडपण भूठ न बोले!
उपमुख्यमंत्री नावाचे पद घटनेत
अजित पवारांना उपमुख्यमंत्री
जळगाव ग्रामीण ह्या मतदार
मी तरी ह्या दोन गुलाबरावां
मी ह्याला काटेंकि टक्कर
मी ह्याला काटेंकि टक्कर
खिक्क. बदामराव. हहपुवा.
झैरात...
धुळे लोकसभा २०१९ निवडणूकीत
परत एकदा गोवा
सुशील कुल्कर्णीनी राष्ट्रवादी
मा. संजयजी राठोडसाहेब तसेच मा
+१ :)
दुबईच्या ताई
लव्ह जिहाद - इम्रानने फसवले महिलेला
निनाद भाऊ कशाला फेक बातमी
निनाद भाऊ कशाला फेक बातमी
इतकी पडझड झाल्यावरही खटले मागे का घेत नाहीत?
कुणाला पाठिंबा?
ठाकरे गटाचा द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा
सहमत
काहीही झाले तरी ठाकरे, संजय राऊत ही घाण परत नको.सहमत. योगायोगाने मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा पुरेपुर वापर करुन एक सजग राजकारणी आहोत हे दाखवायची संधी उठा यांना मिळाली होती. आपल्याला राजकारणात पक्के पाय रोवण्याची ही संधी त्यांनी घालवलीच पण आहे त्याचा कालवुन चिखल करुन टाकला. "दैव देते नी कर्म नेते" याचा प्रत्यय उठा कडे पाहिला की येतो. संजय राऊत यांना जनमानसात काडीची ही किंमत नाही हे त्यांना चांगले ठाउक आहे. म्हणुन "उथळ पाण्याला खळखळाट" बाकी काही नाही. अजुन ४ वर्षे साहेब राज्यसभेत बरळतील ... नंतर सामना आहेच.