ताज्या घडामोडी- जानेवारी २०२२ (भाग ३)
गोव्यात प्रमोद सावंत यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री फिलीप नेरी रॉडरीग्ज यांनी मंत्रीपदाचा आणि आमदारपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करायचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर विफ्रेड डिसा या आमदारांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये जायचा निर्णय घेतला आहे. हेच दोन आमदार जुलै २०१९ मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. ते आता स्वगृही चालले आहेत. परवाच बघितले की २०१७ मध्ये निवडणुका झाल्यानंतर गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ४० आमदारांपैकी २४ आमदारांनी पक्षांतर केले आहे.आता हे आणखी दोन आमदार दुसर्यांदा पक्षांतर करत आहेत. विधानसभेत निवडून आलेल्या ६०% आमदारांनी पक्षांतर केले असे दुसरे उदाहरण बघायला मिळणे अशक्यच वाटते. आता तरी निवडणुकीत पक्षांतर करायची शक्यता नसलेल्यांनाच लोकांनी निवडून द्यावे ही अपेक्षा.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
नगरपंचायत आणि जिल्हा परिषदेचे निकाल
फरक
नगरपरीषदांचे निकाल स्थानिक पातळीवरील मुद्द्यांवरून असतात
पंचायत समिती तालुका पातळीवर
द ग्रेट रेजिग्नेशन वेव्ह
२-४ मुद्दे
नबाब मलीक आणि संजय राऊत यांना
आपचा गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार घोषित
कैराना नंतर आता सुराना
- पंतप्रधान: श्री नरेंद्र मोदी
- केंद्रीय गृहमंत्री: श्री अमित शहा
- मध्यप्रदेशचे गृहमंत्री: श्री नरोत्तम मिश्रा
हे व केंद्र-राज्य शासनातील इतर लोक, भाजप, रास्वसं इ. संस्था संघटना, आणि मुख्यतः हिंदू लोक, हिंदूंच्या हिताबद्धल खरंच संवेदनशील / सक्षम आहेत का? आपली व्यक्त-अव्यक्त ध्येये साध्य करण्यासाठी सत्ता कशी राबवावी हे त्यांना माहित नाही का? --- हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.हिंदूंच्या दुरावस्थेला हिंदूच जबाबदार आहेत.
... आणि आता लावण्या
राजकारण हा विषय असलेल्या धाग्यावर
नक्की तुम्हाला म्हणायचे काय आहे?
सरळ अर्थ आहे
188 स्वामी, मिपा वर पुन्हा
188
ही काय भानगड आहे
सहमत.
आणि वाहिन्या जे खपते ते विकतात.
पण देशातील अनेक राज्य सर्वात
पण देशातील अनेक राज्य सर्वात गरीब देशात गणल्या जाणाऱ्या आफ्रिकन देशातील स्थिती पेक्षा वाईट स्थिती मध्ये आहेत हा कधीच राष्ट्रीय प्रश्न नसतो .याला जबाबदार कोण? स्वातंत्र्य मिळून ७ ०वर्षे झाल्यावरही हे प्रश्न अजून असावेत हीच सगळ्यात वाईट गोष्ट आहे. नबाब मलीक, संजय राऊत यांच्यावर बदाबदा बातम्या ओतणारे या बाबतीत गप्प का बसतात? हे विचारणे हे खरेतर नागरीक म्हणून आपले काम आहे. जी राज्ये मागास आहेत त्या राज्यांनी कितीतरी पंतप्रधान आणि रेल्वे मंत्री दिले आहेत. पण त्या राज्यात उद्योग कधी आले नाहीत. आलेले उद्योग घालवण्यात त्यांच्या नेत्यांनी धन्यता मानली. तेथील जनता पोटासाठी इतर राज्यात जाते. याचा जाब ना त्या जनतेने कधी विचारला ना मिडीयाने.जगातील अर्धे गरीब फक्त पाच देशात
'गरिबी हटाव' ही घोषणा
कॉंग्रेसने केलेल्या चुकांचे परिणाम, अद्याप आपण भोगतो आहेच
चीन तर प्रगत झाला
चीनला वेळीच वेसण घातली असती तर????
कृती विना
नक्षलवाद, इस्लामिक दहशतवाद ....
नक्षलवाद, इस्लामिक दहशतवाद
भारताला अंतर्गत धोका बिलकुल नाही....
मध्य रेल्वेकडून अनधिकृत घरं खाली करण्याच्या नोटिसा,
काँग्रेसने मंत्रिमंडळाला अंधारात ठेवत स्पेक्ट्रम कमी किमतीत विकल
अत्याचारांपासून सोडवा, ही जमीन तुमची आहे”; पाकव्याप्त काश्मीरमधी
रोहित पाटील
गृहमंत्री अमित शाह आणि लष्करप्रमुख मनोज नरवणे यांना अटक करा”
ST कर्मचार्याच्या मुलाने, वडिलांना पगार नाही, म्हणून गळफास घेतला
पाकिस्तानी महिलेने इश्र्वरनिंदा केल्याने, मृत्युदंडाची शिक्षा
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा प्रयत्न;
बेटी बचाव,बेटी पढाव
ना पाकिस्तान ,बांगलादेश भारत ताब्यात घेणार आहे. ना मुस्लिम सर्व
उत्पल पर्रीकर
पर्रिकर ह्यांचे पुत्र
अती म्हणजे अतीच शाहणा
उत्पल पर्रीकर
+१.
+ १
पर्रीकरांना भाजपच्या
या वर्षी भारताच्या
छान माहीती.
स्वदेशी विकसित रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र
मोदी सरकारने स्वयंपूर्णतेच्या