केवळ तिच्या समाधानासाठी
मी कशीबशी खिचडी खाल्ली
या दोन ओळी कवितेतून वगळल्या असत्या आणि
बेसिन मध्ये हात धुताना.. च्या ऐवजी बेसिनमध्ये नळाच्या पाण्याचा आवाज करताना असा काहीसा बदल केल्यास अधिव रंजक/भावुक कविता झाली असती, असे वाटते. अर्थाचे अनेक पदर लाभले असते; वाचकांच्या कल्पनाशक्तीलाही चांगला वाव मिळाला असता. चू भू द्या घ्या
(मातृभक्त)बेसनलाडू
खूप हळव्या भावना!
का रे
पुन्हा निशब्द..
सुचवणी
सुचवणी