चालू घडामोडी - घटलेले सरासरी आयुर्मान आणि प्रदूषण
२ दिवसांपूर्वी संशोधकांनी प्रसिद्ध केलेल्या अहवलानुसार उत्तर भारतातील(दिल्ली, ऊ.प्र.,बिहार,हरयाणा इ) राज्यांतील नागरिकांचे सरासरी आयुर्मान हवा प्रदूषणा मुळे ९ वर्षांनी कमी होत आहे व विविध श्वसनाविषयी आजार होत आहेत.
तर महाराष्ट्र, म. प्र. या राज्यात ते प्रमाण २.५ ते ३ वर्षे इतके आहे.
रस्ते अपघात,कर्करोग,आत्महत्या यांच्यामुळे होणाऱ्या मृत्यू पेक्षा प्रदूषणामुळे होणारे अकाली मृत्यू चे प्रमाण जास्त आहे.
पण आपल्या नाकर्त्या राज्यकर्त्यांना त्याची काही तमा नाही.
आणि आपण नागरिक म्हणून योग्य मागण्या करत नाही असे मला वाटते.
मी पंढरपूर येथे राहतो व दिवसातून कमीत कमी एकदा तरी घराबाहेर पडावे लागते.
पंढरपुरात कुठेही जावा तुमच्या नाका तोंडात धूळ आणि धूर गेल्याशिवाय राहणार नाही(आता मास्क मुळे ते होणार नाही).
गावातून १-२ तास फिरून आले की डोळे लाल होतात.
आपली आयुष्याची गुणवत्ता कधी आणि कशी सुधारणार?
हे माझे पहिलेच आणि थोडके लेखन आहे तरी चुका झाल्या असल्यास क्षमस्व. आणि लेखात काही तांत्रिक चुकी असल्यास नक्की दुरुस्त करण्यास सुचवावे.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कोणी सहमत होणार नाही
PseudoScience आहे आपल्याकडे थोड्या प्रमाणात
+१
गावात फिरताना मास्क आणि
हो नक्कीच.
प्रदुषण असले तरी त्यावर उपाय
धन्यवाद माहितीबद्दल.
जाणकार वैद्याला
पंढरपुरची धुळ लै ब्बेक्कार !
माझ्या पिढीला(जन्म साल २००१)
सध्या यादित महाराष्ट्राचे नाव
महाराष्ट्रात पण ३ वर्षानी
धन्यवाद प्रतिसाद दिल्याबद्दल
गोपाळपूर कडून येणारा रस्ता
बाहेर पडताना मी आता चष्मा व
लहान शहरांमध्ये
हो,नक्की प्रयत्न करून बघतो
साधारण १० वर्षांपूर्वी स्वच्छ
नागरी संस्थांचा गलिच्छ कारभार
कुणा एकाला दोष देता येणार
त्यात अस्त्यावस्त पसरलेले
खरंय, सुरिया !
तुमची ही पोस्ट सर्व शहरांना लागू होते
"पण आपल्या नाकर्त्या
दुसऱ्याकडून अपेक्षा करणे चुकीचेच
+१
प्रदूषण अनेक प्रकारचे आहे
योग्य आहे
पंढरपूर मध्ये इतके भाविक येतात
+१
+१
त्याला योग्य दिशा दिली तर
पहिल्यांदा राजेशभाऊ सोबत सहमत
लोकजागृती केली तर हळूहळू
आयुष्याची गुणवत्ता
तेनालीराम यांनी सार्वजनिक
:)
खरे साहेब चे योग्य मत आहे.पण