Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ३)

लेखक चंद्रसूर्यकुमार यांनी गुरुवार, 19/08/2021 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. तालिबानने बल्ख प्रांतातील एका जिल्ह्याची गव्हर्नर सलीमा मझारीला ताब्यात घेतले आहे. अफगाणिस्तानात तीन जिल्ह्यांच्या स्त्री गव्हर्नर आहेत/होत्या. त्यापैकी सलीमा एक आहे. तिने तालिबानविरोधात हातात बंदूकही घेतली होती. तीच तालिबान्यांच्या ताब्यात गेल्यामुळे तिची ते हरामखोर काय अवस्था करतील ही काळजी वाटतेच. त्याबरोबरच एक स्ट्रॅटेजी म्हणून तालिबानी तिला सुखरूप सोडतील का? कारण मग जगभरातले सगळे जमात-ए-पुरोगामी विचारवंत 'बघा आम्ही सांगत होतो की हे तालिबान २.० आहे' असे दावे करायला लागतील. तेव्हा त्या कारणाने तालिबानी तिला सोडतील ही पण शक्यता अगदी नाकारण्याजोगी नसावी. बघू पुढे काय होते ते.

वाचने 43697
प्रतिक्रिया 160

प्रतिक्रिया

हिजबुल मुहाजिदीनचा म्होरक्या सईद सलाहुद्दिनने भारतावर हल्ले करायला तालिबानची मदत मागितली आहे. https://www.wionews.com/india-news/hizbul-mujahideens-chief-syed-salahu… भारतातले पुरोगामी विचारवंत तालिबान आता कसे बदलले आहे (तालिबान २.०) म्हणून स्तुतीसुमने उधळण्यात गर्क आहेत आणि त्याचबरोबर एक दहशतवादी त्याच तालिबानची मदत मागत आहे. म्हणजे दहशतवादी आणि पुरोगामी विचारवंत एकाच बाजूला आहेत म्हणून सामान्य लोकांना हे ढुढ्ढाचार्य विचारवंत देशद्रोही वाटायला लागले तर त्यात सामान्य लोकांची काही चूक आहे असे वाटत नाही. तसे झाल्यास हेच विचारवंत परत 'बघा आम्ही मोदीविरोधी म्हणून हे 'भक्त' आम्हाला देशद्रोही म्हणतात' अशी उलटी कोल्हेकुई करण्यातही पुढे असतील.

भारताला जर तालिबान पासून वाचवायचे असेल तर काय विशेष प्रयत्न सरकार करणार आहे. त्या साठी फक्त घोषणा बाजी चालणार नाही तर खूप लांबचा विचार करून मास्टर प्लॅन सरकार कडे असायला हवा. तसे काही प्रयत्न मोदी सरकार करत आहे का? कोणत्या ही परकीय आक्रमण विरूद्ध तेव्हाच लढले जावू शकते जेव्हा स्वतःच्या देशातील अंतर्गत सुरक्षा मजबुत असते. बाहेरील शत्रू पेक्षा घरभेदी खूप खतरनाक असतात. बिभीषण श्री राम ना मिळाले नसते तर अतुलनीय ताकत असलेल्या रावणा चा पराजय अशक्य होता. भारताने घरभेदी शोधून त्यांचा बंदोबस्त प्रथम करायला हवा. मग हे घरभेदी भ्रष्ट सरकारी कर्मचारी,भ्रष्ट राजकीय नेते ,असे सर्व स्तरावरील असू शकतात. भ्रष्टाचार मुक्त भारत पहिला सरकार नी करून दाखवावा. छ्त्रपती नी सुद्धा घरभेदी लोकांचाच पहिला बंदोबस्त केला होता .

In reply to by Rajesh188

सध्याचं भारतीय सरकार निव्वळ थापा मारण्यावर सुरु आहे. सोबत मंद अनुयायी आहेतच १५ ऑगष्ट २०२१ ला काय काय थापा मारल्या यावेळी तर पाहिलंही नाही. एक चांगलं व्यंगचित्र आलंय, वेळ मिळालं की टाकतो, घरगुती गॅसचे भाव वाढलेत, डिझेल पेट्रोलची वाढती महागाई त्यावर सरकार काही करेना, सातत्याने विविध उपयोगाच्या जीवनावश्यक वस्तुंची महागाइ वाढत आहे. त्यावर काही करायचं-बोलायचं सोडून सरकार आणि मीडिया आता फोकस त्या तालीबानी आणि त्यावर. सामान्य नागरिकांचे जीवन-मरणाच्या प्रश्नावर कधी बोलणार हे सरकार. जनतेने मोदी सरकारच्या धोरणा विरुद्ध महागाई विरुद्ध रस्त्यावर उतरुन आंदोलने करणे गरजेचे आहे. -दिलीप बिरुटे

महागाई,भ्रष्ट कारभार,बेरोजगारी ह्या मुळे नागवलेली भुके कंगाल जनता तालिबानी आक्रमणाचा कसा विरोध करेल. हा यक्ष प्रश्न आहेच.

In reply to by Rajesh188

६० हजार बुणग्यांच्या तालिबानचा विरोध करायला १५ लाख भारतीय लष्कर व्यवस्थित पुरेल. बाकी जनतेतील विद्रोही आणि फितूर देश विरोधी लोकांचा बंदोबस्त करणे हे लष्कराचे काम नाही जिकडे तिकडे पाहावे ते फुरोगामी तालिबानने अमेरिकी लष्कराचा साफ पराभव केला म्हणून भु भु : कार करताना दिसत आहेत. प्रत्यक्ष अमेरिकी लष्कराने २००१ मध्ये दोन आठवड्यात तालिबानचा साफ पराभव केला होता हे विसरून उगाच त्यांचा बागुलबुवा उभा केला जात आहे. अमेरिका तेथे केवळ तेथील खनिजांसाठी आली होती. ते प्रकरण एकंदर कटकटीचे आहे म्हणून त्यांनी अफगाणिस्तान सोडून जाण्याचा निर्णय घेतला आहे. तालिबान ने पराभव केला म्हणून नव्हे. कोणत्याही युद्धात तालिबान कधीही अमेरिकी सैन्याच्या पासंगाला सुद्धा पुरणार नाही. टिनपाट लोक केवळ बायकांवर आपली सत्ता गाजवण्याच्याच लायकीचे आहेत. भारताला तालिबानची भीती अजिबात नाही. परंतु तालिबानच्या नादाला लागून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी काश्मीर मध्ये परत कुरबुरी सुरु करतील का याचा विचार होणे आवश्यक आहे. भारतातील काही अत्यंत नालायक राजकारणी आणि त्यांचे हलकट अनुयायी केवळ श्री मोदींना विरोध म्हणून ३७० कलम रद्द करण्याची मागणी करत आहेत अशा घरच्या भेदी लोकांना शोधून रस्त्यावर बडवले पाहिजे.

In reply to by सुबोध खरे

>>>>>भारतातील काही अत्यंत नालायक राजकारणी आणि त्यांचे हलकट अनुयायी केवळ श्री मोदींना विरोध म्हणून ३७० कलम रद्द करण्याची मागणी करत आहेत अशा घरच्या भेदी लोकांना शोधून रस्त्यावर बडवले पाहिजे. डॉक्टर साहेब, अशा कोणत्याही हानामारीवर आपला विश्वास नाही. पण आपल्या भावनेशी पहिल्यांदा सहमत व्हावे लागत आहे. बाकी, काय नवीन पाऊस पाणी ठाण्यात. लैच वेडा पाऊस हे तुमचा. -दिलीप बिरुटे

उघड देशाविरुद्ध घोषणा देणे हा देशद्रोह च आहे .ह्याला अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणता येणार नाही. मोक्का सारख्या कडक कायद्यांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे(देशविरोधी घोषणा देणे हे पण त्या कायद्यात समाविष्ट करून). कमीत कमी एक दोन वर्ष तरी जामीन सुद्धा मिळाला नाही पाहिजे.

उघड देशाविरुद्ध घोषणा देणे हा देशद्रोह च आहे .ह्याला अभिव्यक्ती स्वतंत्र म्हणता येणार नाही. मोक्का सारख्या कडक कायद्यांनी अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे(देशविरोधी घोषणा देणे हे पण त्या कायद्यात समाविष्ट करून). कमीत कमी एक दोन वर्ष तरी जामीन सुद्धा मिळाला नाही पाहिजे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

तालिबान जगासमोर वेगळेच बोलत आहेत आणि प्रत्यक्षात वेगळेच वागत आहेत. त्यांना त्यांची प्रतिमा सुधारायची असती तर विमानतळ वर गोळीबार,किंवा आता भारतीय नागरिकांचे अपहरण केलेच नसते. किंवा तालिबानी हे गटागटा मध्ये विघुरलेले आहेत आणि त्यांच्या वर केंद्रीय नेतृत्वाचे नियंत्रण नाही. ज्या गटा ला जसे वाटते तसा तो गट वागत आहे. तालिबानी फौज चे काम बेशिस्त पने चालू आहे असा पण निष्कर्ष काढता येईल.

तीन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष हामीद करझाई यांची तालिबानच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन नवे सरकार स्थापन करण्याविषयी चर्चा केली. आणि करझाईंना भेटणारा कोण होता? तर कुप्रसिध्द हक्कानी नेटवर्कमधला अनस हक्कानी. एक गोष्ट समजत नाही. २००१ मध्ये तालिबानला हाकलल्यानंतर अमेरिकेच्या पाठिंब्यावर हामीद करझाई अध्यक्ष झाले होते आणि ते २०१४ पर्यंत त्या पदावर होते. त्यामुळे ते खरं तर तालिबानच्या हिटलिस्टवर पाहिजे होते. पण तसे झालेले दिसत नाही. रशियनांनी अफगाणिस्तानातून माघार घेण्यापूर्वी महंमद नजीबुल्लांना अध्यक्षपदावर बसवले होते. रशियन परत गेल्यावरही सोव्हिएट युनियन अस्तित्वात असेपर्यंत नजीबुल्लांना मॉस्कोचा पाठिंबा होता. १९९६ मध्ये तालिबानी काबूलमध्ये घुसल्यावर त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा त्या नजीबुल्लांना ठार मारले आणि त्यांचा मृतदेह काबूलमध्ये चौकात टांगून ठेवला होता. नजीबुल्ला १९९२ मध्ये सत्तेतून पायउतार झाल्यानंतर अफगाणिस्तानात विविध वंशांच्या लोकांमध्ये यादवी चालू होती त्या दरम्यान अध्यक्ष होते बुर्‍हानुद्दिन रब्बानी. नजीबुल्ला अफगाणिस्तानातून पळून जाऊ शकले नाहीत पण रब्बानी तिथून निसटण्यात यशस्वी झाले. ते २००१ पर्यंत निर्वासित सरकार चालवत होते. तालिबान्यांना रब्बानींना लगेच मारता आले नाही पण २०११ मध्ये म्हणजे ते अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर १० वर्षांनंतर तालिबान्यांनी रब्बानींनाही ठार मारले. अशा स्थितीत करझाई आरामात काबूलमध्येच आहेत आणि तालिबान्यांना भेटतात हा प्रकार शंकास्पद वाटतो.

‘Bengal police ignored complaints of victims, no FIR in 60% cases’: Calcutta HC orders court-monitored CBI probe in post-poll violence cases चला, खेला होबे च्या तांडवा नंतर निदान न्यायालयाने तरी दखल घेतली !

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी : - Misirlou Acapella

दहशत वाद मुळे किती लोकांना जीवन जगणे मुश्किल झाले ? भांडवलदार लोकांनी केलेल्या लुटी मुळे किती लोकांचे जीवन नरक झाले? भ्रष्ट सरकारी कारभार मुळे किती लोकांच्या आयुष्याची वाट लागली? भ्रष्ट नेत्यांमुळे देशाचे जास्त नुकसान झाले की दंगली,अतिरेकी,परकीय देशांच्या मुळे किती लोकांचे नुकसान झाले? फालतू दावे करणाऱ्या संशोधक ,डॉक्टर मंडळी नी लोकांचे किती नुकसान केले?. काळाबाजार,भेसळ,नकली औषद,निर्माण करणाऱ्या लोकांनी किती लोकांचे जीवन धोक्यात आणले? हे सर्व आकडे खरे जाहीर झाले तर मानव जातीचे दुश्मन सभ्य समजतं आहोत तोच वर्ग आहे हे अनुमान निघेल. कटू आहे पण सत्य आहे

In reply to by Rajesh188

आता लाल बावटा हाती घेणेच श्रेयस्कर… तो पर्यन्त आपण डब्यातील अंब्याचे न्लोणचे अन स्पेगेतिवर ताव मारुन घेउ. अन संध्याकाळि बर्गर राजा मधे बसुन ठरवु काय काय केले पाहिजे ते

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंह यांचे वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झाले. ते द़न वेळा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. १९९२ मध्ये अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी स्थानावर बळजबरीने बांधलेली मशिद उध्वस्त करण्यात त्यांची मोठी कामगिरी होती. ते त्या काळात मुख्यमंत्री असल्यानेच ती मशीद पाडणे शक्य झाले होते. मशीद पाडेपर्यंत पाडणाऱ्या सेवकांना अजिबात अडवू नका असे त्यांनी पोलिसांना आदेश दिले होते व त्यामुळेच मशीद संपूर्ण पाडता आली होती. आम्हीच मशीद पाडली असे मुंबईत घरात लपून बसलेले काही जण दावा करतात व मशीदपतनाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतु मशीद पाडण्याचे श्रेय फक्त भाजप, विश्व हिंदू परीषद, बजरंग दल व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडेच आहे. इतर कोणाचाही त्यात सहभाग नव्हता.

In reply to by श्रीगुरुजी

कल्याणसींग ग्रेटच. सरकार पणाला लावून त्यानी हे सगळं केलं. बजरंग दल, विहींपही ह्यात असतील. पण भाजपचे कार्यकर्ते असताल असं वाटत नाही. कंधार ला अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून हाफिज सईद ला सोडनारे, कारगील वेळी भिऊन सैन्याला सिमापार करू न देणारे नेते भाजप मध्ये असतील तर कार्यकर्ते बाबरी सारख्या प्रकरणा सहभागी असतील असं वाटत नाही अर्थात क्रेडीट घ्यायला भाजप सर्व ठिकाणी पुढे असतेच पण ग्राऊंड लेवलला त्यानी पळ काढलेला असतो. मागे धारावी झोपडपट्टी आम्ही करोनामुक्त केली म्हणून भाजप कार्यकर्ते नाचत होते पण प्रत्यक्शात ते सरकारी अधीकार्यांचे फोटो होते. अगदी काल परवा ही बंगाल मध्ये आपल्या कार्यकर्त्याना वार्यावर सोडून भाजप नेत्यानी पळ काढला नंतर भाजप कार्यकर्तयांचे हाल कुत्र्याने खाल्ले नाही. ह्या ऊलट वेळोवेळी रस्त्यावर ऊतरनारा शिवसेने सारखा पक्श ह्यात नसावा हे लाहन मूलालाही पटनार नाही. ह्यात अडवाणीं सारख्या नेत्याने रथयात्रा काढून वातावरण निर्मीता केली ह्याचं श्रेय त्याना द्यायलाच हवं. पण प्रत्यक्श बाबरी पतन आणी भाजप ह्यांचा संबंध असावा हे भाजपचा ईतीहास पाहता खरं वाटत नाही.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

आपले अज्ञान वारंवार उघडे पडत आहे. बाबरी मशीद पतन सुरू असताना तेथे कोण कोण उपस्थित होते, कोणाकोणाला अटक झाली होती व कोणाकोणांवर २०१९ पर्यंत सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू होता त्याची माहिती घ्या.

In reply to by श्रीगुरुजी

कोर्टात काय सिद्ध झाले त्याचा पण अभ्यास करा.आरोपी नी आरोप फेटाळून लावले आणि कोर्टनी त्यांना निर्दोष सोडले .कारण त्या कृत्यात ते सहभागी च नव्हते असे आरोपी नी कोर्टाला पटवून दिलं

In reply to by श्रीगुरुजी

एकदोन नेते ऊपस्थीत होते. आणआ ते पुराव्या अभावी सुटले ही. मी कार्यकर्त्यांबद्दल बोलतोय. ते विहींप। बजरंग दल, शिवसेना अश्या धर्माभीमानी संघटनेचे असतील. सत्ता मिळवण्यासाठी हिंदूत्वाचा वापर करानार्या भाजपचे नसावेत. भाजप कार्यकर्ते आणी हिंदूधर्माभिमानी कार्यकर्ते ह्या दोन पुर्ण वेगवेगळ्या गोष्टा आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

दंगलीत हिंदू तर्फे प्रतिकार करायला पण BJP कार्यकर्ते मुंबई मध्ये पण हजर नव्हते.सेने नी सर्व जबाबदारी स्वतः वर घेतली होते.सेने चे नेते स्वतः रस्त्यावर येवून प्रतिकार करत होते. Bjp चे कार्यकर्ते आणि नेते घरात बसले होते.

In reply to by Rajesh188

+१ सेनेने मुंबई वाचवली म्हणतात ते ऊगाच नाही. भाजपचे कार्यकर्ते आणी नेते लपण्यात आणी पळण्यात आघाडीवर असतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

जो पर्यंत राहुल गांधी, दिगविजय सिंग सारखे नेते देश पातळीवर व राजेश188, अमरेंद्र बाहुबली, सारखे कट्टर समर्थक मिपापातळी वर भाजपा जवळ आहेत तो पर्यंत भाजपाला देशात पर्याय नाही.

In reply to by रात्रीचे चांदणे

आलात ना वयक्तिक??? अर्थात तुमच्या सारख्यांकडीन काहीतरी माहीतीपुर्ण प्रतिसाद येतील अशी अपेक्शआ ठेवणं म्हणजे भाजप कडून विकासाची अपेक्षा ठेवण्यासारखं आहे.

In reply to by रात्रीचे चांदणे

मिपावरील अशा समर्थकांचं अज्ञान वारंवार उघडं पडून हसं होतंय. परंतु ते चौथ्या प्रकारातील असल्याने त्यांना हे समजत नाही.

In reply to by जॅक द रिपर

ह्यांनी बाबरी मशीद वर प्रथम भगवा फडकवला.आणि पोलिस गोळीबार मध्ये ह्यांचा मृत्यू झाला. म्हणतात आरएसएस चे कार्यकर्ते होते दोघे बंधू.ज्यांनी उन्माद निर्माण केला ती bjp ची नेते मंडळी आणि त्यांचे कुटुंबीय मात्र तिथे कोणी हजर नव्हते. उन्माद पसरविणारे गायब आणि सामान्य कार्यकर्ते गोळीबार मध्ये मृत्यू मुखी पडले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंधार ला अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून हाफिज सईद ला सोडनारे, https://en.wikipedia.org/wiki/Indian_Airlines_Flight_814 इतक्यांदा दुवे मागितलेत तर हा दुवा पण एकदा वाचून घ्या. ज्यांच्यासाठी देशाने तीन अतिरेक्यांना सोडले त्या १७६ प्रवाशांच्यापैकी एखादा आपला अतिशय जवळचा नातेवाईक असता तर आपण हेच म्हणाला असतात का? याचे समर्पक उत्तर द्या द्वेष किती आंधळा असतो याचे आपण एक अतिशय उत्तम उदाहरण ठरत आहात

In reply to by सुबोध खरे

आपला अतिशय जवळचा नातेवाईक असता तर आपण हेच म्हणाला असतात का? > देशासाठी जिव काय फक्त सैनिकांनीच द्यायचा असतो का? खरं तर हे निमीत्त आहे बूळचट भाजप नेत्याना कारण हवं होतं गुडघे टेकायला.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

३ दहशतवाद्यांसाठी १७६ प्रवाशांचा जीव द्यायचा होता? The Gilad Shalit prisoner exchange (Hebrew: עסקת שליט‎; Arabic: صفقة شاليط‎), also known as Wafa al-Ahrar ("Faithful to the free"), followed a 2011 agreement between Israel and Hamas to release Israeli soldier Gilad Shalit in exchange for 1,027 prisoners—mainly Palestinians and Arab-Israelis https://en.wikipedia.org/wiki/Gilad_Shalit_prisoner_exchange#:~:text=Th… मग तर इस्रायल हे राष्ट म्हणून अगदीच बुळबुळीत म्हणायला पाहिजे हे निमीत्त आहे बूळचट भाजप नेत्याना कारण हवं होतं गुडघे टेकायला द्वेष किती आंधळा असतो याचे आपण एक अतिशय उत्तम उदाहरण ठरत आहात

In reply to by सुबोध खरे

विमानातल्या लोकांच्या नातेवाइकांसमोर कारगील मधुन न परतु शकलेल्या विरांच्या कुटूंबियाना उभे केले होते बराच गोंधळ झाला होता. कदाचीत यानंतरच भारताने यापुढे वेळ आलीच तर कोणत्याही अपहरणकर्त्या दहशतवाद्यांसोबत कोणत्याही स्थितीत बोलणी न करायचा कायदा का काय ते केला होता.

In reply to by सुबोध खरे

त्याच दहशत वाद्याने मुंबईत हल्ला करून किती जिव घेतले हे पहा. आणी संसंद हल्ल्यावेळी ही बूळचट पणआ दिसलाच होता, कारगील वेळी हा बूळचटपना करून सैन्यावा सिमापार करू दिली नाही. भाजपेयी बूळचटच आहेत. फक्त राष्ट्रहीतीच्या बूळचट गप्पा मारतात. समर्थन किती आंधळे असते याचे आपण एक अतिशय उत्तम उदाहरण ठरत आहात

In reply to by अमरेंद्र बाहुबली

या हिशोबाने १९७१ मध्ये जे ९३००० पाक सैनिक सोडणार्या इंदिरा गांधींना काय म्हणायचे? त्या ९३००० सैनिकांमुळे आपले किती नुकसान झाले असेल?

In reply to by टवाळ कार्टा

१९९३ मध्ये काश्मीरमधील मशिदीत अडकवलेल्या ७-८ अतिरेक्यांना हलवा-पुरी देऊन पाकिस्तानमध्ये सुखरूप जाऊन दिल्यामुळे किती निरपराध नागरिक मेले असतील?

In reply to by टवाळ कार्टा

१९९३ मध्ये काश्मीरमधील मशिदीत अडकवलेल्या ७-८ अतिरेक्यांना हलवा-पुरी देऊन पाकिस्तानमध्ये सुखरूप जाऊन दिल्यामुळे किती निरपराध नागरिक मेले असतील?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

खरे तर यावरती बोलायला मी येणारच नव्हतो, पणआता हा नवीन पुरोगामी अजेंडा झालाय की काय अशी शंका आली म्हणून आलो.. पूर्वी अशी परिस्थिती होती की अगदी करणी सेना किंवा श्रीराम सेने सारख्या एखाद्या संघापरिवराशी संबंध नसलेल्या संघटनेने देखील एखादा राडा केला तर त्याचा संबंध सरळ हिंदुत्ववादी आणि भाजपशी लावून आरडाओरडा व्हायचा.. आणि आता विश्वहिंदू आणि बजरंग दलाने बाबरी मशीद पडली त्याचा भाजपशी काहीही संबंध नाही इथपर्यंत प्रगती? काय बघतोय मी हे? राजेश, ही शिवसेनेची नवीन strategy आहे की काय? बाकी भाजपशी चाललेली युतीची बोलणी फिस्कटलेली दिसतायत.. देवा!!!

In reply to by आनन्दा

श्रीरामजन्मभूमी मुक्ती आंदोलन व बाबरी पतन यात शिवसेनेचा कणभरही सहभाग नव्हता हे सर्वांना माहिती आहे. १९९२ मध्ये शिवसेनेचे जे १५-२० प्रमुख नेते होते त्यापैकी कोणीही किंवा दुय्यम नेत्यांपैकी एकही जण अयोध्येत गेला नव्हता ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे भाजपला शिव्या देणे सुरू आहे. परवा यांचा संजय राऊत म्हणाला की नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या चालविण्याऐवजी जिन्नावर गोळ्या चालवायला पाहिजे होत्या. १९९० च्या दशकात पुण्यातील अलका चित्रपटगृह चौकात बाळ ठाकरेंची एक प्रचारसभा झाली होती. त्या त ते म्हटले होते की देशातील गांधींचे सर्व पुतळे हटवून त्याजागी नथुराम गोडसेंंचे पुतळे उभारले पाहिजे. यावर अर्थातच बराच वाद निर्माण झाला होता. याचा आता राऊतला सोयिस्कर विसर पडलाय.

In reply to by श्रीगुरुजी

-१ असहमत. बाबरी सेनेनेच पाडली हे सर्वाना माहीतीय. अतिरेक्यांपुढे गुडघे टेकून कंधार ला सोडनारे, संसद, कारगील वेळी बूळचटपणा दाखवनारे बाबरी सारख्या कांडात असन्याची सुतराम शक्यता नाही. हे प्रकरणं नंतर झाले असले तरी बूळचटपना परंपरेत होता. ह्या ऊलट हिंदूत्वासाठी वेळेवेळी रस्त्यावर ऊतरलेली सेना बाबरी पतनात नसेल हे कुणाला पटेल?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

बाबरी पाडताना सेनेचे कोणते नेते अयोध्ययेत होते? आय मीन त्यातील कोणी मुंबईबाहेर किंवा घराबाहेर तरी गेले होते का? बाळ ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर, संजय राऊत, दत्ता साळवी, दत्ता नलावडे, दिघे, नारायण राणे, एकनाथ शिंदे, शशिकांत सुतार, नंदू घाटे, भुजबळ, रावते, गणेश नाईक इ. त्या काळातील सेनेचे प्रमुख नेते होते. ६ डिसेंबर १९९२ या दिवशी यातील कोणकोण घराबाहेर आले होते?

In reply to by श्रीगुरुजी

जे गेले होते त्यातील कितीना गोळ्या लागल्या?? (फडणवीसांच्या कानाजवळून गोळी गेली होती ;) ख्या ख्या ख्या) तिथे गेलेल्यानी परंपरेला अनूसरून वेळीच पळ काढला. कोर्टात सांगीतले की पतनात आमचा काहीच संबंध नाही आणी कोर्टात ही हे सिध्द झाले.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वतःचं अज्ञान वारंवार चव्हाट्यावर आणून स्वतःचं हसू करून घ्यायचं असा या श्रावणात वसा घेतलाय का?

In reply to by श्रीगुरुजी

तुम्ही मोजकेच वाचन करता.मुंबई दंगलीत सेने नी आयोजन बद्घ .कसलेल्या सेनेसरखी व्यूह रचना करून दंगलीत प्रतिकार केला हे मत कोर्टाने पण व्यक्त केले होते. आणि सर्व सामान्य लोकांनी प्रत्यक्षात बघितले पण. दंगा लावून दिला आणि bjp नेते कार्यकर्त्या सह भूमिगत झाली हे पण सामान्य जनते नी बघितले आहे.

In reply to by श्रीगुरुजी

अगदी काल परवा ही बंगालात किती हाल झाले भाजप कार्यकर्त्यांचे?? बंगालातून पळ काढावा लागला. असे लोक बाबरी पाडतील का?? शिवसेने च्या कार्यकर्तायनी पळ काढला असं कधी झालंय का?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

सेनेच्या कार्यकर्त्यांनी पळ काढण्यासाठी आधी घरातून बाहेर येणे आवश्यक आहे.

In reply to by श्रीगुरुजी

मुंबई दंगलीत सेना त्यांच्या नेत्यांसह रस्त्यावर होती.सर्वांना माहीत आहे. आंधळे पने काही ही फेकू नका. अंधभक्त म्हणून तर नाव पडले आहे.

In reply to by Rajesh188

ईथे जे भाजपची बाजू हिरीरीने मांडताहेत त्यातले किती १९९२ ला प्रत्यक्श अयोध्देत होते??? ;) मला विचारू नका. माझा जन्म फेब १९९३ चा आहे :)

In reply to by अमरेंद्र बाहुबली

निवडणूक झाली की भाड्याने घेतलेले कार्यकर्ते पाळले आप आपल्या राज्यात आणि नेते दिल्ली ला. येथील स्थानिक bjp कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून. सर्व म्हणत आहेत बाबरी bjp नी पाडली. किती bjp चे नेते तिथे हजर होते जेव्हा मशीद पाडली गेली. एक पण तिथे हजर नव्हता. अडवाणी,उमा,आणि इतर घरात झोपले होते. कोर्टात पण तेच सांगितले ह्यांनी म्हणून तर निर्दोष सुटले.

In reply to by Rajesh188

भाजपचा ईतिहास म्हणजे पळ काढणे नि अतिरेक्यांपुढे गुडघे टेकणे. असे नेते असल्यामुळेच परवा नारायण राणे ह्याना बांळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाचा आशिर्वाद घेऊन आपली जन आशिर्वाद यात्रा सुरू करावी लागली,भाजपात एकही नेता ऊपजू नये ज्याचा आशिर्वाद घ्यावा?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कोणताही शहाणा माणूस आपले ठार अज्ञान व पूर्वग्रह दूर करण्यास असमर्थ आहे. १८८ प्रमाणे यापुढे आपल्या सर्व निर्बुद्ध प्रतिसादांकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात येणार आहे.

In reply to by श्रीगुरुजी

आणि बाकी सर्व निर्बुद्ध आहेत असा भास खऱ्या ज्ञानी व्यक्ती ला कधीच होत नाही. ह्या जगात सर्व ज्ञानी कोणीच नाही हे आम्हाला चांगले माहीत आहे.त्या मुळे आम्ही तुम्हाला निर्बुद्ध हे विशेषण लावणार नाही.

In reply to by श्रीगुरुजी

खोटं काय त्यात गुरूजी??? आणीबाणी (तेव्हा जनसंघ असला तरी) पासून ते कालच्या बंगाल पर्यंत फक्त पळणे नी कंधार वेळी गुडघे टेकणे. संसद हल्ला, कारगील वेळी बूळचटपणा दाखवणे. हे खोटंय का???

In reply to by अमरेंद्र बाहुबली

स्वतंत्र लढ्यात ह्यांचा सहभाग च नाही. आणि bjp च विरोध करत आहोत ते त्यांच्या वागण्या मुळे. हिंदुत्व वादी म्हणता पण हिंदू चे काय भले केले आहे ह्या वर एक शब्द पण बोलत नाहीत. आम्ही हिंदू च आहोत आणि कट्टर पण आहोत. पण हिंदू हिताच्या बाता मारून हिंदू नाच कमजोर करण्याचे षडयंत्र आम्ही सहन करू शकत नाही.. Bjp हिंदुत्व वादी आहे तर bjp बहुमतात आहे त्यांनी फक्त हिंदू ची आर्थिक,सामाजिक, पत वाढावी म्हणून काय विशेष निर्णय घेतले हे सांगावे. Bjp विरोध म्हणजे आम्ही ढोंगी पुरोगामी नाही कट्टर हिंदू आहोत.

कल्याणसिंगांचे बाबरी पाडण्यात योगदान होतेच. त्याबरोबरच मुख्यमंत्री असताना त्यांनी एक काम केले होते. उत्तर प्रदेशात गुंडांचा सुळसुळाट होता त्यांच्याविरोधात त्यांनी कडक कारवाई केली होती. एक गोष्ट आठवते. पूर्वी इंडियाज मोस्ट वॉन्टेड म्हणून एक सिरियल झी टीव्हीवर लागायची. त्यात मला वाटते नोव्हेंबर किंवा डिसेंबर १९९८ मध्ये श्रीप्रकाश शुक्ला या गुंडाविषयी भाग होता. तो भाग बघितल्यानंतर चार दिवसातच पोलिसांनी त्याला ठोकल्याची बातमी आली होती. अशाप्रकारे खोट्या चकमकीत गुंडांना ठार मारणे ही कायद्याची पायमल्ली आहे पण उत्तर प्रदेशात त्याकाळी असलेली बजबजपुरी लक्षात घेता त्यापेक्षा काही वेगळे करता आले असते असे वाटत नाही. असो. कल्याणसिंगांना भावपूर्ण श्रध्दांजली.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

भारतातील ज्या राज्य न मुळे हिंदू हिंदू एकमेकाचे द्वेष करू लागले त्या मधील आघाडीची राज्य ही यूपी आणि बिहार आहे. जगातील अत्यंत गरीब देशातून सुद्धा लोक जेवढी देश सोडून जात नसतील त्या पेक्षा जास्त लोक फक्त पोट भरण्यासाठी यूपी,बिहार मधून दुसऱ्या राज्यात जात आहे देशातील सामाजिक वातावरण ,हिंदू मधील प्रेम ह्या दोन राज्य मुळेच देशात धोक्यात आली आहे. कल्याण सिंग असू नाही तरी योगी एक पण मुख्यमंत्री यूपी राज्याचा लायकीचा नाही.

In reply to by Rajesh188

युपीत भाजपने बर्याच काळ राज्य केलंय. विकासाच्या गप्पा मारनार्या भाजपने काय विकास केला युपीचा??

खोट्या चकमकीत गुंडांना ठार मारणे ही कायद्याची पायमल्ली आहे. अशा असमतोल युद्धात कायद्याचे धिंडवडे निघत असतात. आता आलेल्या सी सी टी व्ही तुन दिसणारा प्रत्यक्ष पुरावा सोडला तर जगभर कोणत्याही दहशतवाद्यांविरुद्ध सज्जड पुरावा गोळा करणे अशक्य असते. एखाद्याला पकडले तर त्याच्या विरुद्ध साक्ष देण्यासाठी जिवाच्या भीतीमुळे कोणीही कधीही पुढे येत नाही. लिब्रान्डु लोक सरकारने त्यांना पोलीस संरक्षण द्यावे पण दहशतवाद्यांवर कार्यवाही करू नये असे बडबडत असतात पण जनरल अरुण कुमार वैद्य यांचे धड धडीत उदाहरण डोळ्यापुढे असताना कोण साक्षीदार पुढे येणार आहे. अशा स्थितीत या गुंडानी किंवा दहशतवाद्यांनी ज्यांच्या वर अत्याचार/ हत्या केल्या आहेत त्यांना न्याय देण्यात जर कायदा असमर्थ असेल तर ती कायद्याची पायमल्ली होत नाही का? एके काळी काश्मीर मधील पोलीस दहशतवाद्यांना सामिल होते तेंव्हा लष्करी उच्चाधिकारी आपल्या सैनिकांना सरळ सांगत असत कि दहशतवादी आहे हे नक्की माहिती असली तर स्वतःचा जीव धोक्यात घालून त्याला पकडू नका सरळ गोळ्या घालून ठार करा. १० दहशतवादी मेलेले चालतील पण एक सैनिक जीवानिशी जायला नको. अर्थात नंतर मेजर लितूल गोगोई विरुद्ध झालेल्या लिबरल लोकांच्या कावकावी मुळे गोष्टी बदलल्या हे अलाहिदा. सुदैवाने ३७० कलाम लावून नंतर फितूर असलेल्या पोलिसांना अडगळीत टाकल्यामुळे लष्कराचे आणि केंद्रीय सशस्त्र दलांचे काम थोडे सोपे झाले आहे.

In reply to by सुबोध खरे

नक्कीच. पोलिस जीवाची बाजी लावून एखाद्याला पकडणार आणि कोर्ट त्याला लगेच जामीनावर मुक्त करून टाकणार हा प्रकार या खोट्या चकमकींसाठी जबाबदार आहे. तसे कोर्टात झाले नसते तर कदाचित या चकमकी झाल्याही नसत्या. जर खरोखरच एखाद्या कृत्यात सहभागी असलेल्याला असे ठार मारले तर त्याविषयी कोणालाही वाईट वाटायची गरज नाही. पण चकमक या नावाखाली निरपराधांना ठार मारले जाऊ नये इतकेच. तीनेक वर्षांपूर्वी दिल्लीत एका सातवीतल्या मुलाचा मृतदेह त्याच्या शाळेत सापडला. त्यानंतर लगेचच स्कूलबसचा ड्रायव्हर, शाळेचा शिपाई वगैरेंना पोलिसांनी ताब्यात घेतले. कदाचित थर्ड डिग्रीही दाखवली असेल. पण नंतर असे स्पष्ट झाले की वर्गातल्याच दुसर्‍या एका मुलाने त्या दोघांचे काही कारणाने भांडण आणि मारामारी झाली होती त्यात जोरदार गळा आवळला आणि त्यात त्या मुलाचा मृत्यू झाला. अशावेळेस समजा त्या शाळेतल्या शिपायाला आणि ड्रायव्हरला पोलिसांनी ठार मारले असते तर ते कसे समर्थनीय ठरणार? मात्र उत्तर प्रदेशात मध्यंतरी गाड्या उलटवून काही गुंडांना पोलिसांनी ठार मारले त्याविषयी कोणालाही अश्रू ढाळायची गरज नसावी.

In reply to by चंद्रसूर्यकुमार

या असमतोल युद्धात काही प्रमाणात निरपराध लोक सुद्धा बळी पडतात आणि पोलीस सुद्धा शत्रुत्व असलेल्या लोकांवर सूड उगवण्यासाठी खोट्या चकमकी घडवून आणतात हेही सत्य आहे. दुर्दैवाने जगभरात या प्रकाराला नक्की असे उत्तर देता येत नाही. पण बऱ्याच वेळेस निर्ढावलेल्या गुन्हेगारांना/ दहशतवाद्यांना असे शासन करणे सामान्य माणसाला समर्थनीय वाटते. कोणताही कायदा सर्वच वेळेस सर्वाना न्याय देऊ शकतो हि गोष्ट असत्य आहे. एक उदाहरण देतो आहे. पुण्यातील गोष्ट आहे. १९९२ साली मी एका वकील मित्राकडे बसलो असताना त्याच्या कडे एक अशील आले होते. हे मारिन इंजिनियर असून बोटीवर कामाला होते. तेंव्हा त्यांना दीड लाख रुपये पगार होता. त्यांनी लग्न केले आणि लग्नाच्या संध्याकाळीच बायको माहेरी परत गेली. आणि नंतर तिने घटस्फोट आणि पोटगी साठी दावा केला. या गृहस्थांचे म्हणणे होते मला पैशाची चिंता नाही पण जी मुलगी एक दिवस सुद्धा माझ्याबरोबर राहिली नाही तिला आयुष्यभर (३० %) ४५ हजार रुपये पोटगी का म्हणून द्यायची. भारतीय कायद्यात अशा फसवणुकीविरुद्ध कोणताही उपाय नाही. आमच्या वकील मित्राने त्यांना सल्ला दिला कि तुम्ही मरिन इंजिनियर आहात तेंव्हा भारतीय कायदा लागू होत नाही अशा एखाद्या देशाचे नागरिकत्व घ्या. म्हणजे तिला पोटगी देणे तुम्हाला लागू होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

भारतीय कायद्यात अशा फसवणुकीविरुद्ध कोणताही उपाय नाही.
दुर्दैवाने ही खरी गोष्ट आहे :(

अट्टल गुन्हेगार ना गोळ्या घालून ठार करण्यात काही चुकीचे नाही. अट्टल गुन्हेगार ना गोळ्या घालणे ही कायद्याची पायमल्ली असेल तर तो कायदा बदला. गुन्हेगार हे मारलेच गेले पाहिजेत .त्यांचे उदात्ती करणं करणे समाजास घातक आहे. आता पुण्यात 15 वर्षाची शेंबडी पोर पण केक तलवारी नी कापायला लागलो आहेत. ह्या अशा घटना देशात वाढण्याचे कारण च गुन्हेगार लोकांचे उदात्तीकरण करणे हे आहे.. दोन गुन्हा पर्यंत मानवी हक्क सांभाळा तिसरा गुन्हा केला की कसलेच मानवी हक्क देण्यास सरळ नकार दिला पाहिजे. मग ती व्यक्ती स्त्री असू,पुरुष असू, बाल गुन्हेगार असू सर्वांना समान नियम लागू.

अब्दुल सलाम नावाच्या मुस्लीम व्यक्तीने गेल्या १५ वर्षात किमान ४ मुलींना आमिष दाखवून फसवूले आहे. अब्दुल सलामने या मुलींना फसवण्यासाठी वेगवेगळ्या हिंदू नावांचा वापर केला. त्यांचे लैंगिक शोषण केले. अब्दुल सलामने या सर्व मुलींना नंतर धम्क्या देऊन इस्लाममध्ये आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या जाळ्यात अडकलेल्या दुसऱ्या मुलीसह त्याची पहिली पत्नी पिंकीने मेरठ पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर अब्दुल सलाम च्याविरोधात मेरठ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्या कडे हिंदू नावे असलेली अनेक बनावट ओळखपत्रे आढळून आली आहेत. अब्दुलने त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स विकी सिंगच्या नावाने बनवले, तर त्याचे आधार कार्ड अनिल सैनीच्या नावाने बनवले आहे. या आधी ही लव्ह जिहादचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. जाहिद सलीम ने फसवले आणि ती रुग्णालयात काम करत असताना रवी असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याने तिला तिचा धर्म बदलून त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडले. विवाहानंतर, विवाहानंतर, पीडितेला कलमा इस्लामिक निष्ठा आणि दारूल शरीफ शिकण्यास भाग पाडले गेले. जाहिद सलीम आणि त्याच्या आईवडिलांनी आधी तिची ५१ हजारांची बचत ही काढून घेतली. नोकरी सोडावयास लावली नंतर तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही महिला अक्षरशः रस्त्यावर आली आहे. तिने आरोप केला आहे की असे प्रकार हिंदू मुलीं सोबत अनेकदा होत आहेत.

केरळ विधानसभेचे अध्यक्ष एमबी राजेश यांनी हिंदुंच्या मोपला हत्याकांडाचे नेते वारीयन कुन्नथु कुंजा अहम्मद हाजी यांची तुलना देशभक्त भगतसिंग यांच्याशी केली आहे. १९२१ मध्ये झालेल्या मोपला हत्याकांडामुळे केरळमध्ये लाखो हिंदूंची कत्तल केली गेली. असे मानले जाते की हत्याकांडाच्या भितीने किमान एक लाख हिंदूंना केरळ सोडून जाण्यास भाग पाडले गेले. नरसंहारात नष्ट शेकडो प्राचीन हिंदु मंदिरे पाडली गेली आणि मशिदीत बदलली गेली. हिंदूंचे जबरदस्तीने धर्मांतरण मोठ्या प्रमाणावर केले गेले होते. या काळात आणि हिंदूंवर अनेक अत्याचार केले गेले. यामुळे स्वस्थ झालेल्या बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, “मलबारमधील मोपलांनी हिंदूंवर केलेले रक्तरंजित अत्याचार अवर्णनीय होते. संपूर्ण दक्षिण भारतात, प्रत्येक हिंदूंमध्ये भयाची लाट पसरली होती" वारीयन कुन्नथु कुंजा अहम्मद हाजी याने हे ह्त्याकंड घडवून आणले होते. मोपला हत्याकांड/मलबार दंगल हा केरळमधील पहिला संघटित दहशतवादी हल्ला होता.

In reply to by निनाद

अत्याचारी मुस्लिम धर्मांध व लबाड मिशनऱ्यांची चाटणारे सत्ताधारी मिळणे हीच केरळ्यांची पात्रता आहे.

In reply to by निनाद

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष अत्यंत हलकट आहे हे वेगळे लिहायलाच नको. त्याविषयी मी मिपावर वेळोवेळी लिहिले पण आहे. हिंदूद्वेष या विचारसरणीच्या लोकांमध्ये नसानसात भिनलेला आहे. तरीही केरळमधील स्थानिक राजकारणात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज काँग्रेसला मते देतो आणि माकपला कोणताच पर्याय नसल्याने हिंदू मतदार माकपलाच मते देतो. असे असतानाही आपल्याच मतदारांना दुखावायचे हे धाडस म्हणावे की कितीही लाथा घातल्या तरी हिंदू परत शेपूट हलवत आपल्या मागेच येणार हा फाजिल आत्मविश्वास?

In reply to by चंद्रसूर्यकुमार

कितीही लाथा घातल्या तरी हिंदू परत शेपूट हलवत आपल्या मागेच येणार हा फाजिल आत्मविश्वास? हेच कारण आहे. 2014 पूर्वी काँग्रेसलाही असाच आत्मविश्वास होता.

In reply to by रात्रीचे चांदणे

बाकी विकास, शिक्शण व्यवस्था, पायाभूत सुविधा ह्या गोष्टी अंधश्रध्दा असाव्यात.