नमस्कार पाषाणभेद,
नाशिक मध्ये राज ची चांगली पकड आहे तुमच्या बातमी नुसार सभांना चांगला प्रतिसाद पण मिळाला, मग मनसे उमेदवार हेमंत गोडसे निवडुन येतील का ?
भाषण आवेशपुर्ण नक्किच आहे. स्वप्नातला महाराष्ट्र प्रत्यक्षात कसा उतरवायचा?
१)शेतकर्यान्च्या आत्महत्या
२)पिण्याचे पाणी
३)बालम्रुत्यु
४)नगर/महानगर पालीकान्मधे बोकाळलेला भ्रश्टाचार.
५)शहरांची झालेली बेसुमार वाढ आणि त्यामुळे बकाल्,भकास झालेली शहरे.
६)बिल्डर लॉबीची सरकारवरची घट्ट पकड आणि त्यामुळे गरीब्/मध्यमवर्गाला न परवडणारी घरे.
७)जगप्रसिध्ध लोड्शेडिंग
हे प्रश्न कसे सोडवायचे ह्याचे आराखडे मनसेकडे कागदावरतरी असतील अशी अपेक्षा आहे.("ईतरानी काय केलय ते आधी सांगा" असे उत्तर आले तर प्रशन्च मिटला)
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
(प्रतिक्रिया कमी आणि आक्षेप जास्त, अशी प्रतिक्रिया ग्रुहीत धरून पुढील प्रतिक्रिया नोंदवत आहे :)
वरील विषयाचे प्रयोजन काय?
मिपाकरांना राज ठाकरे किती प्रभावी बोलतात त्याची माहिती देणे, मनसेचा प्रचार करणे, की नाशिकमधील परिस्थिती सांगणे?
बरं, यापैकी कोणताही उद्देश या लिखाणातून साध्य होत नाही. मग असे विषय कशाला? सभा चांगली होती, वाईट होती, भाषण आकर्षक होते, भुक्कड होते, नवा मुद्दा मांडला, नाही मांडला, याविषयी लेखकाला काहीच म्हणायचे नाही??
नवा विषय टाकण्यामागे उद्देश काय आहे, तो तरी त्या लिखाणातून स्पष्ट व्हायला नको?
"वरील विषयाचे प्रयोजन काय?
मिपाकरांना राज ठाकरे किती प्रभावी बोलतात त्याची माहिती देणे, मनसेचा प्रचार करणे, की नाशिकमधील परिस्थिती सांगणे?"
"यापैकी कोणताही उद्देश या लिखाणातून साध्य होत नाही. मग असे विषय कशाला? सभा चांगली होती, वाईट होती, भाषण आकर्षक होते, भुक्कड होते, नवा मुद्दा मांडला, नाही मांडला, याविषयी लेखकाला काहीच म्हणायचे नाही??"
----------------------------------------------------------------------------------
आपला राग नाही.
मी हा लेख एक बातमी म्हणुन टाकलेला आहे. वरील काही प्रतीसाद पाहुन काही जणांना ही बातमीच आहे हे समजलेले आहे.
पत्रकार हा निरपेक्ष (neutral) असावा. तोच प्रयत्न त्याने करावा. (नाहीतर आजकालची माध्यमे). त्याने जशी बातमी घडली तशीच छापावी ही नैतीक जबाबदारी पार पाडावी.
आपणास वरील पडलेले प्रश्न पाहून माझे लिखाण निरपेक्ष (neutral) आहे हेच सिद्ध होते.
मान्य आहे की मला राज ठाकरे यांचे विचार आवडतात. पण मी उद्या शरद पवारांच्या सभेला गेलो तर ती "बातमी "सुद्धा मी निरपेक्ष भावनेने लिहील.
मला वाटते या "बातमीमागचा" माझा उद्देश आपणाला समजला असेल.
हा एक वेगळा लेखनप्रकार मी लिहीला आहे.
बाकी राज ठाकरेंच्या राजकारणावर काय चर्चा करायची ती करा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
"मराठी माणसाशी संबधीत ..."
तेच म्हणतो. कमीत कमी "मराठी माणसाशी " असलेल्या मुद्यांच्या बाबतीत आपले एक मत राहु द्या.
जय मराठी
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
<<कित्येक भुक्कड कौला पेक्षा खुप बरे>>
बरोबर आहे,
पण ,माझ्या मि॑त्रानो,
आपल मिपा हे मुळातच " मराठी मातीत जन्मलेल्या"समाजमनाचा आरसा आहे .मराठी माणस॑ ही अतिशय बुध्दीवादी,त्यामुळे प्रत्येकाचा एक मत-प्रवाह असतो.काळजी घ्या की आपण "आपला अभिजीत", सारख्या सदस्या॑च्या भावना दुखावणार नाही,राजभाऊ केवळ मराठी माणसासाठी काम करतात असा स॑देश जाऊ देऊ नका ,महाराष्ट्रासाठी समाजकारण करतात असा स॑देश गेला पाहीजे.त्या॑ची भाषण जरा कान देऊन एका.
मला समजलेली मनसे
सुहास
मनसे..दिलसे...
प्रतिक्रिया
उत्तम. छानच
?
मि.पा.
ठीक
कुणासाठी? कशासाठी??
आपला अभिजित
मराठी
कित्येक
तेच म्हणतो.
बरोबर आहे..
ह्यात
मराठी_माणूस