आघाडी सरकारने, गेल्या वर्षभरांत किती कामे केली आहेत?
साधारण पणे, गेले एक वर्ष, आघाडी सरकार, महाराष्ट्र राज्यावर, राज्य करत आहे...
गेले एक वर्ष, हे सरकार नुसतीच, बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, हे धोरण अवलंबत आहे, असे वाटते.
सर्वसामान्य जनतेचे जीवन कसे सुखावह होईल, हे बघणे, हेच सरकारचे मुख्य काम असते..
आर्थिक, संरक्षण, दळणवळण आणि अन्नपुरवठा.... ह्या जीवनावश्यक गोष्टी, हे सरकार नीट पुरवू शकत नाही...
आर्थिक बाबतीत, रोजगार उपलब्ध केले नाहीत.
संरक्षण, सामान्य माणूस ते उद्योगपती, कुणीच सुरक्षित नाही
दळणवळण, मेट्रो कारशेडचे घोंगडे नुसतेच भिजवत ठेवले आहे
अन्नपुरवठा, महागाई वाढतच आहे.
अर्थात, हे माझे निरीक्षण आहे...इतर कुणाचे निरीक्षण वेगळे असूही शकते....
ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ उखाळ्यापाखाळ्या काढणे आणि वैयक्तिक शेरेबाजी करणे चालू असल्याने हा धागा आता वाचनमात्र करत आहोत.
-- मिपा व्यवस्थापन
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बरं
धन्यवाद
आहे ते आहे
बाय द वे ....
ह्या सरकारने दीड वर्षात काहीच
अहो, हे आधी पण सरकारात होतेच की
खूप काही लिहिण्यासारखं आहे पण
बापू
खरंय. महाराष्ट्राच्या
कोविडच्या काळात सगळ्यांचीच
आग्या 1990 जी सहमत आहे.
ही प्रकरण च फालतू होती
ही प्रकरण च फालतू होती
म्हणजे एखादे प्रकरण चुकीच्या
प्रतिसाद संपादित.
प्रतिसाद संपादित.
मान्य आहे. खिशात पैसे नसेल तर
सोंग
व्यक्तिपूजा, खंडणीखोर वृत्ती
गेल्या २५ वर्षात मुंबईत
. मुंबई ची प्रचंड लोकसंख्या असून
त्याचे कारण म्हणजे हे
आकडेवारी ध्याच तुम्ही
कॉर्पोरेट ऑफिस मुंबईला आणि
केंद्र सरकारला
नाहीतर काय
नाहीतर काय
.
बाबो, आणि श्रीश्रीश्री 188 ना
विदर्भातील वीज पश्चिम
विदर्भातील वीज पश्चिम
https://m.timesofindia.com
सुबोध खरे
आपके
हायला
माझ्या माहितीप्रमाणे
बरोबर आहे
जाणता राजा सत्तेवर आला ना.
देवेंद्र साहेब नी तरशेती साठी
शेती साठी वीज देणेच बंद केले .
थापाडे महाराज याचा कुठे काही दुवा कि असंच संध्याकाळी चांदणी बार मध्ये बसून कुणी तरी सोडलेली पुडी आहे?विदर्भातील वीज पश्चिम
क्रॉस सबसिडी याबद्दल ऐकलं आहे
विदर्भ ला आम्ही परके समजत नाही
અમે મુંબઈને અજાણ્યું સ્થળ માનતા નથી.
पुर्ण माहिती अशी आहे
मुंबई ल काही ही झाले तरी 24
देशाच्या आर्थिक राजधानी ची किंमत
आणि हो
कधी?
११ Jun २००८ economics time
तुम्ही अजूनही कॉंग्रेस वर भरवसा ठेवता?