शेतकरी आंदोलन कि हिंदू शीख वाद उकरणे ?
In reply to माझ्या माहितीतल्या सामान्य by रात्रीचे चांदणे
In reply to सर्व खलिस्तानी,बांगलादेशी आक्षेप बाजूला ठेवूया by Rajesh188
लोकांना वाटणारी भीती दूर केली पाहिजे होती. पण हे सर्व न करता हिवाळी अधिवेशन च रद्द केले. खलिस्तानी आंदोलक म्हणून it cell शेतकऱ्यांना बदनाम करायला लागली.सहमत. हे नेहमीचेच आहे.
In reply to सर्व खलिस्तानी,बांगलादेशी आक्षेप बाजूला ठेवूया by Rajesh188
In reply to सर्व खलिस्तानी,बांगलादेशी आक्षेप बाजूला ठेवूया by Rajesh188
In reply to का by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to का by माईसाहेब कुरसूंदीकर
शीख लोक परदेशात जाउन सेटल झाले की त्यांच्या खलिस्तानी भावना उफाळून येतात हा अनुभव आहे.भारतीय लोक परदेशात म्हणजे ऑष्ट्रोलिया वगैरे देशात जाऊन सेटल झाले की सध्याच्या सरकारबद्दल लिहिण्याच्या डू आयडींच्या भावना उफाळून येतात असे गडबडीत वाचले. बाकी, चालू द्या....! -दिलीप बिरुटे
In reply to अर्रर्र... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to कोणती कोणती कृत्य देश विरोधी ,हिंदू विरोधी असते by Rajesh188
In reply to ह्याची 1 सविस्तर लिस्ट ध्या. by साहना
In reply to कोणती कोणती कृत्य देश विरोधी ,हिंदू विरोधी असते by Rajesh188
In reply to The last communists by शा वि कु
In reply to मुळात शीख भारत विरोधी हे ठरवणारी bjp कोण by Rajesh188
In reply to > हुकूम शाही वृत्ती सरकार च by साहना
In reply to > हुकूम शाही वृत्ती सरकार च by साहना
अमृतसर पंजाब,हरियाणा मध्ये वाटले गेले आणि वेगळे पणाची बीजे रोवली गेली.ठोका तेज्जाला कायपण. भारताचा नकाशा तरी बघितलाय का तुम्ही कधी?किती फेकाफेकी कराल?चुकीची माहिती रेटून सांगायला तुम्ही पण शिक्षक आहात का?
In reply to बहुमतातील सरकार आहे by Rajesh188
In reply to बहुमतातील सरकार आहे by Rajesh188
In reply to नवीन तीनही कृषी कायदे मागे by श्रीगुरुजी
In reply to नवीन तीनही कृषी कायदे मागे by श्रीगुरुजी
In reply to नवीन तीनही कृषी कायदे मागे by श्रीगुरुजी
In reply to शेतकर्यांवर लईच चिडले आहेत by यशवंत पाटील
In reply to शेतकर्यांवर लईच चिडले आहेत by यशवंत पाटील
In reply to पाटील साहेब.. तुमचा शेतकरी by बाप्पू
In reply to शेतकर्यांवर लईच चिडले आहेत by यशवंत पाटील
In reply to शेतकऱ्यांना विकल्प मिळेल by Rajesh188
ह्या वाक्याला आधार म्हणून आपण ओला आणि उबर मुळे टॅक्सी चालक कसे बाजूला फेकले गेले ह्याचे उदाहरण घेवू शकतो.ओला/उबरमुळे रिक्शा आणि टॅक्सीवाल्यांचा माज लै कमी झालीय बाकी चालूदे
In reply to अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे by Rajesh188
In reply to खरच खूपच वाईट दिवस आलेत. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to सोयीचं वाटेल तो अर्थ काढू नका by Rajesh188
In reply to सोयीचं वाटेल तो अर्थ काढू नका by Rajesh188
In reply to सोयीचं वाटेल तो अर्थ काढू नका by Rajesh188
In reply to अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे by Rajesh188
In reply to अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे by Rajesh188
In reply to हे नेहमीचे साम्यवादी छाती by साहना
In reply to अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे by Rajesh188
जशी अवस्था टीव्ही केबल चालक लोकांची झाली इंटरनेट वर टीव्ही दिसायला लागल्या वर केबल व्यवसाय बंद पडला.ह्यावरून आठवले. सत्तरीच्या दशकांत मी ज्या कंपनीत काम करत होतो, तिने भारतीय चित्रपटांचे व्हिडीयो राईट्स विकत घेऊन ते कन्झ्युमर्ससाठी VHS, Betacam इत्यादींच्या माध्यमांतून विकणे सुरू केले. सुरूवातीस हे फक्त भारताबाहेरील बाजारपेठांसाठींपुरते मर्यादित होते. तेव्हा चित्रपट निर्मात्यांना, अधिक पैसा करण्याचा हा स्त्रोत (additional revenue stream)आवडला, व ते उत्साहाने ते हे राईट्स सदर कंपनीस (व तदनंतर तसाच व्यवसाय करणार्या इतर कंपन्यांना) विकू लागले. नंतर जेव्हा हे भारतांतही सुरू झाले, तेव्हा त्यांचे धाबे दणाणले, कारण त्यांना आता थिएटर रीलिजच्या धंद्याची काळजी वाटू लागली. कालांतराने ती भीति नाहीशी झाली. एका मोठ्या (मला वाटते. 'शहेनशहा') फिल्मचे थिएटर व व्हिडीयो रीलीजेस एकाच दिवशी झाले. मग पुढे केबल टी. व्ही. भारतात आले, तेव्हा ह्या व्हिडीयोवाल्यांना त्यांच्या धंद्याची भीति वाटू लागली. अर्थात तंत्रज्ञानाचा रेटा असा आहे, की ते काही हा नवा झंझावात थांबवू शकले नाहीत. आता, गेल्या काही वर्षांत तर केबल टी. व्ही, ला-- व खरे तर ब्रॉडकास्ट टेलीव्हिजनलाच, स्ट्रीमिंगमुळे धोका निर्माण झाला आहे. (ब्रॉडकास्ट टेलीव्हिजनच्या क्षेत्रांत मी स्वतः काम अगदी कालपर्यंत काम करीत होतो, तेव्हा ही भीति मला व माझ्या सहकार्यांना आहेच). पण हा तंत्रज्ञानाचा व काळाचा रेटा आहे. तो कुणीही थोपवू शकणार नाही.
आणि टीव्ही चॅनेल च मालक च मीडिया उद्योगाचे एकमेव लाभार्थी झाले.काहीही! ग्राहकांना ह्या सगळ्याचा लाभ नाही झाला का? मी स्वतः एका अतिशय मोठ्या परदेशी मिडीया कंपनीत आतापर्यंत काम करत होतो. काळाची चाहूल घेऊन ह्या कंपनीलाही, त्या क्षेत्रांतील इतर सर्वच कंपन्यांप्रमाणे आपली धोरणे बदलावी लागली. कसल्यातरी काल्पनिक व निराधार भीतिने, कुठल्याही विषयावर मते मांडण्याचे तुमचे कसब मात्र वाखाणण्यासारखे आहे.
In reply to थोडे अवांतर by प्रदीप
In reply to प्रतिसाद आवडला by सॅगी
In reply to अशी शेतकऱ्यांची अवस्था होण्याची शक्यता आहे by Rajesh188
In reply to अजून थोडं मागं जा कि राव , जसे कि by स्वलिखित
In reply to अजून थोडं मागं जा कि राव , जसे कि by स्वलिखित
In reply to तुमचा थोडा गैर समज झालेला आहे by Rajesh188
In reply to गरिबी हटाव म्हणजे गरीब हटाव by Rajesh188
In reply to गरिबी हटाव म्हणजे गरीब हटाव by Rajesh188
शेतकरी आता जे जमिनी चे मालक आहेत त्यांना त्यांच्याच शेतात मजुरी वर राबवून. त्यांना शेतमजूर करायचे आहे.असं झाल्याचे जगाच्या पाठीवर कुठे उदाहरणं आहे का?? Ki उगाच वेळ जात नाही म्हणून स्वतःच्या कल्पनाशक्तीचा परिचय देताय.?? आणि निसर्गाचा नियम आहे - sarvival of fittest. जो कालसुसंगत आणि fit आहे तोच स्पर्धेत टिकून राहतो आणि त्यालाच टाकण्याचा अधिकार आहे. वर तुम्ही जे ओला उबेर, इंटरनेट कंपन्या, केबल चालक हे जे काही बोललायत ना ते सर्व निव्वळ हास्यास्पद आहे. तुम्हाला पुन्हा 90 च्या दशकात जायचेय का?? मी लंगडा आहे तरी पण मला रेस मध्ये जिंकण्याची संधी दया.. सर्व धडधाकट सुद्धा लोकांनी आपला एक पाय वापरून च पळायचे असा नियम काढा... इतके हास्यस्पद तुमचे लॉजिक आहे.
In reply to ओला/उबरचेच उदाहरण घ्यायचे by श्रीगुरुजी
In reply to ओला/उबरचेच उदाहरण घ्यायचे by श्रीगुरुजी
In reply to फूट पाडणे by चौकस२१२
In reply to ??? by शा वि कु
In reply to @ शा. वि. कु. by बाप्पू
In reply to हो. by शा वि कु
समाजकंटक आंदोलन आहे की आंदोलनात काही समाजकंटक हे नक्कीच पाहीन.ओके. म्हणजे तुम्ही हे पाहता तर.. मग नेमके आत्ताच्या आंदोलनामध्ये तुम्ही काळा चष्मा घालून पाहताय का.. नाही म्हणजे तुम्हाला त्यात समाजकंटक असे काहीच कसे दिसत नाहीये?? आणि जे दिसतेय त्याला "धार्मिकतेचे प्रदर्शन " असे गोंडस नाव देतायेत.
In reply to समाजकंटक आंदोलन आहे की by बाप्पू
In reply to मूळ by शा वि कु
In reply to @ शा. वि. कु. by बाप्पू
In reply to ??? by शा वि कु
In reply to पंजाबीत पाट्या का ? by चौकस२१२
In reply to स्पष्टीकरण. by शा वि कु
In reply to ??? by शा वि कु
In reply to )शिखांनी निळी पगडी घालणे आणि by चौकस२१२
In reply to उद्या मुस्लिम शेतकरी रस्त्यावर उतरला by Rajesh188
In reply to राजेश 188 अत्यंत सहमत. आता by बाप्पू
In reply to उद्या मुस्लिम शेतकरी रस्त्यावर उतरला by Rajesh188
In reply to ??? by शा वि कु
In reply to काही विचित्र प्रतिवाद by Rajesh188
In reply to आंदोलनाचे मूळ कारण... by अर्धवटराव
In reply to > पण त्यांची नियत साफ आहे by साहना
In reply to म्हणजे कसं म्हणता... by अर्धवटराव
In reply to अर्धवटराव by Rajesh188
ह्यांना वाटत आम्हीच हुशार आहोत पण हे किती डोळे मिटून दूध पीत असेलअसेच तुम्हालाही वाटते, पण तुम्हीही कितीही डोळे मिटून दूध पिलेत तरी दुनीयेला तुमची फसवेगिरी माहीत झाल्याशिवाय राहत नाही.
In reply to म्हणजे कसं म्हणता... by अर्धवटराव
In reply to सरकार अन्याय करतात,न्यायलाये योग्य निर्णय देत नाहीत by Rajesh188
तरी सुद्धा सरकार सशस्त्र फौजेचा वापर करून लोकांना दबावू लागले की फुटीरवादी वृत्ती वाढीस लागते. खलिस्तान असेल किंवा काश्मीर सर्व ह्याच प्रोसेस नी फुटीरवादी झाले आहेत. त्यांना देश द्रोही म्हणता येणार नाही.विदा तर तुमच्याकडे नसेलच. पण किमान आपण कसले (अप्रत्यक्ष) समर्थन करतोय ह्याचा सारासार विचार करावा.
In reply to . by अनन्त अवधुत
In reply to तुम्ही फारच अपेक्षा करताय असं by पिनाक
In reply to सरकार अन्याय करतात,न्यायलाये योग्य निर्णय देत नाहीत by Rajesh188
In reply to सरकार अन्याय करतात,न्यायलाये योग्य निर्णय देत नाहीत by Rajesh188
In reply to ज्यांना सर्व प्रश्नांची नीट जान आहे ते काय सांगतात by Rajesh188
In reply to धेडगुजरी मराठी by टवाळ कार्टा
In reply to ज्यांना सर्व प्रश्नांची नीट जान आहे ते काय सांगतात by Rajesh188
In reply to हि वृत्ती अन्यायकारक ठरेल by चौकस२१२
In reply to हि वृत्ती अन्यायकारक ठरेल by चौकस२१२
एखादे जनावर मरायला टेकले तर