करोना / तीन देश तीन तर्हा
करोना / तीन देश तीन तऱ्हा ( तिन्ही देश सधन पाश्चिमात्य राहणी आणि विचारसरणी पण प्रत्येकाची करोना संबंधी धोरणी वेगळॆ
अंदाजे जुलै २०२० परिस्थिती
१ ) स्वीडन लोकसंख्या १ कोटी , रुग्ण ७४,५३३ , मृत्यू =५५५० धोरण= उदार , हर्ड इम्युनिटी बघू काय होते ते ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ५५
२) न्युझीलंड लोकसंख्या ५० लाख, रुग्ण 1542 , मृत्यू =२२ धोरण = कठीण खूप बंदी , अर्थव्यवस्था छोटी असूनही ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे 0.44
३) ऑस्ट्रेलिया लोकसंख्या २.५ कोटी , रुग्ण 9359 , मृत्यू =106 धोरण = अधले मधले , दुसरी लाट एक राज्यात सुरु परत तिथे कठीण लॉक डाऊन, ) ...टक्केवारी मृत्यू = १ लाखा मागे ०.४२
यातील स्वीडन चे माहित नाही पण इतर दोन देशांची अर्थव्यवस्था आयात आणि निर्याती वर अवलंबून ( चीन किंवा भारतासारखी अंतर्गत अर्थव्यवस्था फार मोठी नाही )
आणि स्वीडन सारखी यूरोप बाजारपेठ जवळ नाही जगाच्या एका कोपऱ्यात त्याचे फायदे आणि तोटे दोन्ही
प्रतिक्रिया
काय म्हणायचं ते पूर्ण मांडा
+१
"धोरण
उदारमतवादी धोरणाचे
पहिली गोष्ट, ज्या "प्रिंट"
न्यूझीलंड उदारमतवादी /लिबरल,
mrcoolguynice
"बहनो और भैयो आज रात आठ बजेसे
आणि भारतातात काय निजामशाही
खरंय....!
स्वीडन, न्युझीलंड व ऑस्ट्रेलियावरच्या लेखात मोदी कशाला?
स्वीडन च्या उदारमतवादी
अगदी बरोबर .. मी फक्त कुबेर
इतकी वर्षे मंदिर बांधण्यात
लिबरल !/ सर्वधर्मसमभावी याची
"विरोधी मत, म्हणजे दुसऱ्याच
ए kul gaay जिथं पर्यंत
मी काय म्हणणार काकू...
सर्वधर्मसमभाव म्हणजे
त्याच्यावर पण बंदी घाला..
जगातील टॉप 5 उजवे देश व
मी कुठे म्हटले त्याचा माझा
माझा "सर्व प्रकारच्या
मग झाले तर. आपले या
ए kul gaay जिथं पर्यंत
" निपक्षपाती" पण वर कोणाचाच विश्वास
याचं बाळासाहेबांच्या काळातील
लाडके
"मी पुन्हा येईन .... मी
कुठेतरी मधय
हे समजून घ्याचेच नाही तर बसा उगाळत
केवळ विरोधासाठी विरोध
अगदी एकमेकांचे हाडवैरी
फक्त महाराष्ट्र राज्यात उजवे डावे एकत्र आले,?
कोण? ना सेने ना राष्ट्रीय
"त्यामानाने कम्युनिस्ट किंवा
हे फार पूर्वी पासूनचे एक
वैचारिक दृष्ट्या
आपले वयोमान अवघे १०० असल्याने
खालच्या दर्जाच्या पातळी
"टाळी एका हाताने वाजत नाही"
या तीन देशांबद्दल बोलू
अमेरिकेच्या व ब्राझीलच्या, 56
राष्ट्रपुंगवां
चला, तुम्ही आम्ही या
Sweden’s Coronavirus Failure
एक कोटी लोकसंख्येत ५५००
लॉकडाऊनचा फायदा काय झाला ?
लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. बाकी चालू द्या. -दिलीप बिरुटेघोड्यावर मांडी कशीही घातली तरी चुकीचेच!
"पण अपयश दिसले म्हणून
Pagination