सोनम वांगचुक यांनी एबिपी माझाला दिलेली ही मुलाखत सर्व भारतीयांना विचार करायला लावणारी आहे.
त्यांचे सर्व मुद्दे निर्विवाद आणि पटण्याजोगे आहेत.
विषेशतः 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट' हे अभियान भारत सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसून, भारतीयांच्या सहभागावर आणि त्यांच्या दृष्टीकोन बदलावर अवलंबून आहे.
शिवाय हे अभियान भारतीयांच्याच नव्हे तर प्रचंड दडपशाहीखाली भरडल्या जाणार्या चिनी नागरिकांच्या आणि जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीनं हिताचं आहे.
या अभियानामुळे सर्व जगाचं अर्थकारण बदलू शकेल आणि विकासाच्या संधीचं विकेंद्रिकरण होईल.
या अभियानासाठी करोना ही जगाला लाभलेली उत्तम संधी आहे असं सोनम यांचं म्हणणं आहे.
त्यानिमित्तानं हा विषय इथे मांडला आहे.
वाचने
24960
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
गणपती
In reply to @ त्याचू वैलपान : हे विधान गनपती बसवणार्यांसाठी आहे by संजय क्षीरसागर
हे विधान गनपती बसवणार्
In reply to @ त्याचू वैलपान : हे विधान गनपती बसवणार्यांसाठी आहे by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : पुन्हा एकदा नांव सार्थ केलंत !
In reply to हे विधान गनपती बसवणार् by संगणकनंद
नावाचं सोडा हो, नावाचं काय
In reply to @ त्याचू वैलपान : पुन्हा एकदा नांव सार्थ केलंत ! by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : नावात काही नसते ?
In reply to नावाचं सोडा हो, नावाचं काय by संगणकनंद
धाग्याचा हेतू चांगला आहे
In reply to @ त्याचू वैलपान : नावात काही नसते ? by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : यावर तुमची बोलती बंद झाली आहे ?
In reply to धाग्याचा हेतू चांगला आहे by संगणकनंद
बोलती बंद झाल्यावर गोलमाल
In reply to @ त्याचू वैलपान : यावर तुमची बोलती बंद झाली आहे ? by संजय क्षीरसागर
@ त्याचू वैलपान : बोलती बंद झाल्यावर ?
In reply to बोलती बंद झाल्यावर गोलमाल by संगणकनंद
असे होणे जरूर आहे.
कृपया, विचार करा !!
@ अर्जुन : देशहितासाठी आज आपण
In reply to कृपया, विचार करा !! by अर्जुन
सरस्वती राजामणीची गोष्ट सर्व
In reply to कृपया, विचार करा !! by अर्जुन