Coronaचे साईड इफेक्ट्स
असंघटित कामगारक्षेत्र हा भारतातील खरा मागास वर्ग आहे . मी स्वतः अभियांत्रिकी आणि बांधकाम उद्योगात काम केलेले असल्याने स्वानुभवाने सांगू शकतो की खरोखर या लोकांना कोणीच वाली नाही . Contract Employment चे युग सुरू झाल्यापासून अक्षरश: कंत्राटदाराच्या मर्जीवर या लोकांचे जीवन अवलंबून असतें . कोणत्याही कंपनीत चतुर्थ आणि तृतीय श्रेणी कामगार वर्ग हा Backbone असतो . Welders, Electricians, Fitters, Technicians ,Helpers आणि अशी अनेक अन्य कामे करणारे हे लोक खऱ्या अर्थाने मशिन्स सुरू ठेवण्यासाठी अखंड कार्यरत असतात , पण त्याचवेळी हेच कर्मचारी सर्वाधिक दुर्लक्षित देखील असतात . कंपनी जर त्यांच्यासाठी 15000/- रुपये वेतन निश्चित करत असेल तर कंत्राटदार फक्त जेमतेम 8000/ ते 10000/- रुपये हातावर टेकवतात . त्यात राहणे खाणे याची व्यवस्था कामगारांनी स्वतः च करायची . मग मोठमोठ्या कंपन्यांच्या जवळ अगदी हलाखीच्या परिस्थितीत भाड्याने किंवा झोपड्या बांधून हे लोक राहतात . फॅमिली आणणे परवडत नाही मग ग्रुपने जेवण करून पोटाची खळगी भरत असतात ...
आज करोना मुळे स्थलांतर करणाऱ्या migrant workers मध्ये हे लोक बहुसंख्य असणार ... आधीच तुटपुंज्या उत्पन्नावर जगणारे आणि हातावर पोट असणारे हे लोक पुढे काय करणार हा गहन प्रश्न असणार आहे कारण गावाकडे कुटुंब देखील यांच्यावरच अवलंबून असणार ..गावाकडे असलीच तर थोडीफार शेती आणि जमीन यांच्या आधारे भविष्याची आस लावून हजारो किलोमीटर चालत जाण्यासाठी निघालेले हे लोक पाहून खूप वाईट वाटतंय ...
आपण एकविसाव्या शतकात वैज्ञानिक प्रगती आणि औद्योगिक प्रगती , प्रगत इकॉनॉमी च्या ज्या गप्पा मारत होतो त्या विरून गेल्यात ... उरले आहे भयाण वास्तव ... !!
''उत्तम चर्चा झाली आहे. चर्चेचा रोख पाहता आता धागा वाचनमात्र करणे आवश्यक . सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल मन:पूर्वक आभार''
संपादक मंडळ
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप धन्यवाद
आपल्या मार्गदर्शनाबद्दल खूप धन्यवाद
@ गामा पैलवान
सोशल डीस्टंसींग +१
सहमत...
करोनामुळे की करोनासंगे?
करोनामुळे मेलेले आहेत हे कशावरून?
हे पटले नाही....
हे ईथे विस्तृतपणे दीले आहे: https://www.bbc.com/news/health-5121
थोडं फार ईंटरनेटवर वाचुन आणी बाकी आमच्या डॉक्टरने सांगीतलेले
धन्यवाद ..
ओहोहो
नगण्य
मोदी आणि बिल गेट्स ?
हि १५ एप्रिलची स्थिती होती
त्रागा
संयमित आणि सुंदर प्रतिसाद !
असहमत
ते खुप लहान देश आहेत
देश लहान की मोठा त्याने काय
टाळेबंदी यशस्वी करून दाखवली
देश लहान की मोठा त्याने काय
देश लहान की मोठा त्याने काय फरक पडतो ?मग एक सांगा.. सिंगापूरसारखी भारताची प्रगती का झाली नाही गेल्या ६० वर्षात..?मराठी कथालेखक आपल्या माहिती
१००%
थोतांड ते थोतांडच
कुणाची तयारी असो वा नसो
राजकीय घोटाळा???
गरीब कोण आहे
नगण्य योगदानाविषयी प्रश्न
वयस्करपणाची तुमची नक्की
उलटा विचार करूया ....
जर हा वयस्करांचा आजार आहे तर
विरोधी उपाययोजनांचा समन्वय
गा.मा. सर, सत्य परीस्थिती थोडी वेगळी आहे
हे खरे सत्य
तुमच्या माहितीत कोणी आहे?
नातेवाईकात मित्रात कोणी नाही !
पैशाचा हव्यास असलेल्यानी रोग
पैशाचा हव्यास असलेल्यानी रोग भारतात आणला पण बळी ठरतोय तो ज्याकडे पैसा नाही."पासपोर्ट विरूद्ध रेशन कार्ड" असे कांही..?नेत्रेश यांना प्रतिसाद
करोना हा विषाणू हवा, पाणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Tu Hi Haqeeqat... :- Tum Mile@ गा.मा.
करोना व टाळेबंदी
जनतेचा संयम
होऊनच जाऊदे
८५०००+ म्रुत्यु असे वाचावे
https://www.loksatta.com
होऊनच जाऊदे ....
हे राम
गा. मा. एक आवाहन आणि आव्हान…
एक सहज आठवले ...... मानवी स्वभाव