चालू घडामोडी : जानेवारी २०२०

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in काथ्याकूट
1 Jan 2020 - 9:12 pm
गाभा: 

सर्व मिपाकरांना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

अ. महाराष्ट्रातील नवीन सरकारचा दुसरा शपथविधी नुकताच पार पडला आहे. लवकरच खातेवाटप होऊन कारभार मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. तिन्ही पक्षांत, विशेषतः शिवसेनेत अंतर्गत कुरबुरी सुरु आहेत त्यांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय मार्ग काढतात हे पाहणं रोचक ठरेल. बाकी, हे त्रिघाडीचं सरकार १ जानेवारी २०२१चा सूर्योदय पाहील का?

आ. केंद्र सरकारपुढील या वर्षातील उद्दिष्टे / आव्हाने -

१. नागरिकत्व (सुधारणा) कायद्याची (२०१९) अंमलबजावणी
२. देशातील नागरिकांची नोंदवही (NRC)
३. लोकसंख्या नियंत्रण कायदा
४. पाकव्याप्त काश्मीरवर ताबा

इ. यावर्षातील दिल्ली आणि बिहारच्या निवडणूका जिंकणे मोदी-शहांना शक्य होईल का?

ई. अमित शहांना पंतप्रधानपदी बसवल्याशिवाय काँग्रेसी, सेक्यूलर, पुरोगामी, डावे इ. लोक स्वस्थ बसणार नाहीत असं त्यांच्या सद्य वर्तनातून दिसतंय.

ता. क. - मिपावरील पूर्वीच्या जाणत्या लेखकांनी नवीन वर्षात तरी पुन्हा लिहितं व्हावं ही मनापासून विनंती.

प्रतिक्रिया

तेजस आठवले's picture

1 Jan 2020 - 9:55 pm | तेजस आठवले

वाचावा असा लेख. अर्थात शेवटच्या ओळीत लेखक खाल्ल्या मिठाला जागले आहेत.
https://www.loksatta.com/agralekh-news/editorial-on-solar-energy-compani...

कुठल्याही लेखात जनसंघ/रा.स्व.संघ ह्यांना ओढून ताणून शत्रू म्हणून आणायचे आणि त्यावर तोंडसुख घ्यायचे हा सुमार केतकरी बाणा नेमाने पाळला जातो.

दोन वर्षं तरी हे सरकार टिकावे. आपल्या घोडचुका जनतेच्या विस्मरणात जाण्यासाठी भाजपने विद्यमान सरकारला अजून मोठ्या चुका करायला किमान एवढा वेळ तरी दिला पाहिजे. :)

स्वोर्डफिश's picture

2 Jan 2020 - 9:22 pm | स्वोर्डफिश

बघितला, IVF ला शरण जाणारे अकॅसिडेंटल सरोगेसी accept करताना चाचपडतात असे काही न उकलणारे कोडं निर्माण करणारा चित्रपट आहे, अत्यन्त उथळ पण सुंदर अभिनय व गाणी असलेला

गोंधळी's picture

4 Jan 2020 - 11:26 am | गोंधळी

अमेरीकेने केलेल्या हवाईहल्ल्यात ईराणचे लष्करी अधिकारी सुलेमानी ठार झाले असुन या दोघातील तणाव आण्खी वाढला आहे. ईराण हा तेल उत्पादक देशांमधे ३ क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आपली अर्थ्व्यवस्था सध्या संकटात आहे. एकतर डोमेस्टिक कंजप्क्षण कमी झाले आहे वर त्यात महागाई वाढत आहे. त्यात तेलाचे दर वाढले तर अवस्था आणखी बिकट होउ शकते.

ट्रम्प's picture

6 Jan 2020 - 11:38 am | ट्रम्प

जे एन यु मध्ये झालेल्या राड्या मध्ये अभाविप आणि लेफ्टीस्ट एकमेकांवर आरोप करत आहेत

शिक्षणावर लक्ष केंद्रित करायचे सोडून CAA , NPR ला विरोध करणे , फक्त काँग्रेस आणि पाकिस्तानला पूरक वक्तव्य करणे , हिंदुच्या देव देवतांचे फोटो जाळणे अश्या प्रकारे फोडाफोडीचे राजकारण करणाऱ्यांना जर अभाविप ने फोडले असेल तर आनंदच आहे !!!!!!

शा वि कु's picture

7 Jan 2020 - 9:58 am | शा वि कु

बाकी हाणामारी करणाऱ्या ABVP विद्यार्थ्यांचे शिक्षण फार जोरात चाललंय अस म्हणताय काय ?

ट्रम्प's picture

7 Jan 2020 - 7:26 pm | ट्रम्प

ABVP वाले किमान पाकिस्तान च्या उपयोगी राजकारण करत नाहीत ना ?
जेनयू मधील विद्यार्थी नेते , चौकट रागा , खूजलीवाल , ममता व इतर बाकीचे विरोधी नेते
पाकिस्तानी मीडिया च्या आवडते असावेत बरं ?

चौथा कोनाडा's picture

13 Jan 2020 - 5:47 pm | चौथा कोनाडा


चौकट रागा

हा .... हा .... हा ....!

ट्रम्प तात्या, माझ्यातर्फे इन्नोव्हेटिव्ह संज्ञासाठी पार्टी !!

Nitin Palkar's picture

7 Jan 2020 - 8:14 pm | Nitin Palkar

'चौकट रागा' लई अवड्ल्यालं हाये

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Jan 2020 - 11:49 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अर्थव्यवस्था गटांगळ्या खायला लागली की लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे सत्ताधार्याना क्रमप्राप्त असते. वाद-विवादात डावे नेहमी उजवे ठरतात व उजवे डावे होतात. त्यामुळे मग जेथे जेथे डावे व त्याण्च्या संघटना आहेत तेथे त्याना 'अर्बन नक्षल' 'तुकडे तुकडे' म्हंटले की काम सोपे होते.
आर्थिक बाजुत तर बोंब आहे. अरविन्द पांगारिया सोडुन गेले, उर्जित पटेल सोडुन गेले, विरल आचर्य सोडुन गेले. काल सांख्यिकी विभागाचे चंद्रशेकहरही सोडुन गेले. त्याआधी अर्थतज्ञ सुरजित भल्ला गेल्यावर्षी गेले. सरकारी धोरणाण्वर टीका करणारे नोबेल विजेते अभिजीत बानर्जी 'अर्बन नक्षल व कॉन्ग्रेसी' झाले.
"कितीही वेळा समजावुन सांगितले तरी भाजपा नेत्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही. ते आपलेच गुर्हाळ चालु ठेवतात" २००५ साली निव्रुत्त झालेल्या एका अर्थखात्यातील अधिकार्याने सांगितले होते .. टी.व्ही.वर.

गोंधळी's picture

9 Jan 2020 - 1:18 pm | गोंधळी

ते अरविंद सुब्रमण्यम राहीले की.

हे सगळे पाकीस्तानी व देशद्रोही आहेत आणि आता तुम्ही पण.

५ आणि ५ चे कनेक्षण कळतय का? ५ ट्रिलीयन साठी जी.डी.पी. चा रेट किती हवा तर ५ टक्के.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Jan 2020 - 12:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अर्थव्यवस्था गटांगळ्या खायला लागली की लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवणे सत्ताधार्याना क्रमप्राप्त असते.

आणि समर्थकही तिकडे लक्ष देत नाही. विकासाला मत दिलेले असल्यामुळे.

-दिलीप बिरुटे

नवीन येणाऱ्या छपाक सिनेमात लक्ष्मी अगरवाल वर ऍसिड हल्ला करणाऱ्या नदीम खान चे नाव राजेश असे दर्शवण्यात आले आहे. ज्या निर्भीडपणे दीपिका पदुकोण जे.एन.यु. मध्ये जाऊन तुकडे वाल्यांना भेटते, त्याच निर्भीडपणे चित्रपटात खऱ्या आरोपीचे नाव का नाही दाखवले अथवा बदलावेच लागत असेल तर सलीम, सय्यद, सुलेमान का नाही?

चुकीची माहिती देऊ नका. नदीमचे नाव बदलून बशीर केले आहे. राजेश तिच्या मित्राचे/प्रियकराचे नाव आहे.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

9 Jan 2020 - 3:00 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तरी नशीब संगीत "शंकर एहसान लॉय' ह्यांचे आहे नाहीतर रहमान वा साजिद वाजिद असते तर चित्रपट बनवणार्या लोकांवरच शंका घेतली असती.

गणेशा's picture

9 Jan 2020 - 3:01 pm | गणेशा

समीर,

मी अजून सिनेमा पहिला नाही, पण बशीर खान का काय नाव आहे असे ऐकण्यात आहे,
तुम्ही सिनेमा पाहिला का?

गुन्हेगाराचा धर्म बदलला असेल तर सिनेमा बनवणाऱ्याचा निषेध.. पण जर नसेल बदलला, तर असे मेसेज पसरावणाऱ्यांचा ही निषेध...

तुकडे तुकडे गॅगं च प्राबल्य कुठल्याही परिस्थितीत वाढलेच नाही पाहिजे .
अभाविप ने त्यांना फटकावून त्यांची जागा दाखवली ते चांगलेच केले .
फी वाढीच्या निमित्ताने त्या विषारी पिलावळ ने जे एन यु चा राजकारणात पदार्पण करण्यासाठी उपयोग नक्कीच केला असता .
विषेश म्हणजे त्या विषारी पिलावळ गैगं मधील डाव्या कुत्र्यांच्या राज्यांत खास करून हिंदू धर्मीयानां टार्गेट केले जाते , खून पाडले जातात , जाळपोळ केली जाते .
चार पाच दिवसांपूर्वी जे एन यु मध्ये आंदोलन करणाऱ्यांनी हिंदू देव देवतांचे फोटो जाळतानाचे व्हिडिओ मीडियाने दाखवले होते . नास्तिक व्यक्ती सुद्धा हेतुपुरस्सर कुठल्याही धर्माचा अवमान करत नाही , मग या पिलावळ ला देवांचे फोटो जाळण्याचा माज येतो कुठून ? आणि किती सहिष्णू लोकांनीं त्यांचा धिक्कार केला ? हेच जर शांतीधर्म बाबत झाले असते तर त्यांचे अनुयायी गप्प बसले असते का ?
आपल्या सारखेच सो कॉल्ड सहिष्णू चालता है वृत्ती दाखवत त्यांची ताकत वाढवितात .
57 शांतीधर्म देशा मध्ये काय परिस्थिती आहे हे माहीत असताना शांतीधर्मीय लोकांना डोक्यावर घेऊन नाचण्याची आवड काही हिंदू ( ना इकडचे ना तिकडचे )ना का असते हे न उलगडणारे कोडे आहे .
त्यामुळे अर्थव्यवस्थेच्या नावाने आरडाओरडा करणारे तुकडे तुकडे गैगं चे काम अजून सोपे करत आहेत .

कुठल्याही परिस्थिती मध्ये हिंसेचे समर्थन होऊच शकत नाही..
जर jnu अँटी india आहे, पाकिस्तान झिंदाबाद नारे लावते, vedio दाखवले जातात, देवतांचे फोटो जाळले जातात, तर त्या सर्वाना अटक का करत नाही कोणी? चौकीदारी कशाची केली जाते आहे मग? देशात शांतता नांदावी असे कोणाला वाटतच नाही का?

आपण एका व्यक्ती ला समर्थन करता करता.. कुठल्या कुठल्या गोष्टींना सपोर्ट करायला लागलो आहे तेच आपल्याला आता कळत नाहीये का?

नकाबपोश लोकांच्या मारझोडीला समर्थन, हेच शासन आपले?
तिकडे तो कनैया कुमार म्हणतोय नारे लावले त्याचे पुरावे आहेत म्हणताय ना मग अटक का करत नाही.
जो भाजपा चा लडाख चा खासदार 370 बद्दल छान बोलला, त्याची बायको jnu मध्ये असे नारे लावले नव्हते, ती तेंव्हा तेथेच होती म्हणते..

देश नक्की महासत्ते कडे चालला आहे, कि अधोगती कडे हे पण कोणाला पाहिचे नाही..

सर्व धर्म समभाव ही शिकवण आपण आता विसरत चाललो आहे असेच वाटते आहे,

सर्वधर्म समभाव तुकडा गैगं विसरली म्हणून देवतांचे फोटो जाळले .
बहुसंख्य हिंदू सहनशील आहेत आणि त्यांनी सर्वधर्मीय शांततेचा ठेका घेतला आहे म्हणूनच भारतात शांतता आहे .
हिंदू धर्माचा पावलोपावली अवमान करून जर देश महासत्ता होणार असेल तर न झालेला बरा .

जे एन यु च्या डाव्या कुत्र्यांचे भाऊबंद केरळमध्ये आर एस एस च्या कार्यकर्त्यांचे खून करतात ते चालते का ?
कन्हैया ने मोदींवर एकेरी भाषेत टीका केल्यामुळेच सगळ्या लेफ्टीस्ट ,शांतीधर्म आणि काँगी च्या गळ्यातील ताईत बनला .
अन्यथा त्याला कुठल्याही कुत्र्याने हुंगले नसते . लेफ्टीस्ट नां अटक केल्यानंतर सरकारी संपत्तीची जाळपोळ होणार नाही कशावरून ?
पाक बांगला मध्ये हाल अपेष्टा सोसणाऱ्या हिंदूंचा भारतातील हिंदू सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेतच पण बाहेर च्या शांतीधर्मीय नां इथे यायला भाजप पायबंद करत आहे म्हणून जाळपोळ करणाऱ्या शांतीधर्म लोकांचे समर्थन करणारयांचे दुटप्पी वागणे नाही काय ?

कोणीही कायदा हातात घेतल्यावर त्याला शिक्षा करता येऊ नये काय?
का हिंसेला उत्तर हिंसाच आहे काय?

बाकी मोदींना एकेरी बोलले नाही पाहिजे हे मी मानतो, नव्हे पंतप्रधान काँग्रेस चा असो वा भाजपा चा कोणत्याच पंतप्रधानास एकेरी बोलले नाही पाहिजे, त्यांची निंदा नाही केली पाहिजे, बांगड्या ही नाहीच पाठवल्या पाहिजे..

बाकी मोदी यांना देशाने 2 दा बहुमताने निवडून दिले आहे ते देशाची प्रगती करण्यासाठीच, त्यामुळे जे देशद्रोही आहेत त्यांना आता टाकावे.. आणि अर्थव्यवस्था, शांतता, रोजगार या गोष्टी मधून त्यांनी देशाचा मार्ग आखावा.. ना कि हिंदू -मुस्लिम, धर्म -भावना, हिंसा - अराजकता..
असो, हिंदुस्थान तेरे तुकडे होंगे हे वाक्य कोणी म्हणाले असेल आणि जर ते अजून पकडले गेले नसतील तर आपला कायदा पण नक्की काय करतोय आणि आपले पोलिस पण हा प्रश्न पडला पाहिजे..
आणि तसे नसेल तर सरकार ने मान्य करावे असे कोणी म्हंटले नाही.
एक तर शिक्षा करायची नाही आणि परत हिंसेला समर्थन दाखवाचे हे नक्कीच योग्य नाही..

शिक्षा केली तर जाळपोळ होईल म्हणून शिक्षा करत नाही हे मला पटत नाहीये..

दुसरे, गेल्या निवडणुका आल्यावर वद्रा वर लय जेल मध्ये टाकणार चालले होते, आता 6 वर्ष होत आली दोषी ना शिक्षा झाली पाहिजे.

प्रसाद_१९८२'s picture

9 Jan 2020 - 8:41 pm | प्रसाद_१९८२

कोणीही कायदा हातात घेतल्यावर त्याला शिक्षा करता येऊ नये काय?
का हिंसेला उत्तर हिंसाच आहे काय?
<<

C.A.A. व N.R.C च्या विरोधात देशभर जी आंदोलने सुरु आहेत,
ज्यात करोडो रुपयाची सार्वजनिक व शासकिय संपत्ती आगीच्या हवाली केली जात आहे ती आंदोलने तुमच्या मते हिंसक की अहिंसक ?
--
ज्या रात्री मारहाणीचा प्रसंग झाला त्या दुपारी जेएनयुच्या सर्वररुम मधे तोंडाला कपडे बांधून, संगणक व इतर सामुग्रीची तोडफोड करणारे व नविन रजिस्ट्रेशन करण्याकरता आलेल्या विद्यार्थांना मारहाण करुन कॅपसबाहेर हाकलून लावणारे महात्मा गांधींचे अनुयायी होते की काय?
--
पाकिस्तान प्रेमी, तुकडे गॅंग व अर्बन नक्षली यांनी केलेल्या हिंसेला, हिंसेनेच उत्तर द्यावे लागते तरच त्यांची टाळकी ठिकाणावर येतात. अश्या लोकांपुढे जो दुसरा गाल पुढे करतो त्याला महामुर्ख म्हणावे लागेल.
---

या देशातील पुरोगामी, विचारवंत, निधर्मी, बुद्धीवादी, डावे, कॉंग्रेसी व इतर अर्बन नक्षली यांची मानसिकता इतक्या नीच पातळीवर पोहचली आहे, की उद्या सीमापार पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला, भारतीय जवानांनी प्रतिउत्तर दिले तर हे म्हणतील " हिंसेला उत्तर हिंसाच आहे काय? "

गणेशा's picture

9 Jan 2020 - 11:51 pm | गणेशा

C.A.A. व N.R.C च्या विरोधात देशभर जी आंदोलने सुरु आहेत,
ज्यात करोडो रुपयाची सार्वजनिक व शासकिय संपत्ती आगीच्या हवाली केली जात आहे ती आंदोलने तुमच्या मते हिंसक की अहिंसक ?

माझ्या मते आता caa आणि nrc विरोधात जी आंदोलने झाली ती हिंसकच होती..आणि त्यातील दोषी लोकांना शिक्षा झालीच पाहिजे, पण याचा अर्थ असा नाही कि त्यांना शिक्षा सामान्य माणसाने कायदा हातात घेऊन केली पाहिजे...

--------

या देशातील पुरोगामी, विचारवंत, निधर्मी, बुद्धीवादी, डावे, कॉंग्रेसी व इतर अर्बन नक्षली यांची मानसिकता इतक्या नीच पातळीवर पोहचली आहे, की उद्या सीमापार पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला, भारतीय जवानांनी प्रतिउत्तर दिले तर हे म्हणतील" हिंसेला उत्तर हिंसाच आहे काय? "

सैन्य, है सुरक्षे साठी असतात, देशाची सुरक्षा महत्त्वाचीच, त्याचा आणि jnu तील हिंसाराचा, caa आणि nrc च्या जाळपोळीचा संबंध आपण फक्त त्या हिंसेला समर्थन करण्यासाठी लावतोय?
सैन्य युद्ध करते म्हणून सगळ्या देशात लोकांच्या आपापसात हिंसा मान्य?

हे पहा मी येथे काही jnu ची बाजू मांडत नाही... जे दोषी त्यांना कायद्याने पकडणं गरजेचे आहे, हिंसे प्रति हिंसा म्हणजे आपण नक्की कोणत्या मार्गाने चाललो आहे?

बाकी इतरांची मानसिकतेला आपण नीच म्हणतो आणि त्याच पातळीवर आपण येतो आहे हे सर्व अवघड आहे...

पाकिस्तान प्रेमी, तुकडे गॅंग व अर्बन नक्षली यांनी केलेल्या हिंसेला, हिंसेनेच उत्तर द्यावे लागते तरच त्यांची टाळकी ठिकाणावर येतात

.

चूक, उलट अश्या लोकांना पकडून त्यांना शिक्षा करून उत्तरे द्यावी लागतात, नाहीतर तुमचे कायदे काय कामाचे? तुमचे पोलिस तुमची न्यायव्यवस्था काय कामाची?
आज तुम्हाला ते नीच विचारसरणी चे वाटले म्हणून तुम्ही त्यांना मारणार, उद्या तुम्ही त्यांना नीच, धार्मिक भडकावू वाटला म्हणून ते तुम्हाला मारणार हे असेच चालू राहणार असेल तर येणाऱ्या पिढ्या ह्या फक्त एकमेकांप्रती द्वेष मनात ठेवून जगत येतील हे नक्की..

आणि मला चांगले आठवते आधी च्या काळात मी आणि इतर माझे सर्व जातीय मित्र एका दिलाने राहत आलेलो आहे, हे अचानक असे चित्र बदलत आहे हे देशाच्या एकात्मतेला, विविधतेला घातक आहे..

पण आपण सारे चित्र एक तर भाजपा नाही तर काँग्रेस यांच्या नजरेतून का पाहू लागलो आहे? आपण काय या राजकारण्यांचे दलाल आहोत काय?

असो.

अर्धवटराव's picture

10 Jan 2020 - 11:21 am | अर्धवटराव

+१

नावातकायआहे's picture

10 Jan 2020 - 4:50 pm | नावातकायआहे

+१

शा वि कु's picture

10 Jan 2020 - 11:26 pm | शा वि कु

+१

माफ करा मी छपाक सिनेमा न पाहताच त्यातील ऍसिड फेकणाऱ्याचे नाव राजेश आहे असे लिहिले, यापुढे मी स्वतः खात्री केल्यावरच पुढे पाठवेल.
पण, एकंदरीत बॉलिवूड ने बरेचदा गँगस्टर ला नायक दाखवणे, हिंदू धर्मातील विविध चालीरीती - देव देवता यांची खिल्ली उडवणे अन नेहमीच मुसलमान व्यक्ती किंवा धार्मिक रिवजांबद्दल अतिशय - नितांत - मनःपूर्वक आदर व्यक्त करणे, असं खूपदा केलेलं आहे. त्यामुळे ते नईम ला राजेश केलं आहे अश्या संदेशा वर सहज विश्वास बसला.

गणेशा's picture

9 Jan 2020 - 11:58 pm | गणेशा

चूक माणसांकडून होते, आज तुमच्या कडून झाली उद्या माझ्याकडून किंवा कोणाकडून होऊ शकते.. त्याबद्दल चूक झाली हे मान्य असणे महत्वाचे..

त्यानंतर तुम्ही जे बॉलिवूड बद्दल बोलताय त्यापेक्षा घातक, आजकाल itcell चे दलाल वाटतात मला, कसले ही मेसेज रोज बनवायचे, सोशल मीडियावर पसरवायचे आणि आपले इष्ट साध्य करायचे हेच चालू आहे..

आपण आपल्या विचारांशी पक्के राहायचे, भाजपा असू वा काँग्रेस, उजवे असू वा डावे.. या पेक्षा जे चूक वाटते ते चूक, जे बरोबर वाटते ते बरोबर असे आपण जेंव्हा करू तेंव्हाच अर्थ आहे..

असो.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Jan 2020 - 5:34 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"एकंदरीत बॉलिवूड ने बरेचदा गँगस्टर ला नायक दाखवणे, हिंदू धर्मातील विविध चालीरीती - देव देवता यांची खिल्ली उडवणे अन नेहमीच मुसलमान व्यक्ती किंवा धार्मिक रिवजांबद्दल अतिशय - नितांत - मनःपूर्वक आदर व्यक्त करणे, असं खूपदा केलेलं आहे"
हम्म. मग ह्याबद्दल महानायक अमिताभ बच्चन , अनुपम खेर, अक्षय कुमार सहमत आहेत का ? ज्याना ह्याबद्दल राग येतो त्या लोकानी बॉलिवुडी मंडळींकडे तशी तक्रार केली होती का ?
संक्रांत जवळ येतेच आहे. पंतप्रधान पतंग उडवत हे गार्हाणे सलमान खान कडे मांडतील अशी अपेक्षा करूया.

बॉलिवूड ने असं खूपदा केलेलं आहे हे माझं मत आहे. त्यामुळेच नदीम चा राजेश केला ह्या अफवेवर माझा विश्वास बसला असं मला म्हणायचं आहे.
अमिताभ बच्चन , अनुपम खेर, अक्षय कुमार सहमत आहेत का नाहीत ते मला माहित नाही.
बॉलिवुडी मंडळींकडे तशी तक्रार म्हणजे सेन्सॉर बोर्ड कडे असे म्हणताय बहुधा - अजून तरी केलेली नाही.
सलमान खान हे बॉलीवूड नामक संस्थेच्या एखाद्या घटनात्मक पदावर आहेत असे ऐकण्यात नाही त्यामुळे पंतप्रधान त्यांच्याकडे गार्हाणे मांडतील अशी अपेक्षा ठेवणे कितपत योग्य आहे?

ट्रम्प's picture

9 Jan 2020 - 9:36 pm | ट्रम्प

काँगी व इतर पक्षांनी सतत केलेल्या हिंदू लोकांच्या केलेल्या मुस्कटदाबी मूळे असल्या अफवा वर चटकन विश्वास बसतो .
मुस्कटदाबी वरून सेनेची आठवण झाली , आता भाजप आणि सेना एकत्र असते तर कदाचित गेट वे ऑफ इंडिया वर सुद्धा स्कार्फ तमाशा दिसला असता .

गणेशा's picture

10 Jan 2020 - 12:04 am | गणेशा

मी हिंदू आहे आणि माझी काँग्रेस सह कोणत्याही पक्षाने कधी मुस्कट दाबी केलेली नाही.
उलट हे द्वेष आपण पक्षा.नां मध्ये घेऊन का पसरवतो आहे?

उलट मी म्हणेन असल्या अफवा पसरवनूच मुस्कट दाबी होते आहे हे सिद्ध केले जातं असावे...

जे सरळ सरळ अफवा पसरवतात, त्याला फॉरवर्ड करतात, त्याला स्पष्टीकरण काय तर इतकी मुस्कट दाबी केली म्हणून विश्वास बसतो, हा आपल्याच विश्वासाचा गळा दाबण्यासारखे आहे..

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

10 Jan 2020 - 11:28 am | माईसाहेब कुरसूंदीकर

कसली मुस्कटदाबी कॉन्ग्रेसने केली ? नेहरूंवर संघवाल्यानी यथेच्छ शिण्तोडे उडवले.. इण्दिरा गांधीबाबतही अफवा पसरवल्या.. सोनिया गांधींबाबतही वाईट अफवा पसरवल्या पण कोणत्या संघिष्टावर हल्ला झाला ? शरद पवारांवरही तेच केले. पण शरद पवारानी संघवाल्यांवर कधी हल्ले केले का?
मात्र आता सरकारवर टीका केली, मोदींवर टीका केली की लगेच तुम्ही 'सुडो सेक्युलर्/पाकिस्तानी?"
अफवांवर पुर्वी गरीब्/अनाडी वर्ग विश्वास ठेवायचा आता मध्यम्/उच्च मध्यम्वर्ग पण ठेवतोय. "नेहरू खरे मुस्लिम होते, ताजमहाल खाली "तेजोमहल" होता., नेहरूनी बोस ह्याना मारले ." असल्या भन्नाट कथांवर आता शिकलेला मध्यमवर्गही विश्वास ठेऊ लागला आहे हे दुर्दैव.

1 ) मुंबईत 12 बॉम्बस्फोट झाले असताना , 13 वा बॉम्बस्फोट शांतीधर्मवाले वस्तीत झाला - पवार
2 ) बाटला हाऊस मध्ये चकमीत आतेरिकी मारले गेल्या नंतर ते निष्पाप होते म्हणून सोनिया ला रात्रभर झोप आली नाही - दिग्विजय
3 ) यु पी मध्ये दंगलीत शांतीधर्मी मारला गेला तर त्याच्या घरी प्रियांका , राहुल व समस्त काँगी जातात पण हिंदू मारला गेला तर दुर्लक्ष करतात
-- काय कारण असावे ?
4) बंगाल मध्ये हिंदूंची घरे जाळली गेली कत्तली झाल्या त्यांच्या बद्दल काँगी किंवा ममता ने संवेदना व्यक्त करणे दूर पण हिंदूना सुरक्षा पुरविण्यात जाणूनबुजून हलगर्जीपणा केला जातो .
5) बंगाल मध्ये ईद वर कधीच बंदी नसते पण नवरात्र साठी कोर्टा ला दाखल घ्यावी लागली होती .
6) काश्मीर मधून लाखो काश्मिरी पंडित हाकलले गेले त्यावेळी काश्मिरी पंडितच्या स्रियांचें काय झाले असेल ?
तिथल्या धर्मांध शांतीवाल्यानी सहज जाऊ दिले असेल ? आपण कल्पना तरी करू शकतो का ?
7) पुण्यात एन आर सि विरोधात केलेल्या आंदोलनात ' ब्राह्मण साला कसाई है ' चे फलक घेऊन दाढी वाले फिरत होते .
8) शांतीधर्म वाले नाराज होतील म्हणून गोध्रा हत्याकांड बद्दल आजपर्यंत एक ही शब्द न काढणारे समस्त काँगी नंतर झालेल्या दंगली साठी टाहो फोडताना सर्वानी पाहिले आहे .

या उदाहरणावरून त् वाटत नाही काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हिंदूंची मुस्कटदाबी करत आहे ?

झेन's picture

11 Jan 2020 - 8:39 am | झेन

7) "मुसलमान हमारा भाई है बामण साला कसाई है" रॅलीत खरच असे बोर्ड होते? नेटवर फोटो आहेत.

याची जबाबदारी कुठले नेते, अभिनेते, विचारवंत घेणार?

त्या फोटो मध्ये क्लिअर दिसतंय ' ब्राह्मण साला कसाई है ' फलक असलेली ती रॅली स्वारगेट , टिळक रोड , सदाशिव पेठ वैगरे टिच्चून फिरवली आहे .
जातिवादाच्या पुराव्या साठी अजून काय पाहिजे ?
जातिवादा वरून मिपावर सतत सर्वधर्म समभाव वैगेरे लेक्चर देणाऱ्या पंडितांचे त्या फलकांबद्दल विचार ऐकण्यासाठी मी आतुर आहे .

गणेशा's picture

11 Jan 2020 - 10:55 am | गणेशा

प्रिय ट्रम्प,
हे बोर्ड आक्षेपार्य आहेतच, तुम्ही म्हंटल्यावर नेट वर पहिले मी नाहीतर मला टीव्ही वर कोणत्या रिपोर्टर ने हे दाखवलेले दिसले नव्हते(असल्या रिपोर्टींग करनाऱ्या लोकांचा चा आता राग येतो ) माझ्या म्हणण्याने ह्या लोकांवर कायदेशीर कार्यवाही झालीच पाहिजे... आणि असे होत नसेल तर सरकार, पोलिस हे सगळे अश्या जातीय विद्वेष पसरवणाऱ्या लोकांना कुठल्या पद्धतीने पाठीशी घालते आहे हे पाहिले पाहिजेच. हे सर्व चुकीचेच आहे.

सर्व धर्म समभाव, अहिंसा हे मला वयक्तिक बरोबर वाटते, याचा अर्थ असा नाही कि दोषी लोकांना शिक्षा होऊच नये.
सर्व धर्म समभाव मध्ये ब्राम्हण, मराठा, बौद्ध, मुस्लिम आणि सगळे येतात..

इतकेच नाही मागे 1 जानेवारी 2018(कि 19? दंगल झाली होती तेंव्हा ) ला शौर्य दिनाचे औचित्य साधून, पुण्यात जे ब्राह्मण जातिला टार्गेट करून पेशवे यांच्यावर जे बोर्ड लागले होते त्याचा ही मी निषेध नोंदवतो.. आणि मराठा जातीला ही टार्गेट केले गेले त्याचा ही मी निषेध नोंदवतो.
माझे अनेक बौद्ध मित्र आहेत, त्यांच्याशी मी बोललो तेंव्हा त्यांच्या आणि माझ्या संबंधात यामुळे काहीच फरक पडलेला नव्हता आणि नसणार, त्यांची मते ही असली नव्हती, शाळेत, कॉलेजात आणि अजूनही एकत्र जेवलेलो आम्ही आमच्यात असले काही नाहीच. मग हे असले जातीय तेढ निर्माण करणारे कोण आहेत?

गांधी, आंबेडकर, सावरकर, टिळक, सुभाष चंद्र बोस या सर्वांचे विचार मला पटतात.. काही नसतील पटत याचा अर्थ ते चुकीचेच हे मला मान्य नाही, वयक्तिक गांधी यांच्या सर्व धर्म समभाव आणि अहिंसा मला जास्त योग्य वाटतात.. पण त्याच वेळेस मी सुभाष चंद्र पण वाचतो, त्यांनी गांधींना म्हणलेले, मोडकळीस आलेले लाकडाचे कपाट या वाक्याबद्दल मला राग येत नाही..
आंबेडकर यांच्या बद्दल चा आदर माझा तसू भर ही कमी होत नाही..
तसेच सावरकर आणि टिळकांचे रोखठोक वागणे ही मला पटतेच.
पण त्याच वेळेस नथूराम गोडसे चा उदो उदो मला मान्य नाही तो चुकीचाच. ती हत्याच.

मुळ मुद्दा, जातीय तेढ निर्माण करणाऱ्या कुठल्याही माणसाला, ग्रुप ला अनुशासन झाले पाहिजे..

पण याचा अर्थ त्यांनी बोर्ड दाखवले तेंव्हा सर्व धर्म समभाव वाले येथे बघू काय म्हणतात असे का पाहिजे? माझ्या कुठल्या पोस्ट किंवा रिप्लाय मध्ये असे दिसते आहे कि मी कुठल्या जातीला सपोर्ट करतो आहे? मी ब्राह्मण विरोधी आहे?

आपल्या मतांच्या विरोधी कोणाचे मत असेल ही पण तो आपला विरोधीच असतो असे आपल्याला का वाटते?

तुमचा राग असे जातीय बोर्ड, जातीय दंगली करणाऱ्यांवर आणि त्यांना शिक्षा न करणाऱ्या सरकार वर असणे मी योग्य समजतो
पण कुठल्याश्या साईट वर सर्व धर्म समभाव म्हणणाऱ्या लोकांवर तुम्ही का प्रश्न विचारता आहात? त्यांच्या भूमिकेबद्दल शंका का घेता आहात?
असो..
त्यांनी बोर्ड दाखवले कि आम्ही ही दाखवणार, त्यांनी मारले कि आम्ही ही मारणार यातून काय साध्य होईल?

या पेक्षा जे चुकीचे ते दोषी, आणि त्या विरोधात बोलणे मला योग्य वाटते.. मग तो माझ्या जातीचा असो नाहीतर कोणत्याही जातीचा.

मुळ चर्चा आपण jnu हिंसाचाराची करतोय,
हा हिंसाचार जर कुठल्याही विद्यार्थ्यांवर झाला असता, तरी त्याची जात, धर्म, पक्ष समर्थन न पाहता मला तो हल्ला निंदनीयच वाटला असता, तो जरी माझ्या धर्माने केला म्हणून मला तो योग्य ही वाटला नसता हे ही आहेच..

भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत..
जयहिंद.

गणेशा, अतिशय उत्कृष्ट संतुलित लिहितो आहेस. आवडलं.

शा वि कु's picture

11 Jan 2020 - 6:40 pm | शा वि कु

+100

शा वि कु's picture

11 Jan 2020 - 6:48 pm | शा वि कु

"ह्या वेळी निषेध का नाही केला" ही line of discussion पूर्ण चुकीची आहे. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीच्या पक्षपतीपणा तुम्ही दाखवू शकताच. पण ती नन्तरची गोष्ट झाली. एखादी चूक दाखवून दिल्यावर तू त्याची चूक का नाही दाखवलीस असं म्हणणं हे तटस्थ व्यक्तीने केलं तर शोभून दिसेल. ज्या व्यक्तीची चूक आहे असा व्यक्ती आणि त्या व्यक्तीचा पक्षकार ही गोष्ट आपला बचाव म्हणून वापरतो हे अगदी अतार्किक आहे.

आनन्दा's picture

11 Jan 2020 - 7:44 pm | आनन्दा

अजिबात नाही. याबाबतीत एक अमेरिकेतील कायदा दाखवू इच्छितो

अमेरिकेत जर तुम्ही overspeeding केलेत तर तुम्हाला चांगला सणसणीत दंड लावला जातो.
पण जर तुम्ही एखाद्या गाडीला टेलगेट करत असाल तर मात्र तुम्हाला दंड लागत नाही, तुमच्या वाटणीचा दंड तुम्ही ज्याला टेलगेट करत आहात त्याला लागतो.

असे का? तर त्याने कायदा मोडला म्हणून तुम्हाला कायदा मोडण्यास प्रोत्साहन मिळाले अशी त्यामागची भूमिका आहे.

हा प्रतिसाद काढून टाकला जावा. अर्धवट माहितीवर आधारित होता.

ट्रम्प's picture

12 Jan 2020 - 8:35 am | ट्रम्प

गणेशराव ,
वैयक्तिक तुम्हाला दोष देत नव्हतो हो !!
उठसुठ फक्त हिंदूंना सर्वधर्म भाव शिकवणाऱ्या मिपाकरांना उद्देशून लिहले होते .
रेल्वे , रस्त्यावरील गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करणाऱ्या धर्मांधां कडून कसल्या देशप्रेमाची आणि सर्वधर्म समभाव ची अपेक्षा ठेवणार ? मग त्यांच्या बरोबर चांगले वागण्याचा ठेका फक्त हिंदुनीच घेतला आहे का ?
राहिला प्रश्न जे एन यु चा , तर दुपारी सगळ्यात प्रथम आईशी घोश ने लेफ्टीस्ट विद्यार्थ्यांना बरोबर घेऊन सर्व्हर रूम वर दगडफेक केली आणि मास्क लावून साबरमती होस्टेल वरील विद्यार्थ्यांना मारहाण केली ( आश्चर्य म्हणजे लेफ्टीस्ट च्या एन डि टी व्ही , ए बी पी ने सुद्धा ते व्हिडिओ दाखवले ) . त्याची प्रतिक्रिया संध्याकाळी अ भा वि प ने दिली तर त्यात आश्चर्य काय ? प्रतिक्रिया उमटणारच !!
नशीब ते पुण्यात फक्त फलक घेऊन फिरले , दंगल घडवली नाही गेली , नाहीतर सर्वधर्मीयांचे बुरखे फाटले असते . सरकार , पोलीस असल्या घटनांमध्ये बोटचेपी भूमिका घेते म्हणूनच उद्रेक होऊन दंगली होतात .
सर्वात महत्वाचे राष्ट्रगीत म्हणण्यास नकार देणारे शांतता धर्मिय सि ए ए विरोधी मोर्चात एकसुरात राष्ट्रगीत गात होते :) :) :):)

काँगी उघडपणे ज्या प्रमाणे हिंदू दहशतवाद असा शब्दप्रयोग करतात त्या प्रमाणे त्यांच्या तोंडून मुस्लिम दहशतवाद कधी ऐकला आहे का ?
महात्मा गांधींनी देशासाठी महान कार्य केले , सुखसंपत्ती चा त्याग केला हे सर्वसृत आहे , पण सिगरेट आणि दारू पीत इंग्लिश बायकांच्या कमरेत हात घालून नाचणाऱ्या नेहरूनी नक्की काय त्याग केला आणि देशासाठी कुठले महान कार्य केले ? नक्की कशासाठी त्यांचा उदोउदो करून लहानपणापासून शाळेत शिकवला गेला ?

बी बी सी हे भाजप आणि संघविरोधी आणि कट्टर काँगी समर्थक आहे त्यामुळे त्या बीबीसी मध्ये एक ही संघी असण्याची शक्यता नाही . तर त्याच बी बी सी वर नेहरू , इंदिरा , राजीव ,सोनिया बद्दल
' यथेच्छ ' माहिती उपलब्ध आहे . सतत काँगी प्रेमाचा गॉगल लावल्या मूळे कदाचित तुम्ही वाचले नसेल .

गोंधळी's picture

10 Jan 2020 - 7:32 pm | गोंधळी

India has more fake news than any other country in the world: Survey

https://www.businessinsider.in/india-has-more-fake-news-than-any-other-c...

शा वि कु's picture

10 Jan 2020 - 11:29 pm | शा वि कु

कलाकाराचे राजकीय मत आणि त्याची अराजकीय कलाकृती वेगवेगळी पहावी, हि अपेक्षा फार जास्त आहे काय ?

आनन्दा's picture

11 Jan 2020 - 12:36 am | आनन्दा

अलबत जास्त आहे कारण
1. हल्लीच्या काळात कला म्हणजे कला राहिलेली नाही, प्रत्येकाला आपल्या कलेतून पैसे कमवायचे आहेत.
2. अर्थातच तुम्ही खिशातले पैसे मोजून पिक्चर बघता त्यामुळे त्या पैशांचा विनियोग कुठे होतोय हे जाणून घेण्याचा तुम्हाला कायदेशीर नसला तरी नैतिक अधिकार आहे, आणि त्यामुळे मी एखाद्याला दिलेला पैसा जर माझ्याविरुद्ध वापरला जाणारा असेल, तर मी त्याला पैसे देणे, पक्षी व्यवहार करणे थांबवू शकतो. ही गोष्ट जर मला माझ्या अस्तित्वाच्या (राजकीय, सामाजिक, व्यावसायिक, आर्थिक इत्यादी) दृष्टीने जर महत्वाची वाटत असेल तर मी हे नक्कीच करू शकतो.
3. जगात अराजकीय काहीच नाही. अगदीच ते धमाल वगैरे चित्रपट सोडले तर अश्या संवेदनशील विषयांवर काढलेले चित्रपट बऱ्याच वेळेस प्रोपौगंडा असतातच, मी आत्ता ना बघता तुम्हाला हे सांगू शकतो की छपाकमध्ये डाव्यांचा सॉफ्ट प्रोपौगंडा असणारच आहे, कारण राजेश हे पात्र वास्तवात लेफ्टीस्ट आहे, त्यामुळे डाव्यांच्या वाईट बाजू झाकून चांगली बाजू उजळवण्याचा प्रयत्न या चित्रपटात नक्कीच असणार. उगाच दीपिका जनेयु मध्ये गेलेली नाही.

या सगळ्या गोष्टींचा विचार करता, जे चित्रपट बघून माझ्या विरोधी विचारधारेला बाळ मिळेल असे कोणतेही चित्रपट मी बघणार नाही. मला वास्तव किंवा चित्रपट सहन होत नाही म्हणून नव्हे, तर असे चित्रपट बघून मला त्यांना आर्थिक आणि भावनिक प्रोत्साहन द्यायचे नाही. शेवटी तुम्ही चित्रपट बघितलेत तर त्यांना पैसे मिळतात, पैसे मिळाले तर ते पुन्हा असेच चित्रपट काढायला उद्युक्त होतात. राजकीय धुळवड उडवून चित्रपट चांगला चालत असेल तर ते राजकीय सामाजिक वातावरण गढूळ करायला देखील जर मागेपुढे बघत नसतील, तर यावर चाप आपण एक प्रेक्षक म्हणून नक्कीच लावू शकतो. आज जर हा चित्रपट अश्या प्रकारे वाद निर्माण करून चालला तर पुढच्या वेळेस ते अजून एक वाद निर्माण करतील. शेवटी समाज म्हणून हे सगळे आपल्यालाच भोगायचे आहे. ते पैसे घेऊन मोकळे होणारेत.

शा वि कु's picture

11 Jan 2020 - 7:32 am | शा वि कु

एखाद्याला दिलेला पैसा जर माझ्याविरुद्ध वापरला जाणारा असेल, तर मी त्याला पैसे देणे, पक्षी व्यवहार करणे थांबवू शकतो.

तुमच्या विरुद्ध वापरला जाईल ?

जगात अराजकीय काहीच नाही. अगदीच ते धमाल वगैरे चित्रपट सोडले तर अश्या संवेदनशील विषयांवर काढलेले चित्रपट बऱ्याच वेळेस प्रोपौगंडा असतातच, मी आत्ता ना बघता तुम्हाला हे सांगू शकतो की छपाकमध्ये डाव्यांचा सॉफ्ट प्रोपौगंडा असणारच आहे, कारण राजेश हे पात्र वास्तवात लेफ्टीस्ट आहे, त्यामुळे डाव्यांच्या वाईट बाजू झाकून चांगली बाजू उजळवण्याचा प्रयत्न या चित्रपटात नक्कीच असणार.

मीही सिनेमा पहिला नाहीये,पण यात लेफ्टीस्ट प्रोपोगंडा असेल असं मला तरी नाही वाटत. मेघना गुलजार चे इतर सिनेमे मी पाहिलेत. आतापर्यंत तरी अगदी संयतपणे तिने सिनेमे बनवले आहेत, राझी,तलवार इ.

हे सूर्यप्रकाशा इतके सत्य आहे !!!!

शा वि कु's picture

12 Jan 2020 - 3:46 pm | शा वि कु

आज छपाक बघतोय... कळवतो तुम्हाला त्यात काही प्रोपोगंडा आहे की नाही :))

शा वि कु's picture

12 Jan 2020 - 9:49 pm | शा वि कु

सविस्तर परीक्षण लिहितच आहे. राजेश हे शाळकरी मुलाचे पात्र आहे, हे हार्डली 6-7 मिनिटं सिनेमात आहे. लेफ्ट राईट वादाचा काही उल्लेख नाही. प्रोपोगंडा म्हणाल तर केवळ ऍसिड बंदी व्हावी हेतूने केलेला प्रोपोगंडा यात आहे.

अनिरुद्ध.वैद्य's picture

12 Jan 2020 - 10:15 am | अनिरुद्ध.वैद्य

हा समोरचा माणूस माझ्या विरोधात आहे, तर त्याला मदत का करावी?

ट्रम्प यांनी दिलेल्या ८ उदाहरणांमध्ये जर कोणाला हिंदूंची मुस्कटदाबी दिसत नसेल तर तो पाहणारा नक्कीच तटस्थ नाही (गॉगलधारी आहे) असे म्हणता येईल. खरंतर हि मोजकीच उदाहरणे झाली, ठरवलंच तर हजारोंनि लिहिता येतील.
पण एक प्रश्न अनुत्तरीतच आहे - जर जे.एन.यु. मध्ये आणि देशभरात कोठेही देश विरोधी लोक आहेत आणि देशद्रोह्यांचा नायनाट करण्याचा शासनाला पूर्ण अधिकार आहे तरीही तेथील पाळेमुळे खणून दोषींवर कारवाई का होत नाही?

शा वि कु's picture

12 Jan 2020 - 10:58 am | शा वि कु

अमित शहांना पंतप्रधानपदी बसवल्याशिवाय काँग्रेसी, सेक्यूलर, पुरोगामी, डावे इ. लोक स्वस्थ बसणार नाहीत असं त्यांच्या सद्य वर्तनातून दिसतंय.

सेक्युलर सोबत ही sneer का बरं ? सेक्युलर म्हणजे सर्व धर्म समान मानणे, तर सेक्युलर असण्याबद्दल नावड का ? अगदीच बेसिक विचारला, प्लिज सांभाळून घ्या :)

आनन्दा's picture

12 Jan 2020 - 11:07 am | आनन्दा

राग सेक्युलर वरती नाही, छद्मसेक्युलर वरती आहे.
तुम्ही समान नागरी कायद्याचा पुरस्कार करता का?
केव्हढा विरोधाभास आहे, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतात आणि निरपेक्ष म्हणवणारे विरोध!!

शा वि कु's picture

12 Jan 2020 - 11:53 am | शा वि कु

मी समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतो.
स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे स.ना. का. चे समर्थन करतात, हा खरच फार मोठा विरोधाभास आहे.

शा वि कु's picture

12 Jan 2020 - 12:08 pm | शा वि कु

हिंदू तर तुम्ही, मी, राहुल गांधी, कन्हैया कुमार,नरेंद्र मोदी सगळेच आहोत. तर मग हिंदुत्ववादी असणे म्हणजे तुमच्या दृष्टीने काय ? आपल्या डोक्यांमध्ये हिंदुत्ववादाची वेगवेगळी चित्रं दिसतात, म्हणून विचारतो.

आज ज्याला हिंदुत्ववाद म्हणून हिनवले जाते, ते खरे तर अल्पसंख्याकवाद नको असे आहे.
हिंदू हे सामान्यपणे सर्वधर्मसमभाव मानणारेच असतात. त्यादृष्टीने भाजपाची राजकीय भूमिका मला अधिक सेक्युलर वाटते, पण प्रत्यक्षात त्यांना बहुसंख्याकवादी म्हणून हिणवले जाते.
शिवसेना खरी हिंदुत्ववादी होती, काही प्रमाणात, पण आता ते तर पुरोगामी झालेत.

तुम्हाला राजदीप, राजू परुळेकर आणि बरखा सेक्युलर वाटत असतील तर मग तुमची व्याख्या आमच्या व्याख्येपेक्षा वेगळी आहे. मला ते सेक्युलर वाटत नाहीत. दावे स्वतःला सेक्युलर म्हणवतात, मला ते तसे वाटत नाहीत. म्हणजे पोथीनुसार ते आहेत, पण व्यवहारात नाहीत. असो.

शा वि कु's picture

12 Jan 2020 - 1:50 pm | शा वि कु

तुम्हाला राजदीप, राजू परुळेकर आणि बरखा सेक्युलर वाटत असतील तर मग तुमची व्याख्या आमच्या व्याख्येपेक्षा वेगळी आहे.

मी स्वतःला सेक्युलर का म्हणीन आणि हिंदुत्ववादी का नाही म्हणणार इतकेच सांगू शकतो. बाकी शिवसेना आता पुरोगामी झाली आणि पूर्वी हिंदुत्ववादी होती असं मी मानत नाही. शिवसेना पूर्वी संधिसाधू होती आणि आताही आहे असं मला वाटतं.

नाही, मी राजकीय भूमिकेबद्दल म्हणतोय.
राजकीय पक्ष मुळातव्ह संधीसाधू असतात.

शा वि कु's picture

12 Jan 2020 - 2:43 pm | शा वि कु

राजकीय भूमिका भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी सगळ्यांनीच overnight बदलल्या. त्यामुळे कुठलं हिंदुत्व आणि कुठलं सेक्युलॅरिझम. आपापले नैतिक विश्वास सर्वसमावेशक ठेवणं इतकंच काय आपल्या हातात राहतं.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Jan 2020 - 4:32 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

राजकारणात कुणीच कोणाचा काय्म शत्रु नसतो हे वाक्य अनेक पक्षाच्या पुढार्यानी बोलले आहे. हल्लि तर अडवाणीनादेखील सेक्युलर म्हण्णारे लोक आहेत. सरकार अडचणीत आले की हे नेते ईतिहासात जातात व "मुस्लिम कसे वाईट्ट होते" हे वॉत्स- अ‍ॅप विद्यपीठातून सांगण्याचा प्रयत्न करतात. गेले २/३ दिवस वॉट्स-अ‍ॅपवर अफगाणीस्तान/कझाकिस्तान्/पाकिस्तान येथे कसे 'राष्ट्रिय ओळख पत्र' आहे हे ठसवण्याचा प्रयत्न चालु आहे.
काहि महिन्यांपुर्वी संबित पात्रा "पाकिस्तानमध्ये अहमदिया मुस्लिमांवर कसे अत्यचार होत आहे" हे घसा फोडुन एका चॅनेलवर सांगत होते. तो व्हिडियो आता गायब झालेला दिसतोय.

शा वि कु's picture

12 Jan 2020 - 5:22 pm | शा वि कु

राजकारण्यांनी जनतेची अगदी नस पकडली आहे. इमोशनच्या नादाखाली अगदी नाचवतायत. आतापर्यंत संयत असलेली जनता अगदी पोलराईझ झालीये.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

12 Jan 2020 - 8:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

बरोब्बर बोललास. "मुसलमानाना हाकलून द्या . वाट लागली आहे त्यांच्यामुळे" काही विशिष्ट ठिकाणी ऐकु येणारी ही कुजबुज आता उघडपणे सगळीकडे बोलले जाउ लागले आहे. अमित शहा हे गृहमंत्री की चिथावणीखोर हिंदुत्ववादी नेता? नक्की कोण कळत नाही.

शा वि कु's picture

12 Jan 2020 - 8:50 pm | शा वि कु

भाजपाचे गिरीराज सिंह आणि इतर काही नेते पॉप्युलेशन कंट्रोल च्या नावाखाली मुसलमानांच्या लोकसंख्या विस्फोटाची (खोटी) माहिती समोर ठेवतात. हिच माहिती लोकं पोटतिडीकीने फॉरवर्ड करतात. काय खोटं आणि आणि काय खरं यातला फरक समजावून घेण्याची इच्छाच मेल्यासारखी परिस्थिती झालीये. जे आपल्या मताला अनुसरुन तेच खरं.

तुम्ही समान नागरी कायद्याचा पुरस्कार करता का?
केव्हढा विरोधाभास आहे, स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतात आणि निरपेक्ष म्हणवणारे विरोध

!!

हो, मी हिंदू आहे आणि मी सर्वधर्म समभाव आणि अहिंसा मानतो.
आणि त्याच बरोबरीने मी समान नागरी कायद्याचा पुरस्कार करतो..

(या एकाच अश्या त्यावेळेस च्या जाहीर नाम्यातील मुद्द्या मुळे मी अटलबिहारी वाजपेयी या साठी भाजपा ला ही त्यावेळेस वोट केले होते )

आता देशात जी हिंसा चालू आहे ते मला आवडत नाही.
370 आणि ट्रिपल तलाख मला मोदींचे निर्णय आवडले आहेत.
त्यांची परराष्ट्र नीती ही चांगली आहेच.
परंतु नोटबंदी, अर्थकारण, जाहिरात बाजी, कृषी, दिल्लीतील पोलिस हाताशी असतानाही तेथील हिंसा थांबवण्यास असमर्थता.. आणि बऱ्याच गोष्टी आहेत जे मला आवडत नाही.

तमाम सहिष्णू मिपाकरांना सादर प्रणाम !!!
आजच शाहीनबाग दिल्ली मधील नवीन विडिओ आला आहे .
त्यात देवतांचे फोटो जाळणारे , ला ईलाही इल्लल्ला ( अल्ला शिवाय दुसरा देव नाहीच ) अशा घोषणा देणारे शांतधर्मीय " जय श्रीराम !! बोले सो निहाल की !! " घोषणा देत आहेत .
हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे .
शेवटी काय मोदी है तो सब मुमकीन है : ) : )

स्वलिखित's picture

13 Jan 2020 - 11:34 pm | स्वलिखित

शांतधर्मीय ह्या शब्दाचा पायंडा पाडलाय कुणास ठाऊक ,, चुकीचं वाटत असलं तरी खरंय ,

प्रतिसाद संपादित

तुम्ही पाकिस्तान मध्ये इस्लाम वर टिका करू शकत नाही कारण तेथे मुस्लिम बहुसंख्य आहेत , तुम्ही भारता मध्ये इस्लाम वर टिका करू शकत नाही कारण भारतात मुस्लिम अल्पसंख्याक आहेत .
पण भारतात हिंदू बहुसंख्य आणि पाकिस्तान मध्ये अल्पसंख्याक असून देखील तुम्ही हिंदू वर टिका करू शकता कारण हिंदू जन्मजात उदारमतवादी आहे !!!!!!!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Jan 2020 - 11:52 am | माईसाहेब कुरसूंदीकर

नेहमी पाकिस्तानचे उदाहरण डोळ्यासमोर का ?आंबेडकरानी जातीयवादाविरुद्ध टीका केली .. ती चुकीची होती ? सावरकरानी हिण्दू धर्मातील काही प्रथांवर प्रहार केले.. ते पण चुकीचे ?

ट्रम्प's picture

14 Jan 2020 - 4:13 pm | ट्रम्प

प्रश्न बाबासाहेब आणि सारकरांचा नाही तर सतत हिंदूंना भाषण देणाऱ्या लिब्रू लोकांचा आहे

भारतात मुस्लिम धर्मावर टिका केली तर काहीच होत नाही पण पाकिस्तान मध्ये इशनिंदा चा आरोप लावून फासावर लटकवतात आणि भारता मध्ये हिंदू धर्मावर टिका करणार्यांना आंतरराष्ट्रीय अवॉर्डस आणि भिकेरूपी लाखो रुपये भेटतात म्हणून पाकिस्तान चे नाव घेतले .

आणि बाबासाहेबांना का मध्ये ओढता ? त्यांनी गोरगरीब दलितांना सन्मान मिळवून दिला पण त्याच्या बदल्यात त्यांनी सर्वात जास्त त्रास काँगी कडूनच भोगला आहे .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Jan 2020 - 11:56 am | माईसाहेब कुरसूंदीकर

अभाविपच्या गुन्डानी जो हिण्साचार केला त्याबद्दल इन्डिया टूडेने स्टीण्ग ऑपरेशन केले.. https://www.youtube.com/watch?v=dnppOnvBz1k
दिल्लि पोलिस व गृहमंत्री अमित शहा ह्यांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्यच नव्हते.

प्रसाद_१९८२'s picture

14 Jan 2020 - 12:29 pm | प्रसाद_१९८२

अभाविपच्या गुन्डानी जो हिण्साचार केला त्याबद्दल इन्डिया टूडेने स्टीण्ग ऑपरेशन केले..
---
अभाविपचे गुंड!
मग सर्वररुम मधे तोडफोड करुन, नविन फॉर्म भरायला आलेल्या विद्यार्थांना मारहाण करणारे मास्कधारी डावे कोण, क्रांतीकारी ?
--

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Jan 2020 - 2:41 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

मास्कधारी अभविपचे होते हे सिद्ध झाले. मास्कधारी डावे असते तर पोलिसानी तुडवुन मारले असते व पुरावेही दाखवले असते टी.व्हिवर.
पोलिसानी बघ्याची भुमिका घेणे, कुलगुरूनी काहीही न करता बसणे.. भक्त मंडळीना मूर्ख बनवणे सोपे आहे पण सर्वाना नाही.

कसल्या जुन्या बातम्या घेऊन बस्ताय !!
स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या इंडिया टी व्ही च्या राहुल कंवल ने सुद्धा चूक मान्य केली की तो कार्यकर्ता abvp चा नाही .
ते जाऊ द्या लिब्रेल्स चा आवडता पत्रकार राजदीप सरदेसाई ने पी एस आई त्रिवेदी ची लिखित स्वरूपात कोर्टात माफी मागितली हे वाचले का ?
https://zeenews.india.com/hindi/india/sohrabuddin-case-rajdeep-sardesai-...

लॉजिक आवडले. पुनरागमनाच्या शुभेच्छा आणि स्वागत!

प्रसाद_१९८२'s picture

25 Jan 2020 - 7:50 pm | प्रसाद_१९८२

माईसाहेब,
तुम्ही ज्या लोकांचे समर्थन इथे करत आहात त्याच लोकांनी तुम्हाला तोंडावर पाडले.
---------------------
https://www.facebook.com/apkaharkara/videos/816782515450288/

वामन देशमुख's picture

14 Jan 2020 - 1:02 pm | वामन देशमुख

तेलंगणात हिंसाचार, दगडफेक, घरे-वाहनांंची जाळपोळ, डझनभर जखमी इ.
बातमी - https://hindi.opindia.com/national/bhainsa-nirmal-telangana-hindu-muslim...

विडिओ - https://youtu.be/04Yxr083Olo

सी.पी.आय. (मार्क्स) पॉलिट ब्युरो चे नेते म्हणत आहेत कि ज.ने.यु. मध्ये सन १९८१ साली होती त्यापेक्षाहि वाईट परिस्थिती सध्या आहे. त्यातच सुब्रह्मण्यम स्वामींच्या मते विद्यापीठाला दोन वर्षे बंद ठेवून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं नाव द्यावे. ज.ने.यु. त सन १९८१ मध्ये इंदिरा गांधींनी केल्या प्रमाणे कारवाई केली जाऊ शकते का?

अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे नगरसेवक बंधू कप्तान मलिक यांनी रस्त्याची कामं करणाऱ्या काही कामगारांना मारहाण आणि शिवीगाळ करतानाचा एक व्हडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा याच घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये कप्तान मलिक चक्क एका मराठी मुलाला मारहाण आणि आणि शिवीगाळ करताना दिसत आहेत.
ही बातमी

मुघल औरंग्याचे जुलमी सैनिक गरीब जनतेवर अत्याचार करत आहेत आणि औरंग्या ( उठा ) टोप्या विणत बसलाय !!!!!!

ट्रम्प's picture

17 Jan 2020 - 7:36 pm | ट्रम्प

श्रीनगर मध्ये डि एस पी देवेंद्र सिंग दोन अतेरिक्या बरोबर प्रवास करताना पकडला गेला , याच देवेंद्र चे पुलावामा हत्याकांड मध्ये हात आहे असे म्हणतात .
याला पूर्वी राष्ट्रपती पदक देऊन गौरविण्यात आलेले असून सध्या विमानतळ वर विमान अपहरण विरोधी पथक मध्ये कार्यरत होता .
काँग्रेस वाले भाजप वर नारळ फोडत आहेत तर भाजप वाले मिठाची गूळणी धरून गप्प बसले आहेत .
आज अशी माहिती बाहेर आली आहे की डि आय जी स्वतः देवेंद्र ला अटक करत ' असताना तुम गेम बिघाड रहे हो ' असे देवेन्द्र ने डि आय जी ला सुनावले .
नक्की काय चाललंय कोणास ठाऊक ?

आनन्दा's picture

18 Jan 2020 - 12:50 pm | आनन्दा

सब साला झोल है

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 Jan 2020 - 12:37 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

आणी ह्या शीख लोकाण्चे 'देशप्रेमी' मंडळीना भारी कवतिक असते. शीख लोक म्हणजे कमालीचे देशप्रेमी, सच्चे नागरिक असे गैरसमज आपल्या समाजात असतात. ह्याच दविण्दर सिंग ऐवजी कोणी 'दिलेर खान' असता तर देशप्रेमी मंडळीनी "बघा, आम्ही सांगतच होतो.." म्हणत वॉट्स अ‍ॅपवर हजारोवर सुरस कथा पसरवल्या असत्या. व त्याच्या अटकेला "हा अमित शहांचा मास्टर स्ट्रोक" म्हणत डोक्यावर घेतले असते.

शेवटी काय कर्तृत्व , देशावरील प्रेम महत्त्वाचे !
जात पात गौण ठरते .
राहिला शांतधर्मीय बद्दल , त्यांनी आपल्याच देशातील काश्मीर पंडितना हकलण्या बद्दल मौन बाळगणे पण CAA ला विरोध करणे या दुटप्पीपणा मुळेच सतत निशाण्यावर राहणारच .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

20 Jan 2020 - 9:14 am | माईसाहेब कुरसूंदीकर

https://www.indiatoday.in/india/story/i-am-an-indian-will-remain-one-arm...

कारगिलमध्ये कामगिरी बजावणार्या निव्रुत्त लष्करी अधिकार्याला Detention camp मध्ये ठेवले जाते.. ह्यचा अर्थ काय ?
https://www.youtube.com/watch?v=Kc3h_owvOoM
बी एस एफच्या जवानाला व त्याच्या पत्नीला परदेशी ठरवले जाते.
कशासाठी हा रिकाम्टेकडा उद्योग ?

मला काही कळले नाही. देशासाठी युद्धात लढले तरी जर घुसखोरी केली असेल तर केली आहेच ना!
त्यांना सरकारने दुसऱ्या कोणत्यातरी नियमानुसार नागरिकत्व द्यावी अशी मागणी करू शकतो. पण खोटी कागदपत्रे मिळवून देशासाठी लढले म्हणून ते नागरिकच आहेत असे म्हणणे मला मान्य नाही.

अजून एक - आसाम NRC मध्ये बरेच बांग्लादेशी हिंदू विस्थापित पण अनधिकृत सिद्ध झाले आहेत असे ऐकून आहे. कारण आसाम NRC हे वेगळ्या कायद्यानुसार होत आहे. त्या लोकांना वेगळ्या कायद्यान्वये नागरिकत्व द्यावे, पण NRC मधून वगळणे म्हणजे लगेच अन्याय म्हणून ओरडण्याची गरज नाही

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Jan 2020 - 10:39 am | माईसाहेब कुरसूंदीकर

पण पाकिस्तानातून आलेल्या हिंदूना(हिंदू पाकडे? ) नागरिकत्व मिळणार पण ३० वर्षे भारतिय सैन्यात घालवलेल्या अधिकार्याला मात्र देशाबाहेर जावे लागणार.
कोणता न्याय हा ?

भंकस बाबा's picture

22 Jan 2020 - 10:29 am | भंकस बाबा

कारगिल युद्धात लढले वा बीएसएफमधे शामिल झाले म्हणजे देशद्रोही नाही हे कोण ठरवनार ?
पगार नाही घेत का हे देशप्रेमी?
असा दावा जर न्यायालयात केला तर पहिल्या सुनावणीला रफादफा करण्यात येईल. स्वांतत्रसैनिक झाले म्हणून एकदोन खून माफ असा पैरामीटर लावत नाही कोर्ट!

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Jan 2020 - 10:42 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मग हिंदू/जैन्/बौद्ध पाकड्याना भारतिय नागरिकत्व मिळणार आहे ते लोक कशावरुन देशद्रोही नाहीत ? ते तर खरे पाकिस्तानीच ना ? हिंदू झाले तरी पाकडेच ना ? ह्यात आय एस आय्चे हस्तकही असतील?

ट्रम्प's picture

22 Jan 2020 - 3:03 pm | ट्रम्प

प्रश्नात दम आहे !
उगीचच अकबरुद्दीन ओवेसी उठसुठ हिंदूना ढोस देत नाही !!!
NBT: अकबरुद्दीन ओवैसी के विवादित बोल,'कागज मांगें तो कहो, चारमीनार मेरे बाप ने बनवाया है तेरे बाप ने नहीं'
http://nbt.in/eRL6va?baa via
आता जरी भाजप राज्य करीत असली तरी भाजप आणि तमाम हिंदूंनी लक्षात ठेवावे ओवेसी म्हणतोय ती आठशे वर्ष भारतात सहिष्णु मुस्लिमांच्या अधिपत्याखाली तमाम हिंदूंनी सुख उपभोगल आहे .

भंकस बाबा's picture

23 Jan 2020 - 12:18 am | भंकस बाबा

तुमच्या बेसिकमधेच काही गडबड आहे.
ही भाषा एनआरसी व सीएएला विरोध करणारे शांतिप्रिय समाजाचे लोक करत आहेत, आणि काही सेकुलर कीडे आपला कण्ड शमवण्याकरता करीत आहेत. तुम्ही कायदा वाचला आहे का नक्की?
शांतिप्रिय समाजाचे लोक कधी नव्हे तर आता भारतप्रेम दाखवत आहेत, संविधानाचा दाखला देत आहेत. संविधानाला साक्षी मानून दिलेला निकाल शाहबानो खटल्यात फिरवला तेव्हा व सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना देखील अवेळी वाजणारे अजानचे भोंगे याने मात्र संविधान रक्षण केले जाते

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jan 2020 - 7:17 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

तिकडच्या हिंदूला आपले म्हणायचे व इकडच्या हिंदू/मुस्लिमाला कागद्पत्रे नाहीत म्हणून देशाबाहेर चालते व्हा म्हणायचे ... हेच पटत नाही.

गामा पैलवान's picture

24 Jan 2020 - 3:32 pm | गामा पैलवान

माईसाहेब,

येडा बडून पेढा खाताय?

तुम्ही ज्याला 'तिकडचा' प्रांत म्हणता तो वास्तविक इकडचाच होता. तिथले अत्याचारग्रस्त हिंदूही इकडचेच आहेत.

तुम्ही ज्याला इकडचे मुस्लिम म्हणता त्यांना कोणीही बाहेर काढीत नाहीये. हां घुसखोर मुस्लिमांना मात्र बाहेर काढलंच पाहिजे.

एखादी गोष्ट पटंत नसेल तर पटवून घ्यायला शिका.

आ.न.,
-गा.पै.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

24 Jan 2020 - 7:50 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

"तुम्ही ज्याला 'तिकडचा' प्रांत म्हणता तो वास्तविक इकडचाच होता. तिथले अत्याचारग्रस्त हिंदूही इकडचेच आहेत."
अरे मग अहमदिया मुस्लिम, ज्याण्च्यावर तिकडे अत्याचार होतात , अशानाही घ्या ना. ते ही एकेकाळचे हिंदुस्तानीच ना ?
सेलेकटिव्ह मानवतावादी कशासाठी ?
काही महिन्यापुर्वी संबित पात्रा टी.व्ही चॅनेल्वर अहमदिया/खोजा मुस्लिमांवर कसे अत्याचार होतात हे घसा फोडुन सांगत होते. आता तो व्हिडियो गायब झालाय.

गामा पैलवान's picture

24 Jan 2020 - 11:56 pm | गामा पैलवान

माईसाहेब,

तुमचा मुद्दा बिनतोड आहे. म्हणूनंच शीख, ख्रिस्ती वगैरे बिगर हिंदूंनाही नासुका मध्ये समाविष्ट केलं आहे.

त्यातूनही खोजांनी जर प्रतिज्ञापत्र भरलं की ते मुस्लिम नाहीत, तर सहानुभूतीने विचार केला जाऊ शकतो.

आ.न.,
-गा.पै.

ट्रम्प's picture

21 Jan 2020 - 10:29 pm | ट्रम्प

महेश भट्ट ची बायको आणि ब्रिटिश नागरिकत्व असलेल्या सोनी राजदान या लिबरल्स बाई ने अफझल गुरू बद्दल संवेदना व्यक्त करून अफझल वर अन्याय झाल्याची खंत आज व्यक्त केली .
म्हणजे संसद हल्ल्यात संसदेचे रक्षण करताना मृत्युमुखी पडलेले दहा बारा सुरक्षा रक्षक हे विनाकारण मेले !!
महेश भट च्या मुलागा राहुल भट निर्दोष आणि त्याचा मित्र डेव्हिड हेडली पण निर्दोष होता !!

संजय राऊत नक्की काय करीत आहेत हे त्याना तरी समजते का?
तसेही ते उठा ना कधीच समजणार नाही .

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

22 Jan 2020 - 5:31 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

पुर्वी सामना वाचायचो आम्ही. संजय राउत तेव्हा क्लिंटन्, टोनी ब्लेयर, वाजपेयीना सल्ले द्यायचे 'सामना'मधून. सद्दाम हुसेन ह्याना संपादकीयातून राउत ह्यानी सावध केले होते तेही आठवते. नंतर जपानच्या पंतप्रधानापासुन ते नाशिकचा महापौर.. अशा सर्वाना राउतानी सल्ले दिले आहेत.

अर्धवटराव's picture

23 Jan 2020 - 9:36 am | अर्धवटराव

ठ्ठो =))

गामा पैलवान's picture

23 Jan 2020 - 1:58 pm | गामा पैलवान

बकबकुद्दीन औवेश्या बकबकतो की :

हमारे पूर्वजों ने 800 साल तक देश पर राज किया संदर्भ : https://www.misalpav.com/comment/1057080#comment-1057080

च्यायला, चार पिढ्यांपूर्वी हा हिंदू होता. आणि बाता मारतो आठशे वर्षांच्या. अशा वांझोट्या वल्गनांनी आपलं मन कसं प्रसन्न होतं, नाहीका?

बके राहो बकबकभाई.

-गा.पै.

हि सकाळ मधली बातमी. सकाळ नेहमीच काँग्रेसधार्जिणं राहिलेलं आहे. सकाळ सोडून हि बातमी कुठेही आली नाही. आणि आली जरी तरी सरकारने अजिबात असल्या गोष्टींची काळजी करू नये. हि कॉंग्रेसने पोसलेली परदेशी पिलावळ असलीच ओरड करणार. खरोखर आपल्या देशासाठी हि शरमेची बाब आहे कि विश्व नेतृत्व करण्याची लायक असलेले पंतप्रधान आपल्याला लाभले असूनही आपल्यातील काहींना ते खुपतात.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jan 2020 - 7:14 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

टोब्या, अरे पण तरूणाना नोकर्या नाहीत, महागाई वाढलेली आहे, जी डी पी का काय म्हणतात तोही चांगलाच घसरलेला,जी.एस.टी.चे संकलन खूप कमी (३ लाख कोटी कमी), अनेक व्यवसायांचे बारा वाजलेले... ह्याविषयी तरी मिडियात कुठे चर्चा आहे?
सगळे भाउ,अर्नब पाकिस्तनाच्या आणी मुस्लिमांच्या मागे लागलेले.
रविशकुमार सारखा एखादा विरळा.

सर टोबी's picture

23 Jan 2020 - 8:38 pm | सर टोबी

सध्याचा काळ हा पुनःनिर्माणाचा आहे. हि परिस्थिती थेट स्वातंत्र्य लढ्यासारखीच आहे. मोदींनी अजून स्पष्ट सांगितले नाही परंतु 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा' सारखी घोषणा ते लवकरच करतील. आपल्या सर्वांना त्याग हा करावाच लागणार आहे. देशाची फाळणी ज्या तत्वावर झाली त्याच तत्वाप्रमाणे देशाची उभारणी व्हावयास हवी होती. परंतु काँग्रेसच्या भिकार धोरणांमुळे तेंव्हा ते शक्य झाले नाही. आता इतक्या वर्षांनी भारतभूमीवर मोदींच्या रूपाने क्रांतिसूर्य उगवला आहे. आपल्याला तरी फक्त त्यागच करायचा आहे. मोदी तर अहोरात्र कष्ट घेतात. आपण कोणीही आता माघार घ्यायची नाही असा निश्चय केला पाहिजे.

स्वगत: या ठिकाणी श्रीगुरुजी या आयडीची प्रकर्षाने आठवण येत आहे.

ह्या पुनःनिर्माणाबद्दल जरा विस्कटून सांगाल का?
हि परिस्थिती थेट स्वातंत्र्य लढ्यासारखीच आहे>>
- नक्की कुणाविरुद्ध हा लढा आहे?
आपल्या सर्वांना त्याग हा करावाच लागणार आहे.>>
- ह्या त्यागाचं फळ नक्की काय असणार आहे?
मोदी तर अहोरात्र कष्ट घेतात>>
- मोदी जर अहोरात्र कष्ट घेत आहेत तर मग त्याचं फळ जिडीपी, नोकर्‍या, महागाई यात का नाही दिसत? कुठे जात आहेत इतके कष्ट?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

23 Jan 2020 - 8:54 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

श्रीगुरुजी हे संघाचे प्रवक्ते मा.गो.वैद्य आहेत अशी चर्चा एक्केकाळी होती. खरे खोटे माहित नाही.

त्याचप्रमाणे आपण शाहिनबाग मध्ये caa विरोधात आंदोलन करणाऱ्या मुस्लिम महिलां बरोबर रात्रदिवस आंदोलन करत असता . खरं खोटं माहीत नाही .

ट्रम्प's picture

24 Jan 2020 - 11:10 pm | ट्रम्प

ब्राझील , ब्रिटन , अमेरिका , चीन , जर्मनी महत्वाच्या या सगळ्या देशाचा जी डी पी सुद्धा गेली १० वर्ष घसरला आहे , याला सुद्धा मोदी कारणीभूत आहेत का ?
जागतिक आर्थिक व्यवस्था च कोलमडलेली असताना फक्त भारताची आर्थिक स्थिती सुधारली पाहिजे अशी अपेक्षा ठेवणार्याना नक्की काय म्हणायचे आहे ?

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Jan 2020 - 11:13 am | माईसाहेब कुरसूंदीकर

मग २०१२/२०१३ मध्ये भाजपा नेते अर्थव्यवस्थेवरुन संसदेत थयथयाट करायचे.. मनमोहन सिंगाना अर्थशास्त्र शिकवु पाहायचे.. तो काय प्रकार होता ?
बरे, आर्थिक स्थिती सोडा, पण सामाजिक सलोख्याची पुरती वाट लावली ह्या भाजपावाल्यानी हे तर भक्त मंडळीही मान्य करू लागली आहेत. माजी भक्त चेतन भगत पण आता "सरकारने जरा विचार करून कारभार करावा.. सामाजिक सलोख्यचे भान ठेवावे" असे म्हणू लागला आहे.

मोजून फक्त पाच उदाहरणे भक्त मंडळी ची नावे द्या ( राजकीय इ्छा पूर्ण न झाल्या मुळे बोंबलणारे शौरी , शत्रुघ्न नकोत ) जे मान्य करत आहेत की भाजप ने सामाजिक सलोख्याची वाट लावली .

आणि काय शिकवले ममो ला २०१२ मध्ये त्याचे पण उदाहरण द्या , उगीचच रागा सारख्या ढगात गोळ्या मारण्यात काय अर्थ आहे ?
चेतन भगत हा पूर्णपणे व्यवसाइक लेखक आहे , ही मंडळी वांग्याच्या प्रकारात मोडतात .
गांधी कुटुंबाच्या हुजरेगिरी मुळे ममो भाजप आणि तमाम भारतीयांचा आवडता बकरा होते.

शा वि कु's picture

23 Jan 2020 - 10:13 pm | शा वि कु

लोकसत्तेतही आली आहे बातमी... Link पण यात तर आपला नम्बर सुधारल्याचा दिसतोय.

शा वि कु's picture

23 Jan 2020 - 10:23 pm | शा वि कु

तुमचा "भाषा आणि संस्कृती: एक अवलोकन" हा लेख आणि तुमचे मोदींबद्दलचे मत अगदीच परस्परविरोधी वाटते हो !

पण प्रत्येक कुत्र्याचे दिवस असतात या उक्तीप्रमाणे संस्कृती रक्षकांना देखील सुगीचे दिवस आले. सुधारक या शब्दाची चमक आता सनातन या शब्दाला आली आणि सुधारक मरतुकड्या कुत्र्यासारखे केविलवाणे झाले.

म्हणजे मोदींना मी सस्कृती रक्षक समजायचो, म्हणुन.

स्वलिखित's picture

24 Jan 2020 - 3:53 pm | स्वलिखित

खूप तटस्थ भूमिका घेण्याचा आव आणतात इथेही काही लोक ,, असे किती videos दाखवू जे पाहून आणि ऐकून bp पाच पंचवीस ने वर खाली होईल ,, पण प्रेम उतू चाललंय ना ,, काय करणार !! डायरेक्ट दाखवू शकत नाही म्हणून तटस्थ ....

काकांनी काल भिमा कोरेगाव वर आपले मत मांडले, आव्हाड आणि काका यांच्या त वरुन केंद्राने ताकभात ओळखला, भिमाकोरेगाव चा तपास NIA कडे दिला. सरकार अर्बन नक्षल ला सोडणार नाही, हे नक्की. पवार साहेबांबद्दल आता अनादरही वाटत नाही.
सरकारने काकांना धक्का दिला असे म्हणावे का?

काही जणांना माझ्या अपेक्षेप्रमाणे अचंबित करून गेलेत. त्या मागची भूमिका निदान त्या लोकांना तरी कळावी म्हणून हा प्रतिसाद.

मोदींचा उदय आणि त्यांचे स्थिरावणे हा भारतीय राजकारणातील सत्तरच्या दशकाइतकाच एक वेदनादायी अनुभव आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि काळाबाजार, सततचे संप आणि आंदोलनं, राजकारणातील एकारलेपण आणि होयबा मंडळींचा संताप यावा इतका लाळघोटेपणा असा अनुभव थोड्या फार फरकाने फिरून परत आला आहे असे वाटते. फक्त त्यावेळेस हे दिवस सरतील कि नाही अशी शंका होती. आता हे दिवस कधी तरी संपतील असा विश्वास आहे.

मुद्दा समजावून सांगताना उपरोधाइतके काही प्रभावी साधन नसते असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्याचाच वापर मी त्या दोन प्रतिसादात केला. सध्याच्या परिस्थितीत राजकीय भूमिकांपासून चर्चेपुरते का होईना बाजूलाच व्हावे असे आजकाल प्रकर्षाने वाटते. असाच विचार बऱ्याच जणांचा असावा असे वाटते कारण 'चालू घडामोडी' या धाग्याची घसरत चाललेली लोकप्रियता.

माईसाहेब आणि शा वि कु: चांगल्या गोष्टींवरचा तुमचा विश्वास अबाधित राहावा म्हणून हा खास प्रतिसाद तुमच्यासाठी.

शा वि कु's picture

25 Jan 2020 - 12:56 pm | शा वि कु

पारच गंडलो.

जे एन यु विद्यार्थी जरील इमाम चा एक व्हिडिओ व्हायरल झालाय , त्यात तो स्पष्टपणे सांगतोय आम्हाला बगैर मुस्लिमांच्या हमदर्दी ची गरज नाही , आम्ही आमच्या ताकतीवर आसाम भारता पासून वेगळं करू शकतो , काही दिवस किवा कायमचं !!!!
पण तरी सुद्धा जे एन यू , शाहीन बाग समर्थक आणि तमाम लेफ्टिष्ट शेजारनीचा नवरा गेला तर स्वतःचाच नवरा गेल्या सारखं विलाप करणे सोडणार नाहीत .

https://twitter.com/MilitaryUpdate_/status/1220847574698971138?s=09

गामा पैलवान's picture

25 Jan 2020 - 2:37 pm | गामा पैलवान

ट्रम्प,

ते येडं भारताची कुक्कुटमुंडी पिरगळायच्या बाता मारतंय. जणू काही पाकिस्तान व बांगलादेशास chicken neck नाहीच्चे.

आ.न.,
-गा.पै.

ट्रम्प's picture

25 Jan 2020 - 6:10 pm | ट्रम्प

गा. पै ,
न्यूज चानेल वर तुकडे तुकडे गैग ला सतत निर्दोष साबित करण्यासाठी लेफ्टिस्त आणि पुरोगाम्यांची जी स्पर्धा चालते त्याची अक्षरशः किव वाटत होती .

पण आता शाहीन बागचा मुख्य आयोजक जरिल ने ऐका फटक्यात बगैर मुस्लिमांची गोची करून टाकली . जरिल हा व्हाईट कॉलर दहशतवादी निघाला आणि caa ला विरोध करणे म्हणजेच जारील इमाम ला समर्थन .....
उठा , रा काँ चे आव्हाड / पवार , कॉंगी चे आदर्श नेते चव्हाण या सगळ्यांना आणि आपल्या मिपाकरांना नक्कीच प्रश्न पडला असेल आता नक्की काय करायचे ???

गामा पैलवान's picture

26 Jan 2020 - 3:03 pm | गामा पैलवान

ट्रम्प,

मला शाहीनबागेमागे मोदींचा हात दिसतो. मोदी लुच्चा व डांबरट इसम आहे. मनात आणलं तर तासाभरात शाहीनबाग साफ होईल. पण मुद्दामून निदर्शनं चालू ठेवू दिलीयेत.

दिल्लीच्या निवडणुका आल्यात ना. कुठलंही धृवीकरण मोदींच्या फायद्याचंच आहे. माझ्या मते निवडणुका संपल्या की शाहीनबाग विसर्जित होईल.

आ.न.,
-गा.पै.

ट्रम्प's picture

26 Jan 2020 - 6:51 pm | ट्रम्प

असू शकत :) :) :)
त्या आंदोलनाचा असा ही एक फायदा झाला की
शाहीन बाग मुळे बऱ्याच मुस्लिमांनी आयुष्यात पहिल्यांदाच आज तिरंगा फडकवला आसेल.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

27 Jan 2020 - 11:00 am | माईसाहेब कुरसूंदीकर

नुसता तिरंगा फडकावुन देशप्रेम सिद्ध होत नाही रे ट्रम्पा. त्या विजय मल्ल्याच्या प्रत्येक विमानावर तिरंगा होताच. बाकी देशातले बघुतांशी घोटाळ्यातल्या लोकांची नावे पाहिली की देशप्रेम सिद्ध करण्याची गरज कोणाला आहे ते कळते. मित्तल, बंसल, शहा,पटेल्,पारेख,चोक्सी. जयस्वाल. देशाची वाट लावायला ही मंडळी कारणीभूत आहेत. पुर्वी हीच मंडळी धान्यात भेसळ करून विकायची. शिक्षण क्षेत्रातही ही मंडळी घुसल्याने पार वाट लागली आहे.
ह्या मंडळीना देशाबाहेर हाकलले तर देशाची अर्थ्व्यवस्था सुरळीत होईल.

राष्ट्रगीतला नकार देणारे , तिरंग्या ला अभिवादन न करणारे आणि देवतांचे फोटो जाळणारेची कड घ्यावीशी का वाटली ?
त्याच प्रमाणे गांधी फॅमिली , राष्ट्रवादीचे भुरटे , आणि शाहीनबागड्याचां देशाची अर्थव्यवस्था सुरळीत करण्यात काय योगदान आहे ते सांग .
त्या नंतर आपण देशप्रेमी आणि देशद्रोही याबद्दल चर्चा करू ....

मदनबाण's picture

26 Jan 2020 - 12:36 am | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bharat Hum ko Jaan Se Pyaara Hai... :- Roja

गवि's picture

29 Jan 2020 - 11:59 am | गवि

https://www.ndtv.com/india-news/nirbhaya-rape-case-akshay-singh-files-cu...

पुन्हा पुढे ढकलली जाणार फाशी.

सर्व आरोपींच्या फाशीची एकाच दिवशी एकाच वेळी कार्यवाही झाली पाहिजे अशी काही कायदेशीर आवश्यकता असते का?

ज्यांचं अपील सर्व लेव्हल्सवर फेटाळून झालंय त्यांना आता काय वेगळा रिलीफ मिळण्याची शक्यता आहे म्हणून थांबवलं आहे?

ट्रम्प's picture

31 Jan 2020 - 10:50 pm | ट्रम्प

आता काय तर म्हणे एका बरोबर बाकीच्यांनी जेल मध्ये अत्याचार केला !!
आरोपींची बाजू मांडणाऱ्या सिंग नावाच्या वकिलाला दोन न च्या ठिकाणी गोळ्या घातल्या पाहिजेत . त्या आरोपींच्या पेक्षा शर्मनाक काम हा वकील करतोय .

आज पुन्हा फाशी पुढे ढकलण्यात आली , न्यायव्यवस्था सुद्धा इतकी केविलवाणी का झाले आहे तेच समजत नाही .
सुप्रीम कोर्टाने अपील स्थगित फेटाळल्या वर खालचे न्यायाधीश सद्सद्विवेक बुद्धीला स्मरून पटकन का निर्णय घेत नाहीत .
या मुळेच हैदराबादी पोलिसांनी केलेले शूटा आऊट केंव्हाही योग्यच वाटते .