मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

जुनेरलं नातं...निरोपाची वेळं

कर्नलतपस्वी ·

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

+१ कविता हा आपला प्रांत नाही त्यामुळे कविता आधी वाचायचो नाही. पण कर्नल साहेबांमूळे कविता वाचण्याची सवय लागत चाललीय. पुढील कविता लवकर येऊद्या.

म्हणजे सनबर्ड, सुर्यपक्षी. अतीशय सुंदर आणा तेव्हढाच चंचल चपळ अगदी मनासारखा. छायाचित्र काढताना छायाचित्रकाराला घाम फुटतो. प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

+१ कविता हा आपला प्रांत नाही त्यामुळे कविता आधी वाचायचो नाही. पण कर्नल साहेबांमूळे कविता वाचण्याची सवय लागत चाललीय. पुढील कविता लवकर येऊद्या.

म्हणजे सनबर्ड, सुर्यपक्षी. अतीशय सुंदर आणा तेव्हढाच चंचल चपळ अगदी मनासारखा. छायाचित्र काढताना छायाचित्रकाराला घाम फुटतो. प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
लेखनविषय:
काव्यरस
प्राची ताईच्या कवीता नेहमीच काहीतरी नवीन देऊन जातात. प्रतिपदेची चंद्रकोर बघून काही ओळी सुचल्या होत्या पण पुर्ण नव्हत्या झाल्या त्या आज पुर्ण झाल्यासारख्या वाटतात. जुनेरलं नातं... आभाळीची चंद्रकोर शोभते तुझ्या भाळी तुझ्या पैंजण नादाने आनंदाची मांदियाळी चंद्रकोरीचा गारवा सुखावतो डोळा विचार चांदण्याचा मनी घुमतो पारवा चंद्रकोर झाली बिंब उजळल्या दाही दिशा चंचल मन शिंजीर पालवल्या नव्या आशा जसे नभी सुर्य चंद्र दिनरात अशी साथ कधी तार कधी मंद्र ताल,सुरांचे आर्त साथ कधी सरू नये जुनेरल्यां नात्यावर निरोपाची वेळं कधी येवू नये जुनेरले नाते नियतीचा खेळं एक जायं दिगंताला एक फुपाट्यातं जळं

माझी नर्मदा परिक्रमा

Narmade Har ·

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.

सौंदाळा 02/03/2024 - 11:36
छानच. खंड न पाडता पुढील भाग लिहा. थोडे मोठे भाग करा. तुम्ही म्हटल्याप्रमाणे आमची मानसपरीक्रमा तरी होईलच. पुभाप्र.

कंजूस 02/03/2024 - 14:48
थोडक्यात तीन चार लेखांत सारांश टाकला तर बरं होईल. सुरुवात, परिक्रमा अनुभव दोन लेख आणि शेवटी काय मिळालं. नर्मदा परिक्रमा यावर बरीच पुस्तके वाचली आहेत.

चित्रगुप्त 03/03/2024 - 05:34
शेवटल्या फोटोखालील ब्लॉगचा दुवा आत्ता बघितला. त्या दुव्यावर गेल्यावर दिसले की या लेखमालेचे एकूण भाग ७५ आहेत. तसेच प्रत्येक भाग आडियो स्वरूपातही ऐकता येण्याची सोय त्यात आहे. दुव्यावरून सगळे भाग वाचता येत असले, तरी हा धागा लवकरच खाली गेला की फार कमी लोकांच्या वाचनात येईल, यास्तव मिपावर पाच-सात दिवसांनी एकेक भाग टाकत रहावा असे सुचवतो.

२-३-२४ आणी ३-३-२४ दोन दिवस नर्मदा तीरावर गेले. आज 'नानी मोटी पनौती' येथील भुलेश्वर मंदिर बघताना मैय्याचे सुंदर रूप दिसले व का कोण जाणे क्षणभर एक वेगळीच अनुभूती झाली. फारसा उलगडा झाला नाही. गेले दोन दिवस सतत नदीतीर दिसत होता. प्रसन्न वाटले.

मनो 04/03/2024 - 11:49
आजवरचे सर्व ७३ भाग न थांबता सलग वाचले. नर्मदेच्या प्रवाहासारखे नितळ, धीरगंभीर लेखन आहे. वाचनाचा धागा कुठेही तुटत नाही. नर्मदे हर!

In reply to by शाम भागवत

मनो 06/03/2024 - 07:49
लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते. गो नि दांडेकरांची भ्रमणगाथा, इतर परिक्रमा पुस्तके आधी वाचली असल्याने विषय माहीत होता. त्या दिवशी सुट्टी असल्याने १८ तास सलग वाचत होतो. असं लेखन क्वचितच हाती लागते.

In reply to by मनो

लेखकबरोबर आपणही चालत आहोत असा फील येतो. चालणे सुरू केले की थांबायला नको वाटते.
+११११११११११ सलग वाचून काढावे असेच लेखन आहे. ऑफिसच्या कामामुळे तेवढा वेळ मिळत नाही म्हणून मी तीन टप्प्यात पूर्ण वाचून काढणार आहे. सध्या १ टप्पा संपलाय ऑफीसमध्येच. =)) सं - दी - प

In reply to by मनो

Narmade Har 31/03/2024 - 00:43
इतके तास सलगपणे कोणी आपले लिखाण वाचते आहे हे एक लेखक म्हणून किती उत्साहवर्धक असू शकते हे आपणास शब्दात सांगता येणार नाही . आपले व आपल्यासारख्या सर्वच वाचकांचे मनापासून आभार .हे सर्व श्रेय तिचे आहे . नर्मदे हर !

In reply to by शाम भागवत

शाम भागवत 13/04/2024 - 13:01
मी संगणकाच्या एका स्क्रीनवर ब्लॉग उघडतो व दुसऱ्यावर गुगल मॅप उघडतो. दोन्हींची सांगड घालत जर वाचन केले तर वाचायला आणखी मजा येते. तसेच प्रत्येक ठिकाणावर लोकांनी टाकलेले फोटो पहात राहिल्यास त्या ठिकाणाशी आणखी जवळीक साधता येते. पण वेळ खूप लागतो. एक लेख वाचायला एक तास पुरत नाही. असो. पण बऱ्याच जणांनी आमची मानस परिक्रमा होते आहे असे लिहिले आहे. त्यांनी जर गुगल मॅपचा उपयोग केला तर त्यांच्या आनंदात आणखी भर पडेल असे वाटते. काही जणांना परिक्रमा करायची इच्छा होणेही शक्य आहे. त्यांना जर वेळेचे बंधन असेल किंवा खंडीत परिक्रमा करावयाची असेल, तर त्यांनी नदीकाठाने चालायला सोपा रस्ता कुठे आहे हे गुगल मॅपच्या सहाय्याने पाहून ठेवल्यास त्यांना फायद्याचे ठरू शकेल. तसेच जिथे अवघड पायवाट आहे असे लेखक लिहितो आहे तिथे पर्यायी रस्ताही पाहता येईल. काहीएक आखणी करता येऊ शकेल अर्थात ज्यांना लेखकाप्रमाणे मैय्याच्या भरवश्यावर परिक्रमा करावयाची आहे त्यांची गोष्टच वेगळी. जे योग्य असेल ते मैय्या त्यांच्याकडून करवून घेत असते. 🙏

वजन कमी झालं सालं याचा लै हेवा वाटला. मस्त. बीफोर आफ्टर फोटो पण भारी. श्रद्धाळु लोकांच्या चिकाटीची कमाल वाटते. बाकी, मिपावर सलगवार भाग टाकले तर, वाचायल आवडेल. सोबत पुरक छायाचित्रे, तपशील असल्यास प्राध्यान. -दिलीप बिरुटे

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:12
९८ पूर्ण --- आपल्या ९२ व्या लेखामधील खालिल भाग अस्वस्थ करुन गेला. --- शेजारीच नर्मदा मैया वाहत असल्यामुळे आणि उघड्यावर झोपल्यामुळे तसेच आजूबाजूला झाडी प्रचंड असल्यामुळे चांगला गारवा होता . आकाशामध्ये फिरणारे लेझर बीम पाहता पाहता डोळा लागला . गाढ झोप लागली . रात्री अचानक दचकून जाग आली . पाहिले तर माझ्या दोन्ही बाजूला दोन माणसे झोपली होती . मला काही कळेना की हे परिक्रमावासी कुठून आले . डोळे चोळून पाहिल्यावर लक्षात आले की हे लोक परिक्रमावासी नव्हते . पुन्हा एकदा झोपलो . डाव्या कुशीवर वळलो आणि पडल्या पडल्या समोर झोपलेल्या त्या माणसाकडे पाहू लागलो . त्याने हाताचीच उशी केली होती . आणि माझ्याकडे पाठ करून झोपला होता . त्याच्या उशाशी काहीतरी ठेवले होते . कुतूहलाने मी पाहिले तर ते पिस्तूल होते ! माझ्या काळजात धस्स झाले ! सशस्त्र मनुष्य माझ्या शेजारी झोपून काय करत आहे ? असा मी विचार करत होतो इतक्यात त्याने कूस बदलली . माझे डोळे उघडे आहेत हे पाहून तो मनुष्य चटकन सावध झाला आणि त्याने पिस्तूल हातात घेतले . नर्मदे हर ! मी म्हणालो . आणि उठून बसलो . तो देखील गडबडीने उठला . आणि नर्मदे हर म्हणाला . मी त्याला विचारले तुम्ही कोण आहात ? आणि इथे का झोपले आहात ? परिक्रमेमध्ये आहात का ? तो मनुष्य सांगू लागला . सांगतो बाबाजी . सगळं सांगतो . आम्ही दोघे पोलीस आहोत . आणि रोज रात्री इथे झोपायला असतो . माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून पोलीस पुढे बोलू लागला . आम्ही साध्या वेशातले पोलीस आहोत . या आश्रमाला पोलीस संरक्षण दिले पाहिजे असा गुजरात शासनाचा आदेश आहे . ते का ? मी उपजत चौकसपणातून विचारले . कारण इथे राहणाऱ्या महंतांचा खून झालेला आहे . काय ?महंतांचा खून ? होय बाबाजी . अज्ञात मारेकऱ्यांनी इथल्या महंतांना जीवानिशी मारलेले आहे . त्यामुळेच इथे पोलिसांचा कायम पहारा असतो . तुम्ही इथे कसे काय राहायला आले ? गोरा कॉलनी मध्ये परिक्रमा वासींची चांगली व्यवस्था आहे . तिथे जायला हवे होते . इथे कोणीही परिक्रमा वासी राहत नाहीत . उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्ही गोरा कॉलनी कडे मार्गस्थ व्हा . पोलीस सांगत होता आणि मी ऐकत होतो . आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे सकाळी उठल्यावर आंघोळ करायच्या भानगडीत पडू नका . कारण इथे कोणीही आंघोळ केली नाही पाहिजे असा ठराव ग्रामस्थांनी केलेला आहे . चुकून माकून आंघोळ करताना कोणी सापडला तर त्याची देखील गत महतांसारखी होऊ शकते . आता मला एक एक धागे जुळू लागले ! काल मी आंघोळ करताना मैयाने मला बाहेर कोण आहे ते पाहायला सांगणे आणि त्यानंतर तीन माणसे माझ्यावर देखरेख करत आहेत असे माझ्या लक्षात येणे आणि त्यांचे पळून जाणे . त्यानंतर पंडितजींनी मला दिलेल्या अतिशय नकारात्मक सूचना मी ऐकणे , या सर्वांचा अर्थ आता मला कळू लागला . याचा अर्थ काल मोठ्याच प्रसंगातून नर्मदा मैयाने मला वाचवले होते ! मी पोलिसाला सांगून टाकले . की काल संध्याकाळी मी स्नान केलेले आहे . पोलिसाने कपाळावर हात मारून घेतला . इतक्यात आमच्या आवाजाने दुसरा पोलीस देखील जागा झाला . पहिला पोलीस त्याला सांगू लागला . दोघे गुजराती भाषेमध्ये बोलत होते परंतु मला कळत होते . ऐकलस का मित्रा ! हा परिक्रमावासी पहा काल संध्याकाळी नर्मदा मैया मध्ये स्नान करून आला आहे म्हणे ! आणि याला तीन माणसे त्याच्या मागावर असलेली पण दिसली . माझ्याकडे मोर्चा वळवत पोलीस म्हणाला , तुझ्यावर खरोखरीच नर्मदा मातेची कृपा आहे . हा भाग इतका निर्मनुष्य आहे आणि इथे गेल्या काही काळात इतक्या घडामोडी झालेल्या आहेत की आमच्यासाठी हे सर्व नित्याचे झालेले आहे . परंतु तुझं नशीब थोर आहे की तुला ग्रामस्थांनी चोप दिला नाही . आणि काही त्रास सुद्धा दिला नाही . उद्या मात्र पहाटे पहाटे तू निघून जा . जास्त उजाडण्याची वाट पाहू नकोस . परंतु ग्रामस्थांनी चोप द्यायला मी असा कुठला गुन्हा केलेला आहे ? मी निरागसपणे पोलिसांना विचारले . पोलीस सांगू लागले . ते आम्हाला सुद्धा माहिती नाही . परंतु इथल्या बऱ्याच लोकांच्या मनामध्ये धर्माविषयी आणि धार्मिक कृत्यांविषयी कोणीतरी विष कालवलेले आहे . त्यामुळे धर्म हा विषय मध्ये आला की हे लोक फार आक्रमक होत आहेत . मला हे ऐकून आतोनात दुःख झाले . आपल्याच देशातील आपल्याच मातीतील आपल्याच संस्कृतीतील लोक आपल्याच लोकांशी असे कसे काय वागू शकतात ! त्यांना असे कार्य करण्यासाठी प्रवृत्त करणारे लोक किती महापातकी असतील !

In reply to by अहिरावण

अहिरावण 11/05/2024 - 14:41
काही महानुभावांच्या मते हा अतिशय फेक लेख आहे. पोलीस पिस्तुल उशाशी ठेऊन ढाराढूर झोपतील, तेही कुणाच्याही बाजूला? प्रकांड पंडीत, महाज्ञानी, सर्वज्ञ अशा महानुभावांकडून हा प्रश्न आला असून मी अल्पमती, स्वल्पश्रूत, अज्ञानी असल्यामुळे हा प्रश्न आपल्याकडे वा नर्मदा मैय्याकडे निर्देशित करीत आहे. आपण वा मैया त्यांना योग्य उत्तर मिळेल अशी व्यवस्था कराल अशी खात्री आहे. ते उत्तर काय आहे हे जाणण्याची मला कोणतीही जिज्ञासा नाही. :)

In reply to by अहिरावण

Narmade Har 14/05/2024 - 21:45
पिस्तुल विरुद्ध बाजूला ठेवले होते . कमरेला पिस्तूल लटकवून कोणी झोपू शकेल काय ? कोणाला काय वाटेल याच्यावर माझे नियंत्रण नाही . गुगल नकाशावर सुद्धा या आश्रमाच्या बाहेर पोलिसांचा जगतापहारा दिसतो आहे यावरून गांभीर्य समजून घ्यावे . जर हा प्रसंग फेक असेल तर मी केलेली अवधी परिक्रमाच फेक आहे असे समजावे आणि वाचन सोडून द्यावे हे अति उत्तम ! वेळेचा अपव्य करू नये . नर्मदे हर !

अहिरावण 13/03/2024 - 13:03
असं प्रांजळ आणि वाचावेसे वाटणारे लेखन खुप कमी वेळा वाट्यास येते. गोनीदांचे भ्रमणगाथा वाचले होते. पण तो विषय सर्वस्वी वेगळा होता. कुंटेंचे लेखन भावले नाही. कंटाळलो होतो वाचतांना. इतर अनेकांचे ब्लॉग, लेख वाचले... खायखाय आणि चायपाणी. दुसरे काहीच नाही. या लेखमालेत इतके विविध विषय अनुषंगाने सहज गोवले आहेत. अनेक नवीन माहीती मिळाली. नवे पैलू समजले. लेखकाला साष्टांग दंडवत.

Narmade Har 13/03/2024 - 13:48
नर्मदा परिक्रमेचा ब्लॉग केवळ तीनच महिन्यात १ लाख वेळा वाचला जाईल असे ध्यानीमनी नव्हते . एक लक्ष वाचन संख्या पूर्ण केल्याबद्दल , एक लक्ष मानस परिक्रमा पार केल्या बद्दल सर्व वाचकांचे आभार ! असाच लोभ असो देणे ! नर्मदे हर ! mazinarmadaparikrama.blogspot.com

आपले काही लेख मायबोलीवर वाचलेच होते आणि तिथे जाऊन ब्लॉग देखील उघडला होता मात्र काही ना काही कारणाने वाचन राहून जायचे. मिसळपाव वर आपला लेख आल्यावर मात्र रोज थोडा थोडा याप्रमाणे ब्लॉगवरील सर्व ७७ लेख वाचून काढले. खरे तर जगन्नाथ कुंटे यांचे 'नर्मदे हर हर' पुस्तक अनेक वर्षांपुर्वीच वाचल्यामुळे नर्मदा परिक्रमेची माहिती झाली होती. कदाचित ते पुस्तक संग्रही देखील आहे माझ्या. शोधून पहावे लागेल. महत्ता मात्र आपला ब्लॉग वाचूनच कळाली. मध्यंतरी नर्मदा परिक्रमेवरील पुस्तकांचे , लेखांचे इतके पेव फुटले होते मात्र त्यातुन आध्यात्मिक आनंद न जाणवल्यामुळे, कायम खाण्यापिण्याचीच वर्णने वाचून कंटाळा आला होता. तुम्ही एक अवलिया व्यक्ती आहात हे पुर्ण वाचनाअंती कळून आले आणि आपल्या अध्यात्माकडील ओढा देखील समजला. बर्‍याच वर्षांनी काही चांगले वाचल्याचा आनंद अनुभवता आला. मुख्य म्हणजे तुम्ही वेळे काळाच्या नोंदी, नकाशे, फोटो लेखात जागोजागी पेरलेत त्यामुळे लेखाची विश्वसनीयता जास्त उत्तमप्रकारे जपली गेली आहे. बरीच पुस्तके, लेख वाचले मात्र काही प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहित म्हणून येथे विचारत आहे. योग्य वाटल्यास उत्तरे द्यावी. १. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? ४ थ्या आणि ५ व्या प्रश्नाच्या बाबतीत सांगायचे तर एखादा नियम पाळायचेच ठरल्यावर तो कसाही पाळूच शकतो हे तुमच्या लिखाणावरुन नक्कीच समजते मात्र व्यावहारिक शक्यता तपासण्याच्या दृष्टिने वरील प्रश्न विचारले आहेत.

In reply to by धर्मराजमुटके

योगायोगाने ब्लॉग वाचून झाल्यावर युट्युबवर ऐस पैस गप्पांमधील तुमचे संभाषण देखील पाहण्यात आले. मात्र ब्लॉग वाचल्यामुळे चित्रफित पुर्ण पाहिली नाही.

In reply to by धर्मराजमुटके

अहिरावण 19/03/2024 - 11:16
चांगले प्रश्न विचारले आहेत. लेखक महाशय यांची सुयोग्य उत्तरे देतील अशी आशा आहे. माझ्या मते आपण या प्रश्नांचा वेगळा धागा तयार करावा जेणेकरुन साधक चर्चा करता येईल. अर्थात, नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत तिथे येउन गोंधळ घालू शकतात, त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. टीप टाका नवफुरोगामीवाममार्गीवमनप्रवीणबद्धकोष्टीहिंदूद्वेष्टेश्मश्रूप्रेमीवराहवंशीश्वानवृत्तीविचारवंत यांच्यासाठी ही चर्चा नाही वगैरे इत्य्दी.

In reply to by धर्मराजमुटके

शाम भागवत 19/03/2024 - 11:58
मला वाटते खरडवहीवर किंवा वायक्तिक संदेशाद्वारे उत्तरे द्यावीत म्हणजे त्याचा धाग्यावर परिणाम होणार नाही.

In reply to by अहिरावण

शाम भागवत 20/03/2024 - 13:08
मध्यरात्र टळली आहे. त्यामुळे यापुढचे प्रत्येक दिवस आपण सूर्योदयाकडेच वाटचाल करत आहोत. :)

In reply to by शाम भागवत

अहिरावण 20/03/2024 - 17:02
उषःकाल होता होता कालरात्र झाली तरी वो सुबह कभी तो आएगी ७० वर्ष जुने गीत गायला कुणी अडवले? गाते रहो !

In reply to by धर्मराजमुटके

Narmade Har 21/03/2024 - 20:32
१. नर्मदा परिक्रमेचे मुख्य धेय्य काय ? हे ज्याचे त्याने संकल्प करताना ठरवायचे असते . तरी मुख्यत्वेकरून आत्मसाक्षात्कार , राष्ट्रसाक्षात्कार , धर्मसाक्षात्कार , पर्यावरण साक्षात्कार , समाजमनाचा अभ्यास इ . नियम पाळणारास अनायासे होतो असे दिसते . २. नर्मदा परिक्रमेचे फलित काय ? वजनासोबतच तुमचे अनेक अनावश्यक विचार , विकार , वासना , सवयी , गरजा , भावना , कुसंस्कार , ईषणा ती नाहीशा करते . सबाह्याभ्यंतर तुम्हाला धुवून स्वच्छ , नितळ , निर्मळ , निखळ करते . परिक्रमेपूर्वीचा मनुष्य परिक्रमे नंतर आमूलाग्र बदलून गेलेला असतो . ३. नर्मदा परिक्रमावासी मृत्युनंतर कोणत्या धामास जातात याचे काही उल्लेख आढळतात काय ? (उदा. वैष्णव वैकुंठास, शैव कैलासास प्राप्त होतात) नर्मदापुराणात याचे विस्तृत वर्णन येते . प्रत्येक तीर्थावर केलेल्या तपाचे वेगवेगळे फळ आहे . ४. एखादा परिक्रमावासी माळकरी असेल (म्हणजे मांसाहार करत नसेल) आणि मांसाहार जेथे होतो तेथील अन्न चालत नसेल तर त्याला आपला मुळ नियम पाळून परिक्रमा करता येते काय ? २०० % होय ५. काही व्यक्तींनी कांदा /लसून इत्यादिंचा आजन्म त्याग केलेला असतो अशा व्यक्तींना परिक्रमा करणे शक्य आहे काय ? होय . परिक्रमेत सर्वत्र कांदा लसूण विरहित अति चविष्ट अन्न मिळते

MipaPremiYogesh 19/03/2024 - 10:44
आत्ता पर्यंत वाचलेले आणि भावलेले लिखाण..खूपच अप्रतिम. सगळे भाग वाचून झाले. तुमची जशी परिक्रमा पूर्ण झाली तशी आमची पण होण्यासाठी लेख लिहीत रहा, खूप शिकायला मिळतं आहे.

२५ भाग वाचुन झाले आत्तापावेतो. एक एक भाग वाचताना आनंद, आश्चर्य, श्रद्धा, प्रेम अशा अनेक भावना उचंबळुन येताहेत. वाचुन झाले की घरच्यांनाही सांगत आहे. पण त्याबरोबरच परिक्रमावासी होणे ही केव्हढी मोठी जबाबदारी आहे,किती नियम पाळुन चालावे लागते हे ही समजत आहे. माझ्यासारख्या उडाणटप्पूचे हे काम नोहे, हे आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. असो. माईची ईच्छा. तूनळीवरील मुलाखतीचा दुवा देत आहे. लेखकाशी प्रत्यक्ष भेट झाल्यास फार आनंद होईल. https://www.youtube.com/watch?v=4f4fcfMdZe4

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Bhakti 20/03/2024 - 16:45
तूनळीवरील मुलाखतीचा दुवा दिल्याबद्दल धन्यवाद! किती किती विलक्षण अनुभव आहेत. नर्मदे हर!

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

Narmade Har 05/04/2024 - 02:17
> > आपल्याला झेपणार का? असेच सारखे मनात येउन वाईटही वाटत आहे. का नाही झेपणार ! नक्की जमेल . नर्मदा परिक्रमा म्हणजे एका वेळी एक पाऊल . वन स्टेप एट अ टाईम . इतके जमले की परिक्रमा पूर्ण होते . पुढच्या पावलांची चिंता नाही मागच्या पावलांचे चिंतन नाही . एक पाऊल पुढचा विचार करणे बास !

अहिरावण 05/04/2024 - 12:41
आपल्या ८३ नंबरच्या लेखातील वाक्य : >>>आणि हे मुख्यत्वे करून महाराष्ट्रातीलच पुढाऱ्यांबद्दल मी बोलतो आहे . कारण मध्यप्रदेशा मध्ये बाजीराव पेशव्यांची समाधी जलमग्न होऊ लागली तसेच स्थानिक ग्रामस्थांनी लेपा धरणाचे कामच बंद पाडले . ते आजतागायत बंदच आहे . तसे आपल्या इथे होताना दिसत नाही . कारण आपल्या इथे दुर्देवाने पुरोगामी नावाची भुक्कड प्रजा १८ व्या शतकापासून निपजली जिला केवळ हिंदूंवर ओका-या काढण्यातच स्वारस्य होते. त्यामुळे देऊळ वाचवणे, देऊळ बांधणे, देवळांची आवश्यकता, धर्माची आवश्यकता याकडे पुर्वग्रहदुषित कुत्सित नजरेने पहाण्याची सवय ख्रिश्चन मिशन-यांनी लावली ती पुरोगाम्यांनी उचलून तुंबड्या भरण्यापलिकडे काही केले नाहि.

सुक्या 16/04/2024 - 23:51
वाचतो आहे. सर्व लेख पुर्ण झाले की मग सगळ्या लेखांचे एक छापील पुस्तक काढा. पहीली ऑर्डर माझी लिहुन घ्या!!

In reply to by सुक्या

Narmade Har 18/04/2024 - 12:53
बापरे ! हे फारच मोठे विधान आहे ! मुळात हे लिखाण नर्मदा मैय्याच करून घेते आहे असे म्हणायला पुरेसा वाव आहे . चार महिन्यापूर्वी सहज नर्मदे काठी गेलेलो असताना माहिती असून नर्मदा पात्रामध्ये उडी मारल्यामुळे मणक्याचा अस्थिभंग झाला आहे . त्यामुळे एका जागेवर पडून राहायची शिक्षा वैद्य राजांनी केलेली आहे . पडल्या पडल्या काय करावे म्हणून हे लिखाण चालू केले . अन्यथा इतके सलग बसून लिहिण्याची माझी पात्रताच नाही . आपण सर्वजण हे लिखाण वाचत आहात हे पाहून पुढील लेखनासाठी हुरूप मिळतो आहे . पुस्तक छापण्यासंदर्भात व्यक्तीशः मी काही ठरवले नसून नर्मदा माईची इच्छा असेल तसे ती करून घेईल ! आपण केवळ निमित्त मात्र . . . नर्मदे हर !

In reply to by Narmade Har

सुक्या 19/04/2024 - 11:58
हा तुमचा नम्रपणा झाला. खरे सांगायचे तर नर्मदा परिक्रमेवर जगन्नाथ कुंटे यांचे पुस्तक चांगले आहे पण आता बर्‍याच गोष्टी बदलल्या आहेत. बरेच संदर्भ बदलले आहेत. तेव्हा ईतर परीक्रमाईछुक लोकांसाठी तुमचे पुस्तक खुप चांगले मर्गदर्शक बनेल. तुमची लेखनशैली ओघवती आहे. वाचकाला पुढे काय याची उत्सुकता पदोपदी जाणवते. निसर्ग वर्णन, आजुबाजेचे समाज कारण , निस्प्रुह सेवा करणार्‍या सेवेकरी लोकांची कृतज्ञतापुर्वक करुन दिलेली ओळख वगेरे बाबी वाचकाला भावतात. म्हणुन आपले सांगीतले. बाकी नर्मदा माईची इच्छा .

In reply to by सुक्या

Narmade Har 19/04/2024 - 17:37
आपलं साधारण अर्ध्या परिक्रमेचं शब्दांकन पूर्ण झालेलं आहे . बाकीचं अर्धं लवकरच पूर्ण करू . आणि मग ठरवूयात . तोपर्यंत मैय्या ,तिची इच्छा असेल तर काहीतरी सकारात्मक संकेत देईलच . प्रामाणिक मत मांडल्याबद्दल आपले मनापासून आभार ! नर्मदे हर !

Narmade Har 14/05/2024 - 20:12
नर्मदे हर ! सर्व वाचकांच्या कृपाशीर्वादाने दोन लक्ष वाचन संख्या नुकतीच पूर्ण झाली . तसेच आज शंभरावा लेखांक लिहिला गेला . आता अर्धी परिक्रमा पूर्ण झालेली आहे . पुढे लिखाण येतच राहील . तोपर्यंत ज्यांची मानस परिक्रमा अर्धी राहिली होती त्यांनी वाचावयास हरकत नाही . कळावे . लोभ असो द्यावा . नर्मदे हर !

नुकतेच बडोदा परिसरात फिरून आलो. नर्मदातीरावर भटकल्यावर तेथील निसर्गाच्या प्रेमात पडलो." ह्यां,नदीची परिक्रमा काहीतरीच ",म्हणणारा मी,"काहीतरी वेगळेपण आहे या मताचा झालो. आता या जन्मात शक्य नाही,पुढील जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

शाम भागवत 19/10/2024 - 06:30
सत्तरीच्या घरातले कितीतरी नर्मदा परिक्रमा करतात. तुमचे वय अजून इतके नक्कीच नाही. दुसरं म्हणजे खंडीत परिक्रमा करायची. १०-१५ दिवस किंवा जितके जमतील तितके दिवस परिक्रमा करत रहावयाचे. आता जमत नाही असं वाटल्यास मातेला तसं सांगून परिक्रमा खंडीत करायची. परत जेंव्हा परिक्रमा करायची इच्छा होईल तेंव्हां जिथे परिक्रमा खंडात झाली होती तिथून परत सुरू करायची. हाकानाका. नोकरी करणारे बरेच जण ही पध्दत वापरतात. रजा वाया जाणार असेल तर तेंव्हां हा प्रयोग करता येतो.

Narmade Har 15/04/2025 - 17:54
नर्मदे हर ! नर्मदा परिक्रमे वरती लिखाण करताना ते लोकांना इतके आवडेल याची कल्पना नव्हती . युट्युब वर केलेल्या लिखाणाचे अभिवाचन टाकले आहे . @नर्मदा असे सुंदर नाव त्या चॅनलला नर्मदा मातेनेच मिळवून दिले असे म्हणायला पुरेसा वाव आहे !नाहीतर नर्मदेवर हजारो चॅनल्स असताना हे नाव शिल्लक कसे राहावे ?तर या ठिकाणी अभिवाचनाचे व्हिडिओ सुमारे एक लाख तास ऐकले गेले आहेत ! तसेच ब्लॉग वरती जे लिखाण सुरू आहे त्यानेही पावणे चार लाखापर्यंत मजल मारली आहे . अजूनही लिखाण पूर्ण झालेले नाही . ज्यांना इच्छा असेल त्यांनी ब्लॉग वरती येऊन अवश्य वाचावे . mazinarmadaparikrama.blogspot.com आपणा सर्वांच्या प्रेमाबद्दल व सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद ! आपल्या प्रोत्साहनामुळेच लिखाणाला नवा हुरुप आलेला आहे हे निश्चित .

शाम भागवत 07/09/2025 - 17:45
https://youtu.be/7gDylUl04yc?si=CFAyaJuvNknj-3o2 ५ दिवसांपूर्वी शेवटचा लेखांक क्रमांक १७४ प्रसिध्द होऊन याची सांगता झाली. नर्मदे हर.
लेखनप्रकार
नर्मदे हर ! माझी नर्मदा परिक्रमा असे शीर्षक दिले आहे कारण प्रत्येक परिक्रमावासीला सुरुवातीला ही परिक्रमा माझीच आहे असे वाटत असते . नंतर हळूहळू त्यातील "मी" पूर्णपणे गळून जातो आणि केवळ नर्मदा परिक्रमा तेवढीच शिल्लक राहते ! असो . ९५ किलोच्या एका भोगी अधिक मनुष्याला मात्र १६५ दिवसात केवळ ७० किलो चा योगी वजा साधक बनविण्याचे सामर्थ्य जिच्यात आहे तीच ही . . . श्री नर्मदा परिक्रमा !

रेवदंड्याचं दर्शन

पराग१२२६३ ·

गोरगावलेकर 20/02/2024 - 14:48
कोरलाई किल्ला : आत पाहण्यासारखं फारसं काही नसलं तरी पुरातत्व खात्यातर्फे किल्ला खूप छान राखला आहे. किल्ल्यावरून सागराचे तसेच कुंडलिका खाडीचेही सुरेख दर्शन होते. दोन वर्षांपूर्वी येथे जाऊन आले आहे आणि त्याबद्दल मिपावर लेखही लिहिला होता.

गोरगावलेकर 20/02/2024 - 14:48
कोरलाई किल्ला : आत पाहण्यासारखं फारसं काही नसलं तरी पुरातत्व खात्यातर्फे किल्ला खूप छान राखला आहे. किल्ल्यावरून सागराचे तसेच कुंडलिका खाडीचेही सुरेख दर्शन होते. दोन वर्षांपूर्वी येथे जाऊन आले आहे आणि त्याबद्दल मिपावर लेखही लिहिला होता.
Korlai कुठंतरी छोटी ट्रीप करून येऊ असं ठरवत असताना अलिबागला जाण्याचं निश्चित झालं. मी अलिबागला पहिल्यांदाच जाणार होतो. त्यामुळं वेगळं ठिकाण-परिसर पाहता येणार असल्यामुळं उत्साहित वाटत होतं. त्यातच बऱ्याच वर्षांनी मुंबईशिवाय अन्य ठिकाणचा समुद्र पाहायला मिळणार होता.

बेलापूरचा किल्ला

गोरगावलेकर ·

मनो 01/02/2024 - 11:42
छान झालेला दिसतोय कट्टा, फोटो जोडल्याबद्दल धन्यवाद. चिमाजी अप्पांची ती पूर्ण मोहीमच रोमांचकारी होती. ज्यांना मुळातून संपूर्ण वाचायची असेल त्यांनी इथे वाचा https://archive.org/details/vasacmohma00kelk/mode/1up

चौथा कोनाडा 01/02/2024 - 12:32
व्वा ... मस्त्च ! किती सुरेख जागा ! किल्याची माहिती वाचली. भारी ! erty1245SHIVA छान लिहिता तुम्ही, भटकंती धागे ही तुमची पेशालीटी बनू पहातेय ! छानच !

In reply to by चौथा कोनाडा

गोरगावलेकर 01/02/2024 - 17:45
भटकंती धागे ही तुमची पेशालीटी बनू पहातेय ! मिपाकर सांभाळून घेतात म्हणून चाललेय छोटे छोटे प्रयत्न. प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

गोरगावलेकर 01/02/2024 - 13:06
दुर्मिळ माहिती उपलभद्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद . सध्या फक्त बेलापूर किल्ल्याबद्दल माहिती वाचली. संपूर्ण पुस्तक सावकाश वाचेन. अतिशय धाडसी मोहीम. महिनाभर वेढा टाकून, शत्रूच्या कूटनीतीस बळी न पडता मराठयांनी मोहीम फत्ते केली.

कंजूस 01/02/2024 - 16:35
आताच दुपारी(२०२४_०२_०१) एक वाजता NMMCइमारतीसमोरच्या बेलापूर किल्ला नामक बुरुजापाशी होतो. प्रवेशद्वाराचे नाव कुठले देवीचे आहे. मोठी कमान आहे. पण किल्ला तिथूनच पुढे होता का? मी एकाला विचारले तर तो म्हणाला "हा काय." एका तुटक्या बुरुजाभोवती पत्र्यांचे कुंपण लावले आहे. मग तिथून सईवउड स्टेशनला चालत आलो. त्या अगोदर टी.एस.चाणक्य पाशी पक्षी बघायला गेलो. जागा बरोबर नाही. पण BNHSने इथेच ( चाणक्य अंडरपास) सकाळी आठ वाजता १७ फेब्रुवारीला पक्षी दर्शन कार्यक्रम ठेवलेला आहे. (८००रुपये,दीड तास). पूर्वीची शिवडीची जागाच बरी होती. या नवी मुंबई भागात रस्त्यात कुणी दिसत नाही. कुणाला विचारावे तर माहीत नाही सांगतात. वाहनं मात्र सुसाट पळत असतात. आजची फेरी वाया गेली. बेलापूर किल्ला छान जागा दिसते आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 01/02/2024 - 17:27
तुम्ही जवळजवळ येथे पोहोचलात पण पक्षी निरीक्षणाच्या ओढीने जास्त चौकशी न करता येथून पटकन निघालात असे वाटते. हो, त्याच कमानीतून पुढे जाऊन उजवीकडे रस्ता वळतो. रस्त्यावरचा तो पत्र्याचा शेड लावलेला बुरुज दोनेक वर्षांपूर्वी डागडुजी करत असतांना ढासळला. त्यानंतर अजूनपर्यंत काहीच काम झाले नाही. नव्या मुंबईत खूप जण बाहेरून येऊन स्थायिक झाले आहेत त्यामुळे मूळ किल्ल्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. माझ्या ओळखीतल्या अगदी ३०-४० वर्षांपासून येथे राहात असलेल्या लोकांनाही येथे किल्ला आहे हे माहित नाही. गर्द झाडीमुळे किल्ला अगदी जवळ गेल्याशिवाय कुठूनच दिसतच नाही.

एव्हढा इतीहास आणी पर्यटनाच्या सहज सोयी असतात फक्त त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन हवा. भटकंती तुमची पेशालीटी या चौको भौंच्या विधानाशी सहमत. मनो यांनी दिलेली लिंक डाऊनलोडली आहे सवडीनुसार वाचतो. देता किती घेशील दो कराने.... प्रमाणे दोन डोळ्यांनी वाचणे,दोन पायांनी चालणे... विंदा करंदीकर यांची' लागेल जन्मावे पुन्हा'' या कवितेतला भाव आठवतो. एव्हढं सगळेच पहाणे,वाचणे,भोगणे एका जन्मात शक्यच नाही.

चित्रगुप्त 02/02/2024 - 08:57
खूपच वाचनीय आणि प्रेक्षणीय. पूर्वी बेलापूरला बरेचदा जाणे झाले आहे परंतु ज्या मित्राकडे जायचो त्याला भटकंतीची आवड असूनही या किल्ल्याबद्दल ठाऊक नसावे.

प्रचेतस 03/02/2024 - 11:18
सुरेख लिहिलंय. बेलापूर किल्ला सिद्धीने बांधला हे जरा विचित्र दिसतंय कारण सिद्धींचा अंमल ह्या प्रदेशात नव्हता माझ्या माहितीप्रमाणे पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला किंवा मूळचा कोळ्यांचा असावा. बाकी एकदम हटके किल्ल्याची सफर घडवलीत.

In reply to by प्रचेतस

गोरगावलेकर 03/02/2024 - 13:20
बेलापूर किल्ला सिद्धीने बांधला हे जरा विचित्र दिसतंय माहिती आंतरजालाहून साभार. जाणकार भर घालतीलच. प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.

कंजूस 04/02/2024 - 16:32
परवा परत बेलापूरला गेलो. पण सेक्टर ९ त्यापुढे ग्रीन व्हॅली पार्क आहे तिथे. अगोदर मनिष कदम यांच्या व्हिडिओची लिंक दिली आहे तिथे. बारा वाजले पोहोचायला. गेट बंद होतं. पण वाचमनला विनंती केली की लांबून आलोय आणि इतक्या लवकर इथे येता येणार नाही. जागा कशी आहे हे पाहता आलं तरी बरं होईल. त्याने आत सोडलं.( जागा सिडकोकडे आहे.) इतक्या दुपारीही पक्षी होते. शाल्मलीची लाल फुले होती ना. आत ओढे आणि झरे आहेत. पावसाळ्यात खूपच रम्य असणार. फक्त एक किमी रस्ता आहे. जागोजागी बाकडी ठेवली आहेत. बाजूच्या सायन_पनवेल हायवेचा आवाज येत नाही. फक्त पक्ष्यांची किलबिल. सुंदर जागा.

गोरगावलेकर 04/02/2024 - 19:06
आम्ही दोघे पती पत्नी देखील परवा सकाळी बेलापूरला होतो. आधी माहित असते तर वेळ ठरवून भेटता आले असते. बेलापूरला येऊन काय केले ते आपल्या फ्लेमिंगोच्या धाग्यावर लिहिते.

टर्मीनेटर 05/02/2024 - 14:53
लेख आणि फोटो आवडले 👍 मुद्दाम जाउन बघावे असे काही वाटले नाही, पण जवळपास रहाणाऱ्यांनी पर्वती आणि तळजाई सारख्या ठिकाणी रोज किंवा अधुनमधून भेट देण्यासारखे ठिकाण निश्चितच आहे! मनो, लिंक साठी आभार! बुकमार्क केली आहे सवडीने वाचतो.

कंजूस 05/02/2024 - 18:52
नव्या मुंबईत भरपूर ऐसपैस रस्ते, फुटपाथ वेगळे मोठे आहेत तरी शालेय मुलांना सायकलींचे वेड फारसे दिसले नाही. जागोजागी पालक शाळेच्या बससाठी मुलांना घेऊन गप्पा छाटताना दिसले.

गोरगावलेकर 06/02/2024 - 14:51
@राजेंद्र मेहेंदळे, Bhakti, कर्नलतपस्वी, चित्रगुप्त, मुक्त विहारि, टर्मीनेटर प्रतिसादाबद्दल आपले तसेच इतर सर्व वाचकांचे खूप खूप आभार

मनो 01/02/2024 - 11:42
छान झालेला दिसतोय कट्टा, फोटो जोडल्याबद्दल धन्यवाद. चिमाजी अप्पांची ती पूर्ण मोहीमच रोमांचकारी होती. ज्यांना मुळातून संपूर्ण वाचायची असेल त्यांनी इथे वाचा https://archive.org/details/vasacmohma00kelk/mode/1up

चौथा कोनाडा 01/02/2024 - 12:32
व्वा ... मस्त्च ! किती सुरेख जागा ! किल्याची माहिती वाचली. भारी ! erty1245SHIVA छान लिहिता तुम्ही, भटकंती धागे ही तुमची पेशालीटी बनू पहातेय ! छानच !

In reply to by चौथा कोनाडा

गोरगावलेकर 01/02/2024 - 17:45
भटकंती धागे ही तुमची पेशालीटी बनू पहातेय ! मिपाकर सांभाळून घेतात म्हणून चाललेय छोटे छोटे प्रयत्न. प्रोत्साहनाबद्दल धन्यवाद.

गोरगावलेकर 01/02/2024 - 13:06
दुर्मिळ माहिती उपलभद्ध करून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद . सध्या फक्त बेलापूर किल्ल्याबद्दल माहिती वाचली. संपूर्ण पुस्तक सावकाश वाचेन. अतिशय धाडसी मोहीम. महिनाभर वेढा टाकून, शत्रूच्या कूटनीतीस बळी न पडता मराठयांनी मोहीम फत्ते केली.

कंजूस 01/02/2024 - 16:35
आताच दुपारी(२०२४_०२_०१) एक वाजता NMMCइमारतीसमोरच्या बेलापूर किल्ला नामक बुरुजापाशी होतो. प्रवेशद्वाराचे नाव कुठले देवीचे आहे. मोठी कमान आहे. पण किल्ला तिथूनच पुढे होता का? मी एकाला विचारले तर तो म्हणाला "हा काय." एका तुटक्या बुरुजाभोवती पत्र्यांचे कुंपण लावले आहे. मग तिथून सईवउड स्टेशनला चालत आलो. त्या अगोदर टी.एस.चाणक्य पाशी पक्षी बघायला गेलो. जागा बरोबर नाही. पण BNHSने इथेच ( चाणक्य अंडरपास) सकाळी आठ वाजता १७ फेब्रुवारीला पक्षी दर्शन कार्यक्रम ठेवलेला आहे. (८००रुपये,दीड तास). पूर्वीची शिवडीची जागाच बरी होती. या नवी मुंबई भागात रस्त्यात कुणी दिसत नाही. कुणाला विचारावे तर माहीत नाही सांगतात. वाहनं मात्र सुसाट पळत असतात. आजची फेरी वाया गेली. बेलापूर किल्ला छान जागा दिसते आहे.

In reply to by कंजूस

गोरगावलेकर 01/02/2024 - 17:27
तुम्ही जवळजवळ येथे पोहोचलात पण पक्षी निरीक्षणाच्या ओढीने जास्त चौकशी न करता येथून पटकन निघालात असे वाटते. हो, त्याच कमानीतून पुढे जाऊन उजवीकडे रस्ता वळतो. रस्त्यावरचा तो पत्र्याचा शेड लावलेला बुरुज दोनेक वर्षांपूर्वी डागडुजी करत असतांना ढासळला. त्यानंतर अजूनपर्यंत काहीच काम झाले नाही. नव्या मुंबईत खूप जण बाहेरून येऊन स्थायिक झाले आहेत त्यामुळे मूळ किल्ल्याविषयी खूप कमी लोकांना माहिती आहे. माझ्या ओळखीतल्या अगदी ३०-४० वर्षांपासून येथे राहात असलेल्या लोकांनाही येथे किल्ला आहे हे माहित नाही. गर्द झाडीमुळे किल्ला अगदी जवळ गेल्याशिवाय कुठूनच दिसतच नाही.

एव्हढा इतीहास आणी पर्यटनाच्या सहज सोयी असतात फक्त त्यांच्या कडे बघण्याचा दृष्टिकोन हवा. भटकंती तुमची पेशालीटी या चौको भौंच्या विधानाशी सहमत. मनो यांनी दिलेली लिंक डाऊनलोडली आहे सवडीनुसार वाचतो. देता किती घेशील दो कराने.... प्रमाणे दोन डोळ्यांनी वाचणे,दोन पायांनी चालणे... विंदा करंदीकर यांची' लागेल जन्मावे पुन्हा'' या कवितेतला भाव आठवतो. एव्हढं सगळेच पहाणे,वाचणे,भोगणे एका जन्मात शक्यच नाही.

चित्रगुप्त 02/02/2024 - 08:57
खूपच वाचनीय आणि प्रेक्षणीय. पूर्वी बेलापूरला बरेचदा जाणे झाले आहे परंतु ज्या मित्राकडे जायचो त्याला भटकंतीची आवड असूनही या किल्ल्याबद्दल ठाऊक नसावे.

प्रचेतस 03/02/2024 - 11:18
सुरेख लिहिलंय. बेलापूर किल्ला सिद्धीने बांधला हे जरा विचित्र दिसतंय कारण सिद्धींचा अंमल ह्या प्रदेशात नव्हता माझ्या माहितीप्रमाणे पोर्तुगीजांनी हा किल्ला बांधला किंवा मूळचा कोळ्यांचा असावा. बाकी एकदम हटके किल्ल्याची सफर घडवलीत.

In reply to by प्रचेतस

गोरगावलेकर 03/02/2024 - 13:20
बेलापूर किल्ला सिद्धीने बांधला हे जरा विचित्र दिसतंय माहिती आंतरजालाहून साभार. जाणकार भर घालतीलच. प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.

कंजूस 04/02/2024 - 16:32
परवा परत बेलापूरला गेलो. पण सेक्टर ९ त्यापुढे ग्रीन व्हॅली पार्क आहे तिथे. अगोदर मनिष कदम यांच्या व्हिडिओची लिंक दिली आहे तिथे. बारा वाजले पोहोचायला. गेट बंद होतं. पण वाचमनला विनंती केली की लांबून आलोय आणि इतक्या लवकर इथे येता येणार नाही. जागा कशी आहे हे पाहता आलं तरी बरं होईल. त्याने आत सोडलं.( जागा सिडकोकडे आहे.) इतक्या दुपारीही पक्षी होते. शाल्मलीची लाल फुले होती ना. आत ओढे आणि झरे आहेत. पावसाळ्यात खूपच रम्य असणार. फक्त एक किमी रस्ता आहे. जागोजागी बाकडी ठेवली आहेत. बाजूच्या सायन_पनवेल हायवेचा आवाज येत नाही. फक्त पक्ष्यांची किलबिल. सुंदर जागा.

गोरगावलेकर 04/02/2024 - 19:06
आम्ही दोघे पती पत्नी देखील परवा सकाळी बेलापूरला होतो. आधी माहित असते तर वेळ ठरवून भेटता आले असते. बेलापूरला येऊन काय केले ते आपल्या फ्लेमिंगोच्या धाग्यावर लिहिते.

टर्मीनेटर 05/02/2024 - 14:53
लेख आणि फोटो आवडले 👍 मुद्दाम जाउन बघावे असे काही वाटले नाही, पण जवळपास रहाणाऱ्यांनी पर्वती आणि तळजाई सारख्या ठिकाणी रोज किंवा अधुनमधून भेट देण्यासारखे ठिकाण निश्चितच आहे! मनो, लिंक साठी आभार! बुकमार्क केली आहे सवडीने वाचतो.

कंजूस 05/02/2024 - 18:52
नव्या मुंबईत भरपूर ऐसपैस रस्ते, फुटपाथ वेगळे मोठे आहेत तरी शालेय मुलांना सायकलींचे वेड फारसे दिसले नाही. जागोजागी पालक शाळेच्या बससाठी मुलांना घेऊन गप्पा छाटताना दिसले.

गोरगावलेकर 06/02/2024 - 14:51
@राजेंद्र मेहेंदळे, Bhakti, कर्नलतपस्वी, चित्रगुप्त, मुक्त विहारि, टर्मीनेटर प्रतिसादाबद्दल आपले तसेच इतर सर्व वाचकांचे खूप खूप आभार
लेखनविषय:
लेखनप्रकार
सात आठशे वर्षांचा इतिहास असला तरी काहीसा दुर्लक्षित असा नव्या मुंबईतील बेलापूरचा हा किल्ला. नुकताच एका प्रतिसादात मी या किल्ल्याचा उल्लेख केला होता. किल्ला सिद्धींनी १५६० ते १५७० या काळात बांधला. त्यानंतर पोर्तुगिजांनी याचा ताबा घेतला. १७३३/१७३७ मध्ये चिमाजी आप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी किल्ल्याचा ताबा मिळवला.

इंद्रायणीतून पहिल्यांदाच प्रवास

पराग१२२६३ ·

कंजूस 13/01/2024 - 22:32
छान वर्णन. बरेच लोक {मुंबईतले} पश्चिम रेल्वेचं फार कौतुक सांगत असतात पण मध्य रेल्वेवर बऱ्याच नव्या कोऱ्या गाड्या ( फोटोतील एक) आहेत तशा पश्चिम रेल्वेवर नाहीत. सगळ्या वीस वर्षांपासूनच्या आहेत. पत्रे गंजले आहेत. इंद्रायणी ने आजच कल्याण ते पुणे प्रवास करण्याचा योग आला. वेटिंग लिस्टवर तिकिटे असूनही गेलो कारण परतीचे इंटरसिटीचे तिकिट मिळाले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे बसलेले प्रवासी उभ्या राहिलेल्यांना थोडा वेळ उठून जागा देत होते. योगायोगाने दहा जणांचा एक गट लोणावळ्याला पिकनिकसाठी उतरला आणि मग सर्वांनाच बसायला मिळाले. या गाड्या नवीन आहेत, अमोरासमोरच्या बाकड्यांमध्ये भरपूर जागा सोडली आहे, सामान,बॅगा ठेवायची अडचण होत नाही. बाकड्यावरही बरेच सामान राहू शकते. तसे बससीट्सच्या बाकडी आसनव्यवस्था असलेल्या डब्यांत होत नाही.

कंजूस 13/01/2024 - 22:32
छान वर्णन. बरेच लोक {मुंबईतले} पश्चिम रेल्वेचं फार कौतुक सांगत असतात पण मध्य रेल्वेवर बऱ्याच नव्या कोऱ्या गाड्या ( फोटोतील एक) आहेत तशा पश्चिम रेल्वेवर नाहीत. सगळ्या वीस वर्षांपासूनच्या आहेत. पत्रे गंजले आहेत. इंद्रायणी ने आजच कल्याण ते पुणे प्रवास करण्याचा योग आला. वेटिंग लिस्टवर तिकिटे असूनही गेलो कारण परतीचे इंटरसिटीचे तिकिट मिळाले होते. आनंदाची गोष्ट म्हणजे बसलेले प्रवासी उभ्या राहिलेल्यांना थोडा वेळ उठून जागा देत होते. योगायोगाने दहा जणांचा एक गट लोणावळ्याला पिकनिकसाठी उतरला आणि मग सर्वांनाच बसायला मिळाले. या गाड्या नवीन आहेत, अमोरासमोरच्या बाकड्यांमध्ये भरपूर जागा सोडली आहे, सामान,बॅगा ठेवायची अडचण होत नाही. बाकड्यावरही बरेच सामान राहू शकते. तसे बससीट्सच्या बाकडी आसनव्यवस्था असलेल्या डब्यांत होत नाही.
Indrayani at CSMT पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.

‘शताब्दी’ची कॉपी, पण….

पराग१२२६३ ·

सर टोबी 17/12/2023 - 16:59
वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स. पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

In reply to by सर टोबी

पराग१२२६३ 17/12/2023 - 23:30
पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

मनो 17/12/2023 - 22:27
वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

सौंदाळा 18/12/2023 - 10:26
माहितीपूर्ण लेख तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः १. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे) २. अंतर्गत स्वछता ३. आरामशीर आसनव्यवस्था ४. चांगली खान-पान सेवा लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले. नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही. एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

दिवस चुकला ... वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही . त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

कंजूस 18/12/2023 - 20:16
साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.

सर टोबी 17/12/2023 - 16:59
वंदे भारतमध्ये आसनांच्या रांगा एकाच दिशेने असण्याऐवजी निम्मी आसने गंतव्य स्थानाच्या दिशेने आणि निम्मी आसने विरुद्ध दिशेने असतात. हि आसने मधोमध जिथे समोरासमोर येतात तेथील प्रवाशांची कुचंबना विचारायला नको. काही स्वतःची म्हणून स्पेस नाही. त्यात लेकुरवाळे कुटुंब असले की संपलेच. पोरं इतकी असह्य किरकिर करतात की बस्स. पूर्वी चेअर कार ३ बाय २ अशा स्वरूपात असायच्या का? वंदे भारतमध्ये जो चेमटवून टाकणारा अनुभव येतो तसा कधी डेक्कन क्वीन मध्ये आल्याचं आठवत नाही.

In reply to by सर टोबी

पराग१२२६३ 17/12/2023 - 23:30
पूर्वी एसीप्रमाणेच काही काळ नॉन-एसी चेअर कारही ३×२ होत्या. पण एसी चेअर कार कायम ३×२ असते, गरीब रथची सोडून. सध्या दख्खनच्या राणीला चेअर कार शताब्दीप्रमाणेच आहेत.

मनो 17/12/2023 - 22:27
वंदे भारतचे तिकीट मला महाग वाटले. मुंबईला जायचे तर डेक्कन क्वीनच्या प्रवासाची तुलना इतर गाड्यांशी होऊ शकत नाही. वंदे भारत नवीन असताना छान दिसते, पण दोन-चार अपघात झाल्यानंतर तिचे पार्ट प्लास्टिक किंवा हलक्या पत्र्याचे असल्याने ती जागा वाईट दिसायला लागते - esp. समोरून. एकंदर प्रवासभाडे फार, गवगवा फार, परंतु रेल्वेच्या इतर कळकट-मळकट कामाला बळकट गाड्यांपेक्षा तुलनेने "हलकी" वाटते. भारतासारख्या price-conscious देशात तिकीट कमी केल्याशिवाय फार काळ चालणार नाही असे वाटते, पाहूया.

सौंदाळा 18/12/2023 - 10:26
माहितीपूर्ण लेख तिकिट जास्त असले तर माझ्या तरी खालील क्रमाने अपेक्षा असतीलः १. वेळेवर पोचणे (गाडीला प्राधान्य मिळावे) २. अंतर्गत स्वछता ३. आरामशीर आसनव्यवस्था ४. चांगली खान-पान सेवा लेख वाचून यातल्या १,३,४ अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत असे वाटले. नुसते युरोस्टार, आईस किंवा तत्सम गाड्यांसारखे दिसायला ऐटबाज इंजिन असून प्रवाशांना त्याचा फायदा नसेल तर अर्थ नाही. एकंदरीत अजून खूप सुधारणा होणे गरजेचे आहे असे वाटते.

दिवस चुकला ... वंदे भारत हि घाटवाळणाच्या व जिथे जलद मार्ग उपलब्ध नाही अशा ठिकाणी प्रवास करून तिची मजा येत नाही . दिल्ली - काशी असा रूट वर प्रवास करा तेव्हा स्पीडोमीटर पाहून मजा येते. नि खानपान म्हणाल तर त्या रूटला जलसा होता जेव्हा मी प्रवास केलेला !!! फ्रेंच croissant दिलेला साडीत साडी पाणेरीची त्याप्रमाणे गाडीत गाडी राजधानीची ! पण गुजर आंदोलनावेळी राजधानी ३-४ तास उशिरा धावे . त्यामुळे घाट रस्त्यात वंदे भारताची मझा नाही . त्यामुळे दिवस चुकला पण वंदे भारत गाडी मस्त आहे. सध्या भसाभसा उदघाटन करून सोड्तायेत . वेळ नि सुविधा यासाठी दाम मोजायची तयारी असणाऱ्यांसाठी ती गाडी आहे. माझ्यामते शताब्दी चे डबे एक्सप्रेसला देऊन वंदे भारत शताब्दी करायचा बेत दिसतोय. फुल्ल ट्रेन ac करायचे प्लॅन असेल तर शताब्दी व गरीब रथ चे डबे जनरल ला येणार थोड्या दिवसात ...

कंजूस 18/12/2023 - 20:16
साधी मुंबई लोकल ट्रेन एकदा गणपतीच्या उत्सवासाठी दादर ते चिपळूण पाठवली होती. त्यांचे विडिओ आहेत. तशीच मुंबई - पुणे - सोलापूर चालू करावी. वंदेला जाऊदे करतील प्रवासी.
VB प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.

दिवाळी विशेष - ‘सागरी पक्ष्यां’चं संग्रहालय

पराग१२२६३ ·
गोवा जवळ असूनही जाऊ-जाऊ करत राहतच होतं. गोव्यात नौदलाच्या हवाई शाखेचं संग्रहालय असल्याचं बऱ्याच वर्षांपूर्वी वाचनात आलं होतं. त्यातच नौदलाच्या हवाई शाखेबद्दल आणि त्यातही विमानवाहू जहाजांबद्दल आकर्षण असल्यामुळं ते संग्रहालय पाहावं अशी खूप इच्छा होती.

देखणं चेन्नई सेंट्रल

पराग१२२६३ ·

चौथा कोनाडा 14/10/2023 - 14:38
सुंदर ओळख ! खरंच देखणं आहे चेन्नई सेण्ट्रल ! चेन्नईत डेप्युट असताना चेन्नई सेण्ट्रलला ५-७ वेळा जाणं झालंय पण वेळे अभावी तिथला परिसर निवांत पणे न्याहाळणे, भटकणे हे काही जाणे झाले नाही

चौथा कोनाडा 14/10/2023 - 14:38
सुंदर ओळख ! खरंच देखणं आहे चेन्नई सेण्ट्रल ! चेन्नईत डेप्युट असताना चेन्नई सेण्ट्रलला ५-७ वेळा जाणं झालंय पण वेळे अभावी तिथला परिसर निवांत पणे न्याहाळणे, भटकणे हे काही जाणे झाले नाही
MGR Chennai Central पूर्वीच्या मद्रास प्रांताची राजधानी असलेलं चेन्नई महानगर संपूर्ण दक्षिण भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात असे. अतिशय प्राचीन आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या अनेक खुणा या शहरात आजही पाहायला मिळतात. चेन्नई शहराच्या इतिहासाची ओळख त्यातून नव्या पिढीला होत असते.

250 वर्षांचे राष्ट्रपतीचे अंगरक्षक

पराग१२२६३ ·

सौंदाळा 06/09/2023 - 20:37
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. यातील काहीच माहित नव्हते. 'गलेमा' आणि दिवाळी अंकासाठीसुद्धा नक्की लिहा ही आग्रहाची विनंती

सौंदाळा 06/09/2023 - 20:37
नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख. यातील काहीच माहित नव्हते. 'गलेमा' आणि दिवाळी अंकासाठीसुद्धा नक्की लिहा ही आग्रहाची विनंती
PBG1 राष्ट्रपतीचे अंगरक्षक रेजिमेंट ही भारतीय भूदलातील एक ऐतिहासिक रेजिमेंट आहे. या रेजिमेंटला पहिल्यांदा प्रत्यक्ष पाहण्याचा योग आला, तो नवी दिल्लीतील विजय चौकात बीटिंग रीट्रिट पाहायला बसलेलो असताना.

एक प्रवास.

अमरेंद्र बाहुबली ·

अनिल हटेला 30/08/2023 - 12:31
प्रवास वर्णन आवडले... ;-) मुळात गंमतीशीर वाटतये ,पण तुमचा किती त्रास दायक अनुभव असेल? काही म्हणा पण ती वेळ निघुन गेल्यानन्तरच, त्यातली मजा कळते. अशा बर्‍याच गमती आस्मादीकानी अनुभवल्या असल्या ने भावना पोचल्या..

एका हेडफोनमुळे किती रामायण झाले. तुमच्या धमकीमुळे घाबरुन किवा तुम्हाला धडा शिकवण्यासाठी ड्रायव्हरने गाडी बाहेरुन घेतली असेल. घरी सुखरुप पोचलात ते बरे झाले.

कंजूस 30/08/2023 - 12:50
खूप दिवसांनी खरं प्रवास वर्णन वाचायला मिळालं. स्टँडवर अवेळी उभे राहिलो तर चौकशी केल्यावर आपलं नशीब असेल तर कामाचा माणूस भेटतो आणि चांगला सल्ला देतो. पण खिडकीवर चौकशी केली तर बसायला होतं. "हो येईल इतक्यात अमकई बस" अशा आशेवर राहतो आणि फसतो.

In reply to by कंजूस

सहमत. सध्या ब्ला ब्ला कार सारखे पर्याय ऊपलब्ध झाल्याने स्वस्त नी वेगवान पर्याय ऊपलब्घ झालेत.

असंख्य आठवणी आहेत अशा , गुजर आंदोलन चालू असल्यामुळे माझी दिल्ली मुंबई राजधानी ट्रेन जवळपास ८-१० तास उशिरा पोहोचली मुंबईला , खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. मुंबई बेंगळुरू vrl सारख्या भरवशाच्या ट्रॅव्हल ने येताना बसचा ऍक्सल तुटल्याने बस केबिन मध्ये बसून कोल्हापूर मुंबई प्रवास झाला, मल्टी एक्सएल बसमध्ये ड्रायव्हरच्या बाजूची सीट भारी असते त्यातून प्रवास झाला उशीर झाला ६तास पण अनुभव अविस्मरणीय होता . मुंबई बंगलोर प्रवास एकदा स्वस्तातल्या बसने नाईलाजास्तव करावा लागला त्यावेळेस एकाच ड्रायव्हरने १६ तास बस चालवली तेव्हापासून त्या ट्रॅव्हलवर फुली मारली .

In reply to by विअर्ड विक्स

बस ड्रायवर काही वेळा आठ आठ तास ऐवजी एकेक दिवस वाटून घेतात. नी असे १६-१८ तास गाडी दामटतात.

चित्रगुप्त 31/08/2023 - 03:47
धागा उघडल्यावर लेख जरा मोठा दिसला तर वाचायचा कंटाळा येतो म्हातारपणी. पण दुसर्‍याच ओळीत 'शाजापूर' , तिसर्‍या ओळीत 'इंदोर' आलेले बघून उत्सुकता वाढली. मग पुढे तर मक्षी, देवास, विजयनगर चौराहा, सरवटे बस स्टँडवरचे लुच्चे लफंगे, जुगनू अ‍ॅप, बडवानी, खलघाट, 'दैनिक भास्कर घेऊन 'सेंधव्याला' निघालेला टेंपो वगैरे वाचून पन्नासेक वर्षांपूर्वी (खिशात दोन-पाच रुपयेच असायचे त्याकाळी) याच प्रदेशात असेच केलेले प्रवास आठवून गहिंवरून आले. . कुणीतरी पोत्यात कोंबून लांबवर सोडून आलेल्या कुत्र्याला, हुंगत हुंगत वाट शोधत स्वतःच्या 'एरियात' आल्यावर जो ब्रम्हानंद होत असेल, त्याची प्रचिती आली भौ. -- त्यातून आणखी कहर म्हणजे 'स्पीड ब्रेकरवर गडगडाट करत उधळणार्‍या गाड्या', खलघाटला उतरल्यावर दगड हुडकून काच फोडण्याचा फसलेला बेत, चाय पाजणारा पोलीस, आणि तो हात दाखवत असलेला बघून कुणीही गाडी न थांबवणे, मग झोप 'ठोकायला' त्याचे 'सेटपवर' जाणे, 'भागम भाग' पिच्च्रातला अक्षयकुमार, स्लीपर कोचच्या ड्रायवरला सूख पहावले न जाणे, मग त्याचेशी शिव्यागाळ आणि त्याच्यासकट त्याची बस जाळून टाकण्याचा दम देऊन, "लगावू फोन? लगावू?" असे धमकावणे... सफर कर्ना तुम्हारा, तो फिर ठीक था - उसपर लिखना, तुम्हारा, गजब ढा गया ... जियो.

In reply to by चित्रगुप्त

इदोर आलो की नेहमी तूमची भेट घ्यावी असा विचार येतो. आताच मागील महीण्यात आलो होतो तेव्हा कूणाकडून तरी कळाले की तूम्ही परदेशात आहात. मध्य प्रदेशात बस सेवा खासगी असल्याने मनमानी कारभार चालतो. रेल्वे जाळे चांगले असल्याने तिथे तरी रेल्वेच पकडावी. ह्या मार्गावर रेल्वे नाहीये. एकदा असाच मा होशंगाबाद सध्याचे नर्मदापूरम वरून भोपाळ कडे निघालो. १०० किमी अंतर होते. आधी रेल्वे स्टेशनवर आलो तेथे कळाले की रेल्वे तासाभराने येईल. मग बस पकडली बस वाल्याने तीन तास सांगीतले पण प्रत्यक्षात चार तास लावले नंतर बपलटी मारली की मी चार तासच सांगीतले होते. मा भोपाळ रेल्वे स्टेशन ला दूसरी गाडी पकडायला आलो. सहज चौकशी तोल्यावर कळाले की नर्मदापूरम( होशंगाबाद) वरून जी रेल्वे एक तास ऊशीरा येनार होती ती एक तास आधीच इथून गेली.

केला असल्याने विविध अनुभव आले.त्यातील एक.... काश्मीर मधे पोस्टिंग होते. काही विशेष कारणामुळे लवकरात लवकर घरी पोहचायचे होते. तेव्हां रेल हेड करता मिलिटरी वाहनातून चार ते सहा दिवस लागायचे तर स्टेट किंवा खाजगी बसेस मधून एक दिवस. पण जाण्यास प्रतिबंध होता. पण कारणच असे ,म्हणून हिम्मत केली. दुपार बारापर्यंत सर्व ठिक ठाक होते. दुपारनंतर तुफान बर्फबारी सुरू झाली. गाडी कशीबशी बटोट पर्यंत पोहोचली. फक्त शंभर कि मी अंतर राहीले होते. आतापर्यंत गाडीच्या टपावर भरपुर बर्फ जमा झाला होता. पुढे ट्रॅफिक बंद झाली. गाडीवान म्हणाला आपापली सोय करा.त्याकाळी बटोट एक छोटे खेडेगाव. बाहेर बर्फ आत कुल्फी जमायला सुरवात झाली. स्थानिक काश्मीर प्रवाशांनी मातृभाषेतून संधान साधून तात्पुरता निवारा शोधला. माझं कुणीच ओळखीचे नाही. TCP मधे एक पोलीस कुडकुडत बसला होता. काय करावे.... अचानक एका जुन्या साथीदाराचे नाव आठवले तो बटोटचाच होता. बटोटमियां म्हणायचो. पोलिसांकडून माहीती घेतली. नशीबवान होतौ. त्याचे घर खालीच उतारावर होते. कच्चा घसरगुंडी वाला ,बर्फाने भरलेला रस्ता. कसाबसा पोहोचलो. घरातल्यांना सर्व परिस्थिती सांगीतली. तोडक्या मोडक्या हिन्दीत त्यांनी उत्तर दिले. बराच वेळ ओळख पटवून दिल्यावर मात्र त्यांनी रात्रभरा साठी चांगली सोय केली. घरी आल्यावर बटोटमियांला फोनवर सारी कल्पना दिली. त्यावेळेस तो सिकंदराबाद इ एम ई सेंटर मधे होता. देव तारी त्याला कोण मारी.

In reply to by कर्नलतपस्वी

बापरे, कश्मीरात स्थानीकांचे सैन्याला सहकार्य नसते हे माहीत होते अश्या वातावरनात एखादा सैनिक अडकला तर त्याचे काय हाल होत असावेत? बरं झालं तूमच्या ओळखीचं होतं कुणीतरी.

चौकस२१२ 31/08/2023 - 10:44
असेही अनुभव १) पन्हाळगड - विशाळगड हि नेहमीची भ्रमंती आणि त्यानंतर विशाळगडावरून खाली कोकणात उतरलो .. ( गावाचे नाव आठवत नाही ) आणि तिथून पुढे रत्नागिरी ला गेलो .. मग रत्नगिरी ते गणपतीपुळे अशी किनारी किनारी भटकंती करून पोचले ,,, पुळ्याला मस्त ३ दिवस अर्रम आधीच आयोजित केला होता ,, इथपर्यंत तर सगळे ठीक,,, परत मुंबई ला येण्यासाठी बस ने येण्याऐवजी आपण बोटीने रत्नगिरी वरून जावे काय म्हणून काह्ही चौकशी ना करीत रत्नागिरी ला ( जयगड) रात्रीच्या वेळेस पोचलो .. "आज बोट नाही" हे तिथे गेल्यावर कळले ,, कामावर परत रुजू व्हायचे होते मग हायवे वरून लक्झरी मिळतील असे कल्यामुळे जयगड बंदरा वरून हायवे ला कसे जायचे याचा शोध घेत होतो .. शेवटी एक रिक्षा चा टेम्पो मिळा;ला आम्ही तिघेच मित्र चांदणं पडलेले . मस्त मागे उघडा टेम्पो चा ट्रे ( मराठीत काय म्हणणार ) बसलो थोड्या वेळात लक्षात आलं कि टेम्पोत कोपऱ्यात रचलेली पोती होती ती सूकटाची ( वाळविलेलं माशे ) होती ... सगळी चंद्रप्रकाशाची मज्जा नाक दाबून श्वास घेण्याची कसरत करीत गेली .. बर रिक्षाच ती टिकाऊ चा वेग असून किती असणार त्यामुळे असेही करत येईना कि चार बाहेर काढून उलट वारा तोंडावर घयावा मासे खाणारा असलो तरी हे काही सहन झाले नाही "भपका" या शब्दाचा अर्थ कळला २) आंबोली सावंतवाडी भ्रमंती करून परत कडे जात असताना आड वाडी पाशी यस टी बंद पडली .... .. कंडक्टर म्हनला सकाळीच आता दुसरी येष्टी येईल मग काय हावरसॅक मध्ये १ भडंगाचा पुडा फक्त आणि वाईच राहिलेली ओल्ड मंक ... वाडी मध्ये एक टपरी वर एक बरणीभर चिवडा होता त्या टपरी वाल्याचे नशीब उजळले ... आम्ही आखि बरणी विकत घेतली आणि यष्टी च्या टपावर , रात्रीची मैफल जमली ... ३) अश्याच एका भ्रमंतीत रात्री मुक्कामाच्या यष्टीत झोपायला मिळाल होतं ... डास चावले पण एक वेगळा अनुभव होता तो

In reply to by Trump

चौकस२१२ 04/09/2023 - 06:12
हायला हौद्यात बसलो असे लिहिले असते तर काय हत्तीच्या पाठीवरील काय ! असे वाटले असते हत्तीच्या पाठीवरील माहित नाही पण एकदा ताज महाल बघायला जाताना उंटाच्या गाडीत बसलो होतो ( जणू अजस्त्र टांगाचं )थोडा वेळ बरा गेला पण मग उंट जोराने पादला ! तेव्हापासून परत जर उंटाच्या गाडीत बसायची पाळी आली तर , त्या "सैलन्स ऑफ द लॅम्ब " मध्ये कसे मूडदा बघायला जाताना डिटेक्टिव्ह नाका खाली भरपूर विक्स चोळून ठेवतात तसे काही करावे कि काय विचारात आहे ! असो यष्टी पासून उंटापर्यंत विषयांतर झाले क्षमा ..

एकदा बेंगळुरूहून पुण्याला यायला निघालो होतो. कुठे १४ तास नुसतं बसून जा, म्हणून खासगी स्लीपर बसचं तिकीट काढलं होतं. त्या बाबानी बेंगळुरूमध्येच ३ तास फिरवली गाडी. स्लीपर बस होती म्हणून प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये एसी होता आणि तो इतका जबरदस्त मोठा होता की पुण्याला जाईपर्यंत पार घसा कामातून गेला. त्यात भर म्हणून, साताऱ्याच्या अलीकडे त्या चालकाला चक्कर यायला लागली म्हणून वाटेत परत एका ढाब्यावर बस १ तास थांबून राहिली, बदली चालक येईपर्यंत. या सगळ्या प्रकारात १४ तासांचा प्रवास २० तासांचा झाला. नंतर कानाला खडा लागला तो कायमचाच की किमान बेंगळुरू-पुणे खासगी बसनी यायचं नाही. कर्नाटक सरकारच्या ऐरावत बसेस सुंदर आहेत. संध्याकाळी ६:०२ ची वेळ असेल की बरोब्बर त्या वेळेला सुटणार म्हणजे सुटणार आणि सकाळी बरोब्बर ८ वाजता पुण्यात. नंतर तर त्यांनी पण स्लीपर बसेस काढल्या त्यामुळे तर जन्नतच!!

In reply to by नचिकेत जवखेडकर

टर्मीनेटर 31/08/2023 - 13:38
ऐनवेळी विमानाची तिकिटे उपलब्ध नसल्याने काही वर्षांपूर्वी दोन वेळा बेंगलोर - मुंबई असा प्रवास शर्मा ट्रॅव्हल्सच्या 2x1 लक्झरी बसने केला होता, फार छान अनुभव आला होता तेव्हा, आता ही सर्व्हिस चालू आहे की नाही ह्याची कल्पना नाही.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 02/09/2023 - 18:08
असे प्रवास करावेत अधून-मधून.. मजा आली वाचायला! हेच म्हणते, आमची जन्म, कर्म, सगळ्यांसाठी एकच भुमी असल्याने असा प्रवास घडला नाही...पण करते एकदा ;)

विजुभाऊ 31/08/2023 - 14:18
पूर्वी दोनतीनदा बंगलोर पुणे असा लग्झरीने प्रवास केला आहे. व्होल्वो ने पण आलो आहे. बसून प्रवास केला तर त्रास होत नाही. पण स्लीपर ने प्रवास म्हणजे शिक्षाच असते.

चौथा कोनाडा 02/09/2023 - 17:38
ख. त. र. ना. क __ प्रवासानुभ ! लै भारी लिव्हलंय ! थरारक वाचताना लै मज्जा आली ! पण ..... पण जरा पॅराग्राफ मध्ये जागा सोडा की भाऊ ... अन शुद्धलेखन जमलं तर लोण्यात साखरच ! तसं बस स्टॅंडवर न्यूज पेपर अंथरून झोपायचीही मला लाज वाटली नसती कारण नागपूरला एकदा एम पी एस सी चा परिक्षा द्यायला मी गेलो होतो तेव्हा असाच रेल्वे स्टेशनवर झोपलो होतो. इतर एम पी एस सी कॅंडीडेट झोपले होते मग मी ही झोपलो. ऊद्या अधिकारी झालो असतो तर भाषणात सांगायल बरं पडलं असतं ना की मी रेल्वे स्टेशनवर झोपून परिक्षा दिली नी अधीकारी झालो :)

चौथा कोनाडा 02/09/2023 - 17:39
हा .... हा .... हा .... !
तसं बस स्टॅंडवर न्यूज पेपर अंथरून झोपायचीही मला लाज वाटली नसती कारण नागपूरला एकदा एम पी एस सी चा परिक्षा द्यायला मी गेलो होतो तेव्हा असाच रेल्वे स्टेशनवर झोपलो होतो. इतर एम पी एस सी कॅंडीडेट झोपले होते मग मी ही झोपलो. ऊद्या अधिकारी झालो असतो तर भाषणात सांगायल बरं पडलं असतं ना की मी रेल्वे स्टेशनवर झोपून परिक्षा दिली नी अधीकारी झालो :)
हा .... हा .... हा .... !

चौकस२१२ 04/09/2023 - 06:19
दिली बंगळुरू रेल्वे ला जाताना दिल्ली च्या एजंटने ठोकून दिले कि तुमचे रिसर्वेशन झाले आहे ... झाले नवहते , बोगीत तर शिरलो ... पण पुढे हाल झाले आणि दुसऱ्या दिवशी बागुलरात कामाच्या मुलाखती साठी जायचे होते,, त्याची हि वाट लागली "दिल्लि चे ठग" हे ऐकलेले पटले प्रवासातील नाही पण त्या आधी मला वाटत पहिलाच परदेशी प्रवास होता अर्थातच भांबावलो होतो विमानतळावर आत जाताना एक मुलगा आणि मुलगी ने बाहेर ने थांबवले आणि विनंती केली कि आत अमुक कौंटर च्य रांगेत इंदिरा आणि यशवंत उभे आहेत ( कि असह्यच कोणीतरी दोन राजकारण्यांची पहिली नावे घेतली ( आठवत नाही ) त्यांना हा निरोप द्याल का.. मी पण येडाच खरंच आय त्या रांगेत विचारत राहिलो इंदिरा आणि xxxx आहेत का ते !

अनिल हटेला 30/08/2023 - 12:31
प्रवास वर्णन आवडले... ;-) मुळात गंमतीशीर वाटतये ,पण तुमचा किती त्रास दायक अनुभव असेल? काही म्हणा पण ती वेळ निघुन गेल्यानन्तरच, त्यातली मजा कळते. अशा बर्‍याच गमती आस्मादीकानी अनुभवल्या असल्या ने भावना पोचल्या..

एका हेडफोनमुळे किती रामायण झाले. तुमच्या धमकीमुळे घाबरुन किवा तुम्हाला धडा शिकवण्यासाठी ड्रायव्हरने गाडी बाहेरुन घेतली असेल. घरी सुखरुप पोचलात ते बरे झाले.

कंजूस 30/08/2023 - 12:50
खूप दिवसांनी खरं प्रवास वर्णन वाचायला मिळालं. स्टँडवर अवेळी उभे राहिलो तर चौकशी केल्यावर आपलं नशीब असेल तर कामाचा माणूस भेटतो आणि चांगला सल्ला देतो. पण खिडकीवर चौकशी केली तर बसायला होतं. "हो येईल इतक्यात अमकई बस" अशा आशेवर राहतो आणि फसतो.

In reply to by कंजूस

सहमत. सध्या ब्ला ब्ला कार सारखे पर्याय ऊपलब्ध झाल्याने स्वस्त नी वेगवान पर्याय ऊपलब्घ झालेत.

असंख्य आठवणी आहेत अशा , गुजर आंदोलन चालू असल्यामुळे माझी दिल्ली मुंबई राजधानी ट्रेन जवळपास ८-१० तास उशिरा पोहोचली मुंबईला , खाण्यापिण्याचे वांदे झाले होते. मुंबई बेंगळुरू vrl सारख्या भरवशाच्या ट्रॅव्हल ने येताना बसचा ऍक्सल तुटल्याने बस केबिन मध्ये बसून कोल्हापूर मुंबई प्रवास झाला, मल्टी एक्सएल बसमध्ये ड्रायव्हरच्या बाजूची सीट भारी असते त्यातून प्रवास झाला उशीर झाला ६तास पण अनुभव अविस्मरणीय होता . मुंबई बंगलोर प्रवास एकदा स्वस्तातल्या बसने नाईलाजास्तव करावा लागला त्यावेळेस एकाच ड्रायव्हरने १६ तास बस चालवली तेव्हापासून त्या ट्रॅव्हलवर फुली मारली .

In reply to by विअर्ड विक्स

बस ड्रायवर काही वेळा आठ आठ तास ऐवजी एकेक दिवस वाटून घेतात. नी असे १६-१८ तास गाडी दामटतात.

चित्रगुप्त 31/08/2023 - 03:47
धागा उघडल्यावर लेख जरा मोठा दिसला तर वाचायचा कंटाळा येतो म्हातारपणी. पण दुसर्‍याच ओळीत 'शाजापूर' , तिसर्‍या ओळीत 'इंदोर' आलेले बघून उत्सुकता वाढली. मग पुढे तर मक्षी, देवास, विजयनगर चौराहा, सरवटे बस स्टँडवरचे लुच्चे लफंगे, जुगनू अ‍ॅप, बडवानी, खलघाट, 'दैनिक भास्कर घेऊन 'सेंधव्याला' निघालेला टेंपो वगैरे वाचून पन्नासेक वर्षांपूर्वी (खिशात दोन-पाच रुपयेच असायचे त्याकाळी) याच प्रदेशात असेच केलेले प्रवास आठवून गहिंवरून आले. . कुणीतरी पोत्यात कोंबून लांबवर सोडून आलेल्या कुत्र्याला, हुंगत हुंगत वाट शोधत स्वतःच्या 'एरियात' आल्यावर जो ब्रम्हानंद होत असेल, त्याची प्रचिती आली भौ. -- त्यातून आणखी कहर म्हणजे 'स्पीड ब्रेकरवर गडगडाट करत उधळणार्‍या गाड्या', खलघाटला उतरल्यावर दगड हुडकून काच फोडण्याचा फसलेला बेत, चाय पाजणारा पोलीस, आणि तो हात दाखवत असलेला बघून कुणीही गाडी न थांबवणे, मग झोप 'ठोकायला' त्याचे 'सेटपवर' जाणे, 'भागम भाग' पिच्च्रातला अक्षयकुमार, स्लीपर कोचच्या ड्रायवरला सूख पहावले न जाणे, मग त्याचेशी शिव्यागाळ आणि त्याच्यासकट त्याची बस जाळून टाकण्याचा दम देऊन, "लगावू फोन? लगावू?" असे धमकावणे... सफर कर्ना तुम्हारा, तो फिर ठीक था - उसपर लिखना, तुम्हारा, गजब ढा गया ... जियो.

In reply to by चित्रगुप्त

इदोर आलो की नेहमी तूमची भेट घ्यावी असा विचार येतो. आताच मागील महीण्यात आलो होतो तेव्हा कूणाकडून तरी कळाले की तूम्ही परदेशात आहात. मध्य प्रदेशात बस सेवा खासगी असल्याने मनमानी कारभार चालतो. रेल्वे जाळे चांगले असल्याने तिथे तरी रेल्वेच पकडावी. ह्या मार्गावर रेल्वे नाहीये. एकदा असाच मा होशंगाबाद सध्याचे नर्मदापूरम वरून भोपाळ कडे निघालो. १०० किमी अंतर होते. आधी रेल्वे स्टेशनवर आलो तेथे कळाले की रेल्वे तासाभराने येईल. मग बस पकडली बस वाल्याने तीन तास सांगीतले पण प्रत्यक्षात चार तास लावले नंतर बपलटी मारली की मी चार तासच सांगीतले होते. मा भोपाळ रेल्वे स्टेशन ला दूसरी गाडी पकडायला आलो. सहज चौकशी तोल्यावर कळाले की नर्मदापूरम( होशंगाबाद) वरून जी रेल्वे एक तास ऊशीरा येनार होती ती एक तास आधीच इथून गेली.

केला असल्याने विविध अनुभव आले.त्यातील एक.... काश्मीर मधे पोस्टिंग होते. काही विशेष कारणामुळे लवकरात लवकर घरी पोहचायचे होते. तेव्हां रेल हेड करता मिलिटरी वाहनातून चार ते सहा दिवस लागायचे तर स्टेट किंवा खाजगी बसेस मधून एक दिवस. पण जाण्यास प्रतिबंध होता. पण कारणच असे ,म्हणून हिम्मत केली. दुपार बारापर्यंत सर्व ठिक ठाक होते. दुपारनंतर तुफान बर्फबारी सुरू झाली. गाडी कशीबशी बटोट पर्यंत पोहोचली. फक्त शंभर कि मी अंतर राहीले होते. आतापर्यंत गाडीच्या टपावर भरपुर बर्फ जमा झाला होता. पुढे ट्रॅफिक बंद झाली. गाडीवान म्हणाला आपापली सोय करा.त्याकाळी बटोट एक छोटे खेडेगाव. बाहेर बर्फ आत कुल्फी जमायला सुरवात झाली. स्थानिक काश्मीर प्रवाशांनी मातृभाषेतून संधान साधून तात्पुरता निवारा शोधला. माझं कुणीच ओळखीचे नाही. TCP मधे एक पोलीस कुडकुडत बसला होता. काय करावे.... अचानक एका जुन्या साथीदाराचे नाव आठवले तो बटोटचाच होता. बटोटमियां म्हणायचो. पोलिसांकडून माहीती घेतली. नशीबवान होतौ. त्याचे घर खालीच उतारावर होते. कच्चा घसरगुंडी वाला ,बर्फाने भरलेला रस्ता. कसाबसा पोहोचलो. घरातल्यांना सर्व परिस्थिती सांगीतली. तोडक्या मोडक्या हिन्दीत त्यांनी उत्तर दिले. बराच वेळ ओळख पटवून दिल्यावर मात्र त्यांनी रात्रभरा साठी चांगली सोय केली. घरी आल्यावर बटोटमियांला फोनवर सारी कल्पना दिली. त्यावेळेस तो सिकंदराबाद इ एम ई सेंटर मधे होता. देव तारी त्याला कोण मारी.

In reply to by कर्नलतपस्वी

बापरे, कश्मीरात स्थानीकांचे सैन्याला सहकार्य नसते हे माहीत होते अश्या वातावरनात एखादा सैनिक अडकला तर त्याचे काय हाल होत असावेत? बरं झालं तूमच्या ओळखीचं होतं कुणीतरी.

चौकस२१२ 31/08/2023 - 10:44
असेही अनुभव १) पन्हाळगड - विशाळगड हि नेहमीची भ्रमंती आणि त्यानंतर विशाळगडावरून खाली कोकणात उतरलो .. ( गावाचे नाव आठवत नाही ) आणि तिथून पुढे रत्नागिरी ला गेलो .. मग रत्नगिरी ते गणपतीपुळे अशी किनारी किनारी भटकंती करून पोचले ,,, पुळ्याला मस्त ३ दिवस अर्रम आधीच आयोजित केला होता ,, इथपर्यंत तर सगळे ठीक,,, परत मुंबई ला येण्यासाठी बस ने येण्याऐवजी आपण बोटीने रत्नगिरी वरून जावे काय म्हणून काह्ही चौकशी ना करीत रत्नागिरी ला ( जयगड) रात्रीच्या वेळेस पोचलो .. "आज बोट नाही" हे तिथे गेल्यावर कळले ,, कामावर परत रुजू व्हायचे होते मग हायवे वरून लक्झरी मिळतील असे कल्यामुळे जयगड बंदरा वरून हायवे ला कसे जायचे याचा शोध घेत होतो .. शेवटी एक रिक्षा चा टेम्पो मिळा;ला आम्ही तिघेच मित्र चांदणं पडलेले . मस्त मागे उघडा टेम्पो चा ट्रे ( मराठीत काय म्हणणार ) बसलो थोड्या वेळात लक्षात आलं कि टेम्पोत कोपऱ्यात रचलेली पोती होती ती सूकटाची ( वाळविलेलं माशे ) होती ... सगळी चंद्रप्रकाशाची मज्जा नाक दाबून श्वास घेण्याची कसरत करीत गेली .. बर रिक्षाच ती टिकाऊ चा वेग असून किती असणार त्यामुळे असेही करत येईना कि चार बाहेर काढून उलट वारा तोंडावर घयावा मासे खाणारा असलो तरी हे काही सहन झाले नाही "भपका" या शब्दाचा अर्थ कळला २) आंबोली सावंतवाडी भ्रमंती करून परत कडे जात असताना आड वाडी पाशी यस टी बंद पडली .... .. कंडक्टर म्हनला सकाळीच आता दुसरी येष्टी येईल मग काय हावरसॅक मध्ये १ भडंगाचा पुडा फक्त आणि वाईच राहिलेली ओल्ड मंक ... वाडी मध्ये एक टपरी वर एक बरणीभर चिवडा होता त्या टपरी वाल्याचे नशीब उजळले ... आम्ही आखि बरणी विकत घेतली आणि यष्टी च्या टपावर , रात्रीची मैफल जमली ... ३) अश्याच एका भ्रमंतीत रात्री मुक्कामाच्या यष्टीत झोपायला मिळाल होतं ... डास चावले पण एक वेगळा अनुभव होता तो

In reply to by Trump

चौकस२१२ 04/09/2023 - 06:12
हायला हौद्यात बसलो असे लिहिले असते तर काय हत्तीच्या पाठीवरील काय ! असे वाटले असते हत्तीच्या पाठीवरील माहित नाही पण एकदा ताज महाल बघायला जाताना उंटाच्या गाडीत बसलो होतो ( जणू अजस्त्र टांगाचं )थोडा वेळ बरा गेला पण मग उंट जोराने पादला ! तेव्हापासून परत जर उंटाच्या गाडीत बसायची पाळी आली तर , त्या "सैलन्स ऑफ द लॅम्ब " मध्ये कसे मूडदा बघायला जाताना डिटेक्टिव्ह नाका खाली भरपूर विक्स चोळून ठेवतात तसे काही करावे कि काय विचारात आहे ! असो यष्टी पासून उंटापर्यंत विषयांतर झाले क्षमा ..

एकदा बेंगळुरूहून पुण्याला यायला निघालो होतो. कुठे १४ तास नुसतं बसून जा, म्हणून खासगी स्लीपर बसचं तिकीट काढलं होतं. त्या बाबानी बेंगळुरूमध्येच ३ तास फिरवली गाडी. स्लीपर बस होती म्हणून प्रत्येक कंपार्टमेंट मध्ये एसी होता आणि तो इतका जबरदस्त मोठा होता की पुण्याला जाईपर्यंत पार घसा कामातून गेला. त्यात भर म्हणून, साताऱ्याच्या अलीकडे त्या चालकाला चक्कर यायला लागली म्हणून वाटेत परत एका ढाब्यावर बस १ तास थांबून राहिली, बदली चालक येईपर्यंत. या सगळ्या प्रकारात १४ तासांचा प्रवास २० तासांचा झाला. नंतर कानाला खडा लागला तो कायमचाच की किमान बेंगळुरू-पुणे खासगी बसनी यायचं नाही. कर्नाटक सरकारच्या ऐरावत बसेस सुंदर आहेत. संध्याकाळी ६:०२ ची वेळ असेल की बरोब्बर त्या वेळेला सुटणार म्हणजे सुटणार आणि सकाळी बरोब्बर ८ वाजता पुण्यात. नंतर तर त्यांनी पण स्लीपर बसेस काढल्या त्यामुळे तर जन्नतच!!

In reply to by नचिकेत जवखेडकर

टर्मीनेटर 31/08/2023 - 13:38
ऐनवेळी विमानाची तिकिटे उपलब्ध नसल्याने काही वर्षांपूर्वी दोन वेळा बेंगलोर - मुंबई असा प्रवास शर्मा ट्रॅव्हल्सच्या 2x1 लक्झरी बसने केला होता, फार छान अनुभव आला होता तेव्हा, आता ही सर्व्हिस चालू आहे की नाही ह्याची कल्पना नाही.

In reply to by टर्मीनेटर

Bhakti 02/09/2023 - 18:08
असे प्रवास करावेत अधून-मधून.. मजा आली वाचायला! हेच म्हणते, आमची जन्म, कर्म, सगळ्यांसाठी एकच भुमी असल्याने असा प्रवास घडला नाही...पण करते एकदा ;)

विजुभाऊ 31/08/2023 - 14:18
पूर्वी दोनतीनदा बंगलोर पुणे असा लग्झरीने प्रवास केला आहे. व्होल्वो ने पण आलो आहे. बसून प्रवास केला तर त्रास होत नाही. पण स्लीपर ने प्रवास म्हणजे शिक्षाच असते.

चौथा कोनाडा 02/09/2023 - 17:38
ख. त. र. ना. क __ प्रवासानुभ ! लै भारी लिव्हलंय ! थरारक वाचताना लै मज्जा आली ! पण ..... पण जरा पॅराग्राफ मध्ये जागा सोडा की भाऊ ... अन शुद्धलेखन जमलं तर लोण्यात साखरच ! तसं बस स्टॅंडवर न्यूज पेपर अंथरून झोपायचीही मला लाज वाटली नसती कारण नागपूरला एकदा एम पी एस सी चा परिक्षा द्यायला मी गेलो होतो तेव्हा असाच रेल्वे स्टेशनवर झोपलो होतो. इतर एम पी एस सी कॅंडीडेट झोपले होते मग मी ही झोपलो. ऊद्या अधिकारी झालो असतो तर भाषणात सांगायल बरं पडलं असतं ना की मी रेल्वे स्टेशनवर झोपून परिक्षा दिली नी अधीकारी झालो :)

चौथा कोनाडा 02/09/2023 - 17:39
हा .... हा .... हा .... !
तसं बस स्टॅंडवर न्यूज पेपर अंथरून झोपायचीही मला लाज वाटली नसती कारण नागपूरला एकदा एम पी एस सी चा परिक्षा द्यायला मी गेलो होतो तेव्हा असाच रेल्वे स्टेशनवर झोपलो होतो. इतर एम पी एस सी कॅंडीडेट झोपले होते मग मी ही झोपलो. ऊद्या अधिकारी झालो असतो तर भाषणात सांगायल बरं पडलं असतं ना की मी रेल्वे स्टेशनवर झोपून परिक्षा दिली नी अधीकारी झालो :)
हा .... हा .... हा .... !

चौकस२१२ 04/09/2023 - 06:19
दिली बंगळुरू रेल्वे ला जाताना दिल्ली च्या एजंटने ठोकून दिले कि तुमचे रिसर्वेशन झाले आहे ... झाले नवहते , बोगीत तर शिरलो ... पण पुढे हाल झाले आणि दुसऱ्या दिवशी बागुलरात कामाच्या मुलाखती साठी जायचे होते,, त्याची हि वाट लागली "दिल्लि चे ठग" हे ऐकलेले पटले प्रवासातील नाही पण त्या आधी मला वाटत पहिलाच परदेशी प्रवास होता अर्थातच भांबावलो होतो विमानतळावर आत जाताना एक मुलगा आणि मुलगी ने बाहेर ने थांबवले आणि विनंती केली कि आत अमुक कौंटर च्य रांगेत इंदिरा आणि यशवंत उभे आहेत ( कि असह्यच कोणीतरी दोन राजकारण्यांची पहिली नावे घेतली ( आठवत नाही ) त्यांना हा निरोप द्याल का.. मी पण येडाच खरंच आय त्या रांगेत विचारत राहिलो इंदिरा आणि xxxx आहेत का ते !
लेखनविषय:
प्रेरणा श्री. मेहेंदळेंचा हा धागा http://misalpav.com/node/51490 काही वेळा आपल्याला प्रवास करायचा असतो पण त्यात काही असे अनुभव येतात की ते आपल्याला आयुष्यभर लक्षात राहतात. पुढील आयुष्यात आपण या चुका टाळतो. असाच एक प्रवास मी अनुभवला होता. वर्ष नीट लक्षात नाही २०१७ किंवा १८ असावे. त्या काळी मी मध्य प्रदेशात शाजापूर ह्या ठिकाणी नोकरीला होतो. शाजापूर हे इंदोर च्या उत्तरेला १०० किमी वर आहे. मला शाजापूर ते धुळे हा ३५० किमी चा प्रवास करायचा होता. मी ५ वाजेची ड्यूटी संपवून संध्याकाळी बस पकडायला शाजापूर बसस्थानकावर गेलो.