कदाचित...
... हे षडयंत्र असेल कदाचित???
तेव्हा धर्म अफुची गोळी आहे अस म्हणणारा मार्क्स नव्हता ...
कदाचित धर्मभोळी माणसं होती.
उत्तर वैदिक काळापासून चालत आलेली जाती पातीची उतरंड होती.
...आणि नंतर त्या उतरंडीत घातलेला हैदोस माफीला पण लज्जित करेल असा होता.
...पण राम सगळ्या स्तरात जिवंत होता.
... आणि मग आलं इस्लाम नावाच्या शांततेचे वारं???
... चक्रिवादळ.
आणि सगळे जग रोंदल गेलं. फक्त हटवादी शांततेसाठी.
... तिथे नव्हती दयामया, नव्हती शरम,नव्हती सद्सद्विवेक बुद्धी...
आहो मंदिराचा इतिहास काय पाहता..