मला पडलेले काही अत्यंत गंभीर प्रश्न - भाग १
In reply to ३) हिंदी चित्रपटांचे प्रेक्षक by संपत
In reply to हिंदी चित्रपटाच्या बहुसंख्य by श्रीगुरुजी
In reply to अरेबिक लिपी समजणारे तुलनेने by प्रसाद१९७१
In reply to जवळपास तेवढीच लोकसंख्या मराठी by श्रीगुरुजी
In reply to जवळपास तेवढीच लोकसंख्या मराठी by श्रीगुरुजी
In reply to हिंदी चित्रपटाच्या बहुसंख्य by श्रीगुरुजी
In reply to उर्दु आणि अरेबिक लिपीमधे फरक by टवाळ कार्टा
In reply to काही फरक आहेत. मूळ अरबी लिपीत by बॅटमॅन
In reply to प्रश्न क्र. १, २, ५ by आयुर्हित
In reply to हो, बरोबर. by आदूबाळ
In reply to दुधमिश्रीत फळांचे पदार्थ. by प्रभाकर पेठकर
In reply to उष्ण आणि थंड पदार्थ असे काही by गवि
In reply to उष्ण आणि थंड पदार्थ असे काही by गवि
In reply to उष्ण आणि थंड पदार्थ असे काही by गवि
उष्ण आणि थंड पदार्थ असे काही असतात (त्यांच्या प्रत्यक्ष तापमानाखेरीज) हीच मुळात भरपूर प्रचलित पण कोणताही तार्किक आणि रॅशनल बेस नसलेली समजूत आहे.का हो तुम्हाला केळं किंवा पेरू खाऊन एकदाही सर्दी झाली नाही? किंवा संक्रांतीला तीळगूळ भरपूर खाल्याने उष्णता होऊन घसा दुखला नाही? मग थंड किंवा उष्ण पदार्थ नसतातच असे कसे म्हणता?
In reply to खरं की काय? by पुण्याचे वटवाघूळ
In reply to सर्दी होण्याचा संबंध उष्ण् by प्रसाद१९७१
In reply to कदाचित हाय कॅलरी पदार्थ by गवि
का हो तुम्हाला केळं किंवा पेरू खाऊन एकदाही सर्दी झाली नाही? किंवा संक्रांतीला तीळगूळ भरपूर खाल्याने उष्णता होऊन घसा दुखला नाही? मग थंड किंवा उष्ण पदार्थ नसतातच असे कसे म्हणता?तुम्ही अजून या प्रश्नाचे उत्तर दिलेलेच नाही. माझी याबाबतची थिअरी अशी - प्रत्येक पदार्थ पचताना काही रसायने निर्माण करतो. त्या रसायनांचे जोपर्यंत सन्तुलन आहे, तोपर्यंत माणूस आजारी पडत नाही. नाहीतर मी रोज भरपूर रोगजंतू असलेल्या रस्त्यावरून जातो, पण एकदाही आजारी पडत नाही, पण कधी जर असे भरपूर तिळगूळ खाऊन गेलो, तर मग आपण सर्दी सारख्या रोगान्ना व्हल्नरेबल होतो. तुम्हाल रोगजंतू आजारी पाडत नाहीत, तुमची रोगप्रतिकारशक्ती तुम्हाला आजारी पाडते, असे आपले माझे मत.
In reply to कदाचित हाय कॅलरी पदार्थ by गवि
In reply to सर्दी होण्याचा संबंध उष्ण् by प्रसाद१९७१
In reply to @प्रसाद१९७१ काहि प्रश्नः by आयुर्हित
In reply to @आयुर्हीत - by प्रसाद१९७१
आयुर्वेदा ची गृहीतके ( जसे कफ, वात, पिक्त, उष्ण, थंड ) ही चुकीची आहेत, आणि त्यांना काही शास्त्रीय बेसिस नाहीयेनक्की का?? मलातरी वरचे वाक्य चुकीचे वाटतेय
In reply to @आयुर्हीत - by प्रसाद१९७१
In reply to साष्टांग दंडवत.... by बाबा पाटील
In reply to प्रसादरावांचे उत्तर ते देतील by गवि
In reply to क्रुपया लक्षात घ्यावे.... by आयुर्हित
In reply to क्रुपया लक्षात घ्यावे.... by आयुर्हित
In reply to प्रसादरावांचे उत्तर ते देतील by गवि
In reply to माझ्या मते तरी वैद्यकिय मते मांडण्यापुर्वी अभ्यासकरुनच मांडावीत. by बाबा पाटील
In reply to आणखी काही.... by बाबा पाटील
In reply to धन्यवाद. by गवि
ही उदाहरणे झाली. उष्ण किंवा थंड पडणे म्हणजे काय आणि उदा. सोरायसिसशी त्याची लिंक कशी आहे हे महत्वाचे. .सहमत. यावर शास्त्रीय संशोधन होणे आवश्यकच आहे. पण याचा अर्थ ते टाकाऊ आहे असा नव्हे. आणि अशास्त्रीय आहे असा तर मुळीच नव्हे. जर कार्यकारणभाव दिसत असेल तर त्याचे अस्तित्वच नाकारण्यात अर्थ नाही. फारतर अजून सिद्ध झालेले नाहे असे म्हणू. नाही का? बाकी तुम्ही दिलेले उदाहरण एकदम चपखल बसते -
सफरचंद पडते.. दगड पडतो.. चेंडूही पडतो.. ही उदाहरणे झाली. पण गुरुत्वाकर्षण या बलाचे अस्तित्व मोजून दाखवणे हे तत्व असते..गुरुत्वाकर्षण तत्वाचा शोध लावण्यापूर्वी देखील ते तत्व अस्तित्वात होतेच. सफरचंद, चेंडू आणि दगड तेव्हाही पडत होते, न्यूटन ने मोजल्यावर त्यांनी पडायला सुरुवात केले असे नव्हे. फक्त न्यूटन ने गुरुत्वाकर्षण या तत्वाला शास्त्रीय परिभाषेत बसवले. आयुर्वेदावरदेखील असेच कोणीतरी संशोधन करावे, त्याशिवाय त्या शास्त्राचे सत्यत्व अधोरेखीत होणार नाही. आणि विरोधकांना आरोप करायची संधी मिळणारच.
In reply to ही उदाहरणे झाली. उष्ण किंवा by आनन्दा
In reply to ही उदाहरणे झाली. उष्ण किंवा by आनन्दा
In reply to उष्ण पदार्थ आणि थंड पदार्थ ह्यांची कोणी व्याख्या तरी देवु शकेल क by प्रसाद१९७१
In reply to माझ्या मते तरी वैद्यकिय मते मांडण्यापुर्वी अभ्यासकरुनच मांडावीत. by बाबा पाटील
In reply to हायड्रोजन ज्वलनशील आहे हे by गवि
In reply to गवी काका... by बाबा पाटील
In reply to दुसरे वात पित्त कफ कळायला... by बाबा पाटील
In reply to मिळवून वाचतो. मूलतत्व अश्या by गवि
In reply to वरिल प्रयोग करुन पहा... by बाबा पाटील
In reply to वरिल प्रयोग करुन पहा... by बाबा पाटील
पण कृपया आयुर्वेदाला अॅलोपॅथीच्या चड्डीत घालायाचा प्रयत्न करु नकाया वाक्याला हशा, टाळ्या मिळतील. एखादी गोष्ट पटवण्याच्या दृष्टीने ते वाक्य निरुपयोगी आहे..
In reply to झणझणीत रस्सा आणि शिकरण.. यांच by बाळ सप्रे
In reply to वरिल प्रयोग करुन पहा... by बाबा पाटील
In reply to हायड्रोजन ज्वलनशील आहे हे by गवि
In reply to उष्ण / थंड यांचा संबंध by आनन्दा
In reply to उष्ण / थंड यांचा संबंध by आनन्दा
In reply to +१ by बाळ सप्रे
In reply to कष्ट करण्याचे प्रयत्न होताना दिसत नाही by आयुर्हित
In reply to चव हा गुणधर्म (वर्णन करण्यास by बाळ सप्रे
In reply to प्रश्न क्र. १, २, ५ by आयुर्हित
दुध व मांसाहार, दही व मांसाहार, दुध व फळे, थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये असे सांगितले आहे.
दुध व मांसाहार : कित्येक मांसाहारी पदार्थांत क्रिम टाकतात आणि ते कोणत्याही समस्येशिवाय लोक चवीने वारंवार खातात.
दही व मांसाहार : अनेक प्रकारचे मांस दह्यात मरिनेट करतात असे ऐकून आहे.
दुध व फळे : हे टाळायचे तर फ्रूट सलादच नव्हे तर केळ्याचे शिक्रणही टाळावे लागेल.
थंड व गरम पदार्थ एकत्र खावू नये : असं कसं, असं कसं ? फ्राईड आइस्क्रिम आमचा अत्यंत आवडता पदार्थ आहे.
पाककलाविषारद आणि अन्नशास्त्रज्ञांच्या विश्लेषणाच्या प्रतिक्षेत.In reply to समस्या... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to >>असं कसं, असं कसं ? by सूड
In reply to >>असं कसं, असं कसं ? by सूड
In reply to समस्या... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to प्रश्न क्र. १, २, ५ by आयुर्हित
In reply to >>> नख, केस प्रमाणेच खुरात by श्रीगुरुजी
(१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. चालताना ते खिळे त्यांना बोचतात का? चालताना खिळ्यांमुळे त्यांच्या तळपायांना जखमा होतात का?हे खिळे तिरपे ठोकले जातात. गुरांच्या तळपायांना टापा असे म्हणतात. त्या आतून थोड्या पोकळ असतात. खिळा ह्या पोकळीत असेपर्यंत जनावराला तो लागत नाही. नाल ठोकणे हे फार कौशल्याचे काम आहे. टापा ह्या डांबरी किंवा खडकाळ रस्त्यावर चालून झिजू नयेत म्हणून मारल्या जातात.
(२) संसदेच्या किंवा विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मंत्रीमंडळाने तयार केलेले भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपाल वाचून दाखवितात. ते भाषण राष्ट्रपती किंवा राज्यपालांनी स्वतः तयार केलेले नसूनसुद्धा 'राष्ट्रपतींनी भाषणात अमुक सांगितले', 'राज्यपालांनी भाषणात तमुक सांगितले' असे का म्हटले जाते?शासन असलेली राज्यव्यवस्था ही दोन प्रकारची असते. एक म्हणजे ज्यात राज्याचा प्रमुख हा मोनार्क म्हणजेच लोकांनी न निवडलेला/वंशपरंपरागत असा असतो आणि दुसरा म्हणजे राज्यप्रमुख हा लोकनिर्वाचित असतो. (प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष निवडणूक.) यालाच 'रिपब्लिक' असे म्हणतात. भारत हा स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी रिपब्लिक बनला. या दिवशी भारताची राज्यघटना लागू झाली. त्याआधी १५ ऑगस्ट १९४७ पासून देशाचे राज्य हे १९३५ च्या 'गवर्न्मेंट अॅक्ट ऑफ इंडिया' नुसार चालत होते. नव्या राज्यघटनेनुसार राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख असतात. राष्ट्रपतींची निवडणूक ही अप्रत्यक्षरित्या लोकांकडून होते. हे पद वंशपरंपरागत नसते. त्याचबरोबर राष्ट्रपतींना पदावरून लोकांनी निवडून दिलेली संसद महाभियोगाद्वारे दूर करू शकते. देशाचा राज्यकारभार हा राष्ट्रपतींच्या नावे चालतो. प्रत्येक पदाची नेमणूक राष्ट्रपतींच्या नावे केली जाते. अगदी पंतप्रधानसुद्धा राष्ट्रपतींनी नेमलेला असतो. असेच राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्या संबंधांचेही आहे. म्हणून संसदेच्या किंवा विधानमंडळाच्या संयुक्त अधिवेशनाला राष्ट्रपती आणि राज्यपाल हे अनुक्रमे संबोधित करतात. त्याला अभिभाषण असे म्हणतात. राष्ट्रपती हे त्यांचे सर्व निर्णय हे पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार घेतील अशी घटनादुरुस्ती (मला आठवत नाही केव्हा) करण्यात आली. त्यानुसार त्यांचे अभिभाषणही हे सरकारने तयार करून दिलेले असते. ह्या अभिभाषणात राष्ट्रपती त्यांच्या सरकारची भावी ध्येय्यधोरणे इत्यादी जनप्रतिनिधींपुढे मांडत असतात. माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन ह्यांनी अभिभाषणाचा पायंडा मोडून त्याऐवजी मुलाखत द्यायची सुरुवात केली होती. ह्यात सरकारचे फारसे नियंत्रण नसल्याने तेव्हाच्या सरकारने ही नवी पद्धत बंद करायला लावली. बाकी प्रश्नांना पास.
(५) ताक किंवा दह्यामध्ये गूळ घालून खाऊ नये असे म्हणतात. ते वेगवेगळे खावेत असे सांगितले जात. यामागचे कारण काय असावे? दोन्ही वेगवेगळे खाल्ले तरी शेवटी पोटात दोन्ही पदार्थ एकत्र होतीलच. मग एकत्र का खाऊ नयेत?याचं उत्तर जरा अधिकारी लोक देतील का? स्पेक्युलेशन नको.
In reply to (१) घोडा व बैलाच्या तळपायांना खिळे मारून नाल ठोकले जातात. by आसिफ
In reply to आंबा हे उष्ण फळ by ऋतुराज चित्रे
In reply to पपई खाण्यामागे असे करण्याचा by गवि
In reply to परत तेच करताय तुम्ही by बाबा पाटील
In reply to परत तेच करताय तुम्ही by बाबा पाटील
दोन शास्त्रांमधला फरक लक्षात घ्या,प्रत्येक गोष्टीत तुलना करत गेले तर पदरात काहीच पडणार नाही, दोन्ही शास्त्रे आपपाल्या ठिकाणी आहेत्,त्यांना त्यांच्याच जागी ठेवा एकत्र घुसळायला गेलात तर काहीही उपयोग होणार नाही,त्यापेक्षा बेसिक समाजावुन घ्या.एक्झॅक्टली, तिथेच तर प्रोब्लेम अहे. दोन्ही शास्त्रांचे जाणकार ही दोन शास्त्रे एकत्र आणायलाच तयार नसतात.
In reply to आंबा हे उष्ण फळ by ऋतुराज चित्रे
In reply to माझाही एक गंभीर प्रश्न by धर्मराजमुटके
In reply to माझाही एक गंभीर प्रश्न by धर्मराजमुटके
उत्तर ६: