"शिक्षा ठोठवतान गुन्ह्यामागची पार्श्वभुमी जमेस धरावी काय ?"
मी कोर्टात नोकरीला असताना मला समाजाच्या असा स्तरातील गुन्हेगारी जवळुन पहायला मिळाली ते पाहुन कोणत्या ही सहदय माणसाच्या डोळ्यातुन आश्रु नक्कीच येतील.
गरीबी अत्यत वाईट शाप दोन वेळेचे पोट भरल्यावर सगळी तत्वे जीवनात अगिकारली जातात. पोटाच्या भुके पुढे काही गोष्टी हतबल होतात.
मी कोर्टात जजची पी.ए. म्हणुन होते त्यामुळे सतत डायसवर असायचे त्यामुळे गुन्हेगार आणि त्याने केलेला गुन्हा कोणत्या परिस्थित झाला त्याची पार्श्वभुमी जाणुन घेण्याची सधी जवळुन मिळाली.
एकदा एका मजुराला एका चोरीच्या गुन्ह्यात समोर आणले. त्याच्याकडे पाहुन त्याच्या परिस्थितीची जाणीव होत होती आणि चोरीचा आरोप तरी कसला असेल तर साखर, तादुळ आणि तुरडाळ त्याने दुकानातुन चोरली होती. आता चोरी ही चोरीच ती छोटी असो वा मोठी प्रत्येक गुन्हयाला शिक्षा ही हवीच हा भाग वेगळा, पण जेव्हा आमच्या जज साहेबानी त्याला बोलते केले तेव्हा त्याने जी गोष्ट सागितली त्यामुळे डोळे पाणावले.
अगोदरच कोकण भागात मजुरीला फारसा वाव नाही, त्याला ८ /९ महिण्याचा एक मुलगा होता,बायको पोटभर जेवण मिळत नसल्याने आजारी असायची, त्या त्याच्या लहानग्याला २ दिवस आईच्या दुधा शिवाय काही मिळाले नव्हते आणि त्या माऊलीच्या पोटात ही अन्न नसल्याने तीला दुध ही नाही. त्याचा लहानगा रडुन रडुन बेशुध्द व्हायचा बाकी होता, हा गुन्हेगार हतबल होता पैसा नसल्याने विकत काही घेता ही येत नव्हते, त्याच्याकडे पाहुन उधार ही कोणी देत नव्हते मग त्याच्यातील पिता त्याला स्वस्थ बसु देईना, म्हणुन त्याने साखर, तादळ आणि तुरडाळ चोरली होती. आणि तो त्यामध्ये सापडला होता, त्याला जामिन ही कोणी नव्हते त्यामुळे त्याची रवानगी जेल मध्ये झाली. त्याची बायको आणि लहानगा कोर्टाच्या बाहेर बसुन होते, आम्ही सगळ्या स्टाफने काही पैसे काढुन त्या बाईला दिले आणि आमच्यातील एका शिपायाने त्या बाळाला एक ग्लुकोज बिस्कीतचा पुडा आणुन दिला. तेव्हा तीच्या चेह-यावर झालेला आनद अजुन माझ्या चेह-या समोर आहे तीला पैसे दिल्या पेक्षा आपल्या मुलाला कोणी तरी खाऊ आणुन दिला हे समाधान दिसत होते आणि त्यामुळे तीचे अश्रु वाहत होते.
आमचे जज साहेब ही माणुसकी राखुन होते त्यानी मला त्याच्या केबिन मध्ये बोलावले आणि म्हणाले मला अन्नासाठी केलेली चोरी मनाला दुखावते, मी ह्या जजच्या नात्याने एका चोराच्या फेमिलीला मदत करू शकत नाही त्यावेळी त्याना थाबवत मी त्याना सागितले की आम्ही स्टाफने काही रक्कम आणि त्याच्या लहानग्याला खाऊ दिला आहे. तेव्हा त्याच्या चेह-यावर आपला स्टाफ बद्दल अभिमान वाटला हे लगेच दिसुन आले.
मी कोर्टात असताना अशी बरीच उदाहरणे पाहिली आहेत की पोट्याच्या भुकेसाठी आणि अधश्रध्दा ह्या गोष्टी साठी माणुस कोणत्या ही थराला जातो.
अशीच एक अधश्रध्दे मुळे एका काकाने आपल्या पुतण्याचा खुन केला होता एका मात्रिकाच्या सागण्यावरून.
त्या गुन्हेगाराला समोर आणले तेव्हा त्याच्या चेह-यावरील भाव इतके विचित्र होते कीत्याला ह्या गोष्टी बद्दल काहीच पश्चतावा झालेला दिसत नव्हता.
त्याला कोणत्या तरी मात्रिकाने सागितले नरबळी दिलास तर तुला गुप्त धन मिळेल ह्या गुन्हेगाराने मग आपल्याच घरातल्या मोठ्या भावाच्या मुलगा जो शाळेत इ. ४ होता त्याला सायकल वरून शाळेतुन मधुनच घेऊन आला आणि काकाच आला आहे न्यायला म्हटल्यावर हा मुलगा ही त्याच्या बरोबर गेला तर काकाने असे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य केले. ज्याची एफ.आय.आर. वाचतनाही तळ पायाची आग मस्तकाला जात होती. पुढे त्या केस मध्ये त्यालाही कदाचित जन्मठेपची का फाशीची शिक्षा झाली हे आता आठवत नाही कारण असल्या केसचे निकाल डिस्ट्रीक, हाय कोर्ट ते सुप्रीम कोर्टा पर्यत फे-या मारून मग लागतात. त्यामुळे समाजात ह्या गोष्टीची भिती उरत नाही कारण लोकाच्या डोक्यातुन अनेक वर्षाने ही गोष्ट पुसट झालेली असते त्यामुळे त्याचे गाभिर्य रहात नाही आणि त्याला झालेली शिक्षा ही जसा गुन्हा पसरतो तशी पसरत नाही.
वाचने
29027
वाचनखूण
प्रतिक्रिया
69
आवडला
>>गरीबी
ऑफ्कोर्स
माझे मत
शहानिशा
In reply to शहानिशा by मनस्वी
असेच म्हणतो
शिक्षा
नैतीक / अनैतीक हे सापेक्ष असते.
अगोदरच
In reply to अगोदरच by विसोबा खेचर
सहमत आहे ...
In reply to अगोदरच by विसोबा खेचर
भूक ही भूकच आणि चोरी ती चोरीच!
In reply to भूक ही भूकच आणि चोरी ती चोरीच! by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्हणजे काय नक्की ?
In reply to म्हणजे काय नक्की ? by छोटा डॉन
"तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा ............
In reply to "तात्पुरते गुन्हेगारी" उपाय शोधण्यापेक्षा ............ by कुंदन
नोकरीच का ?
In reply to नोकरीच का ? by छोटा डॉन
दुष्टचक्र
In reply to नोकरीच का ? by छोटा डॉन
डॉन राव ....
मग फरक तो काय रहिला?
In reply to मग फरक तो काय रहिला? by छोट्या
सहमत
In reply to सहमत by इनोबा म्हणे
जर
In reply to जर by विसोबा खेचर
मुद्दा गैरलागू कसा?
In reply to मुद्दा गैरलागू कसा? by रम्या
दाद!
In reply to दाद! by विसोबा खेचर
.
बरोबर
In reply to बरोबर by अन्या दातार
ज्याला
In reply to ज्याला by श्री
सरकारने
सहमत
निश्चित पणे
In reply to निश्चित पणे by मराठी_माणूस
?
In reply to ? by विसोबा खेचर
सरकारि
In reply to सरकारि by मराठी_माणूस
सरकारि
In reply to सरकारि by विसोबा खेचर
लागेबांधे
In reply to लागेबांधे by मराठी_माणूस
वरच्या
In reply to ? by विसोबा खेचर
असहमत...
In reply to असहमत... by छोट्या
सहमत
In reply to सहमत by इनोबा म्हणे
कशावरून?
In reply to कशावरून? by विसोबा खेचर
भारताचा कायदा
In reply to भारताचा कायदा by आनंदयात्री
अरे,
>>असे
In reply to >>असे by शिप्रा
का बरे ?
In reply to का बरे ? by छोटा डॉन
समर्पक उत्तरं..
किति घाइ
In reply to किति घाइ by शिप्रा
घाई ? कुणाची ? तुमची की माझी ?
एक अवांतर किस्सा
In reply to एक अवांतर किस्सा by मनस्वी
मनस्वी
>>अजुन एकदा
In reply to >>अजुन एकदा by शिप्रा
ठोsss ठोsss ठोsss
In reply to ठोsss ठोsss ठोsss by आनंदयात्री
काय बोलु बॉ ???
In reply to काय बोलु बॉ ??? by छोटा डॉन
जिंदादीली
In reply to जिंदादीली by आनंदयात्री
धन्यु ... धन्यु ...
In reply to >>अजुन एकदा by शिप्रा
>>सरळ चर्चा
सारि :)
काही विश्लेशन.
In reply to काही विश्लेशन. by शितल
पुढच्या
सर्वाचे आभार.
मला वाटते
In reply to मला वाटते by वरदा
सहमत...
In reply to मला वाटते by वरदा
अग खरच ग वरदे,
विचार करायला लावणारा प्रश्न
In reply to विचार करायला लावणारा प्रश्न by सुचेल तसं
खूपच अभ्यासपुर्ण प्रतिक्रीया
नानावटी खुन खटाला.
कायदा
खर्॑च.
धरावी आणि धरली जाते देखील!
हममममम.....................
गुन्ह्याम
गुन्हा हा
कायदा बदल आवश्यक
चुकांचे समर्थन करू नये....
ती धरली जातेच.