सत्यसाईबाबांची ती भेट !
In reply to लोकमत by रामपुरी
In reply to रामपुरी साहेब by आनंदयात्री
दिनकर रायकर चिल्लर माणुस नाहीबरोबर. म्हणूनच त्यांच्यावर अधिक जबाबदारी येते. त्यांनी ही जबाबदारी नीट पार पाडलेली नाही. लेखन एकांगी आहे. बाबांवरची श्रद्धा प्रकट करण्याच्या नादात (किंवा त्यांच्यावर पडलेला प्रभाव सांगण्याच्या नादात) त्यांनी घातच केलेला आहे. (त्यांचे लेखन औपरोधिकही वाटत नाही.) त्यांनी चमत्कारांचा निषेध वगैरे करायला हवा होता असे म्हणायचे नाही, परंतु लेखाच्या सुरुवातीला जे "दुसरी बाजू" वगैरे म्हटले, त्याविषयी बोलायला हवे होते. ते प्रभावित होण्याबद्दल काही म्हणायचे नाही, त्यांची श्रद्धा असल्यास त्यावरही काही बोलायचे नाही. पण ज्या कारणामुळे ते प्रभावित झाले, ते पाहता "ते चिल्लर नाहीत" हे विधान शंकास्पद वाटते.
In reply to दिनकर रायकर चिल्लर माणुस by आळश्यांचा राजा
In reply to सहमत्/शंकास्पद by आनंदयात्री
In reply to लोकमत by रामपुरी
In reply to लोकमत by रामपुरी
९३ वर्षे जगणार होते तर आधीच कसे खपले? ओकांना विचारायला पाहीजे त्यांची नाडी मिळेल काय. नाहीतरी ते आता काही परत येत नाहीत नाडी बघायला.रामपुरी आणि मित्रहो, श्रीसत्यसाईबाबांची नाडी साधारण १७-१८ वर्षांपुर्वी हुडकली गेली होती. त्यावरून तयार केलेली श्लोकांची वही इंटरनेटवर आजही उपलब्ध आहे. वहीमधील श्लोक क्र. ३१, ३२, ३३ मध्ये श्रीसत्यसाईबाबांच्या महानिर्वाणाबद्दल भाष्य केलेले आहे. त्याचे भाषांतर मी एका मित्राकडून मिळवले होते. हे बालका, तुझ्यावर अनंत आशिर्वाद आहेत, की तुझ्या तत्त्वाचा मृत्यू न व्हावा. तू साहजिकच एका जीवनातून दुसर्या जीवनामध्ये प्रकटशील. ज्याने भक्तजनांना धर्मतत्त्वे उमगतील. तुझा पुढील जन्मसुद्धा गुणी अवताराचा राहील. येत्या जन्मात तू प्रेमसाईअवतार म्हणून ओळखला जाशील. तू अनेक लीला दाखवशील आणि देवत्त्व पावशील. तू लोकांना मार्गदर्शन करशील आणि कर्मसिद्धांत शिकवशील. त्यानंतर तू शिवतत्त्वात राहत येशील.
In reply to ९३ वर्षे जगणार होते तर आधीच by शशिकांत ओक
In reply to ९३ वर्षे जगणार होते तर आधीच by शशिकांत ओक
In reply to ९३ वर्षे जगणार होते तर आधीच by शशिकांत ओक
In reply to "फक्त मिपावरचे लोक तुला by पाषाणभेद
In reply to ससाबा दैवी चमत्काराने अंगठी, by पाषाणभेद
या दोन्ही बाजू समजून घ्याव्यात म्हणून सत्यसाई बाबांच्या ७३ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुंबईतील विविध वर्तमानपत्रांच्या ज्येष्ठ पत्रकारांना पुट्टपर्थीला नेण्याची योजनारायकर साहेबांचा भर एकाच बाजूवर आहे. जी दुसरी बाजू समजून घेण्यासाठी हे पत्रकार मंडळ पुट्टपार्थीला गेले होते, त्याचे काय झाले, त्या ठिकाणांना, संस्थांना या लोकांनी भेटी दिल्या काय, याविषयी काहीच भाष्य नाही. केवळ "ती भेट" असे म्हणून मिळालेल्या अंगठ्यांचे कौतुक सांगण्यात लेख वाया घालवलेला आहे. त्यांना बाबांविषयी आदर वाटला असेल, तर तो अंगठ्यांमुळे वाटला की त्यांच्या समाजोपयोगी कार्यामुळे वाटला की काही आध्यात्मिक सत्ये बाबांनी यांना समजावली त्यामुळे वाटला हे स्पष्ट होत नाही. (अंगठ्यांमुळे वाटला असावा अशी शंका येते.) इथे ना बाबांच्या समाजोपयोगी कार्यावर भाष्य आहे ना आध्यात्मिक कार्य/ योग्यता यांवर भाष्य. (साक्षही कुणाची तर शिवराज पाटील.)
चमत्काराशिवाय नमस्कार नाही हे कदाचित त्यांच्याही बाबतीत सत्य ठरले असावे.हे वाक्य अतिशय चुकीच्या पद्धतीने वापरलेले आहे. याचा अर्थ होतो, बाबांनी चमत्कार दाखवले नाहीत, म्हणून त्यांना नमस्कार मिळाला नाही. प्रत्यक्षात मात्र स्वतः लेखकाने बाबांना नमस्कार केवळ चमत्कार दिसला म्हणूनच केलेला आहे असे दिसते. बाबांवर टीका करणारे, आणि बाबांची भक्ती करणारे, दोन्ही, फक्त आणि फक्त चमत्कारांविषयीच बोलतात, हे लक्षणीय आहे. लेखकाने बाबांची ज्ञानेश्वरांशी तुलना केलेली आहे, ती अनाठाई आहे. ज्ञानेश्वरांची चर्चा रेड्या-भिंतीपेक्षा ज्ञानेश्वरीविषयी होत असते. आपली आठवण "एक चमत्कारी/ फ्रॉड बाबा" अशी ठेऊन बाबा गेले. भक्तांसाठी, टीकाकारांसाठी, आणि ज्यांना याच्याशी देणेघेणे नाही, त्यांच्यासाठीही. माझ्या मते हे त्यांचे घोर अपयश आहे.
In reply to <<<ज्ञानदेवांनी भित चालवली by शिल्पा ब
In reply to लोकमत पेपर वाचायला नका वापरु by मुलूखावेगळी
In reply to मग कशासाठी वापरायचा, हे by सुधीर१३७
In reply to बाबा चमत्कारी असो नसोत पण by परिकथेतील राजकुमार
In reply to हॅ हॅ हॅ by योगी९००
In reply to थोतांड by झुळूक
In reply to गप्प राहायचे ठरवले by भडकमकर मास्तर
In reply to ज्ञानेश्वर आणि रेडा by श्रावण मोडक
ज्ञानेश्वर आणि रेडा या कथेवर माझा आता पूर्ण विश्वास बसू लागला आहे."देजा वी" झालं!
अन अशा प्रकारचे लेख लिहून लोकमतसारख्या वृत्तपत्राने एकप्रकारे अंधश्रद्धेला खतपाणी घातली नाही का?चमत्कार अर्थातच खोटे आहेत.रायकर ह्यांना जो अनुभव आला तो त्यांनी सांगितला. केवळ सत्य साईबाबाच नाही तर ईतर राज्य/जिल्हापातळीवरही असे अनेक बाबा/स्वामी दिसून येतात्.चमत्कार वगैरे बाजुला सोडले तर ह्या सर्व बाबा/बाईंमध्ये एक समान सूत्र असते म्हणजे solution. लोकांना instant सोल्युशन हवे असते.आणि हे सोल्युशन त्यांच्या पद्धतिने द्यायचे काम बाबा करतात. एखाद्या ग्रहाची आंगठी,माळ्,अमुक देवतेची पूजा वा समाजोपयोगी संस्थांना देणगी वगैरे. लोकांना सोल्युशन मिळाले की मग चमत्कार त्यांच्या दृष्टिकोनातून दुय्यम असतात. आणिबाणीच्या काळात लालकृष्ण अडवाणी ह्यांना अटक झाली. अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी स्.सा. ना भेटायला गेल्या आणि कधी सुटका होईल हे विचारले. "बरोबर दोन दिवसांनी त्यांची सुटका होईल". स्.सा. म्हणाले. बरोबर दोन दिवसांनी अडवाणी ह्यांची सुटका झाली.आता ह्याला काय म्हणणार? योगायोग्/चमत्कार् की आणखी काही? अडवाणी नंतर त्यांचे भक्त झाले हे वेगळे सांगायची गरज नाही.
In reply to रायकर by चिरोटा
In reply to <<<"बरोबर दोन दिवसांनी by शिल्पा ब
In reply to हम्म्म by चिरोटा
In reply to दुर्लक्ष करायचं ठरवलं होतं. by मन१
च्यायला, लोकलमधून लोकांचे