संस्कार, धर्म, श्रद्धा वगैरे वगैरे वगैरे .... भाग-२
In reply to धमालराव, by श्रावण मोडक
In reply to वाह! by सहज
पण आजी आजोबा, आई बाबा यांनी देवघरव देवकार्यात जितका रस घेतला / श्रम केले तितके आमच्या पिढीने केले नाही किंबहुना आग्रह खूप झाला तर वादंग झाले आहेत.ही तक्रार किती जुनी आहे? याच संदर्भात एका ६५ वर्षांच्या सिनीयर कलीगशी बोलले, तर त्याचं म्हणणं पडलं की हीच तक्रार, अशीच आमच्या पिढीबद्दलही केली जायचीच. असो. श्रावण मोडकांचा वरचा प्रतिसादही आवडला. ज्या धर्माबद्दल मला काहीच माहित नाही त्याबद्दल मी (मेघना, डॉनसुद्धा) काय बोलणार? हिंदू घरात, हिंदू शेजार्या-पाजार्यांमधे जन्माला आलो म्हणून हिंदू धर्माबद्दल माहिती आहे. मुद्दाम जाऊन वाचन करावं एवढं काही धर्म, थिऑसॉफी इ. विषयात गती नाही म्हणून इतर धर्मांबद्दल माहिती नाही. त्यातून इतर धर्मांचा अभ्यास केला, त्यांचे उणे-दुणे समजले आणि सांगितले म्हणून हिंदूमधली सती, बालविवाह इ. प्रथा थोडीच चांगल्या ठरतात? वाईट आहे त्याला वाईट म्हटलं आणि पुढे गेलं. पाहुणे आल्यावर घरातला पसारा कार्पेटखाली आणि कपाटामागे झाकला तरी पसारा पसाराच रहाणार ना? धमालराव, तुम्ही तस्लिमाबद्दल बोलता. पण तिलाही भारत सोडून जाण्याची वेळ आलीच ना? तेव्हा कुठे कोणा सहिष्णू हिंदूंनी ब्र काढला का?
In reply to एक अनुषांगिक प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कदाचित by llपुण्याचे पेशवेll
In reply to कदाचित by llपुण्याचे पेशवेll
In reply to कामवालीचे by नितिन थत्ते
In reply to कदाचित by llपुण्याचे पेशवेll
In reply to एक अनुषांगिक प्रश्न by ३_१४ विक्षिप्त अदिती
- एखाद्याला धर्मादी संस्कल्पनांचा तिटकारा त्यातील राजकीय गैरवापरामुळे झालेला असतो आणि त्याची नैसर्गिक प्रतिक्रीया म्हणून तसे लिहीले जाते.
- कधी कधी जसजसे विचार हे सद्यस्थितीच्या संदर्भात परीपक्व होतात (याचा अर्थ स्थितीपरत्वे परत बदलूही शकतात. जसे ग.प्र. प्रधानांचे बदलले तसे) तेंव्हा या सर्वाचा विचार येऊ लागतो आणि हे सर्व बरोबर आहे का वगैरे वैचारीक गोंधळ (हे टिका म्हणून नाही) तयार होतो.
- मनापासून स्वतःच्या बुद्धीने अथवा इतर कुणाच्या प्रभावाखाली धर्मादी संकल्पनांना पूर्णपणे नाकारले असते आणि "मला वाटते तेच बरोबर" इतर चूक असा स्वतःच्या नकळत असेल पण "अहंकारच" प्रतिक्रीया म्हणून लिहीत असतो.
- माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.
- इसकी समृद्ध और विविध संस्कृति पर हमें गर्व है ।
- समृद्धा विविधाश्चास्य या देशस्य परम्पराः । सन्ति ताः प्रति मे नित्यमभिमानोन्नतं शिरः ॥ २॥
- I love my country and, I am proud of it's rich and varied heritage.
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to अॅडी by नितिन थत्ते
In reply to अर्धवट सहमत ... by छोटा डॉन
In reply to अर्धवट सहमत ... by छोटा डॉन
In reply to @ डॉन by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to देव आणि by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to एक्सक्यूज मी...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to बिरुटेसरा by llपुण्याचे पेशवेll
In reply to एक्सक्यूज मी...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
In reply to इतर धर्म by मृदुला
In reply to . by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)
समृद्ध आणि विविधतेने नटलेल्याविकास यांच्या मूळ प्रतिसादात, अभिमान कसला तर समृद्ध परंपरांचा असे म्हटले आहे. मला याचा अर्थ असा लागला की परंपरा समृद्ध आहेत, म्हणून त्यांचा अभिमान आहे. समृद्धता विशेष असल्याने अभिमान. म्हणून मी म्हटले की तसा अभिमान जगातील सर्वच लोकांना असू शकतो. म्हणजे भारतीय असण्याचा अभिमान केवळ परंपरा समृद्ध म्हणून असणे पुरेसे नाही. त्या समजा जगातल्या कुठल्या भागापेक्षा कमी समृद्ध असल्या असत्या तर अभिमान वाटला नसता का? वाटणार्यांना वाटलाच असता.
आपलेपणाआपलेपणा भारतीयत्वाविषयी वाटतो. म्हणजे अनोळखी (न-आपला) भारतीय माणूस देखील भारतीय म्हणून आपला वाटतो. काही खाताना, बरोबरच्यांसोबत वाटून घेण्याची पद्धत आपली वाटते. वगैरे. अभिमान म्हटले की भारतीय खूप बुद्धिमान, शूर किंवा तत्सम प्रकारे, इतरांहून सद्गुणी आहेत असे म्हणायचे असते असे मला वाटते. (अभिमान म्हणजे नक्की काय असावे? तुमचे काय मत?) तर तसे काही मला वाटत नाही.
In reply to आपलेपणा by मृदुला
In reply to आपलेपणा by मृदुला
In reply to अभिमान by विकास
In reply to अभिमान by नितिन थत्ते
अभिमान हा दुसर्याचा हेवा, द्वेष वगैरे न करता बाळगता येतो - तो (अभिमान) जसा आपल्या संस्कृतीतील वाईटावर टिका करत त्यात बदल घडवून आणणार्या वैचारीक स्वातंतत्र्यावर असतो तसाच तो आपल्या संस्कृतीत जे काही चांगले आहे ते जगात पोचवत असताना पण असतो. नव्हे, तसा तो असावाच. कारण त्यातील जेंव्हा पहीलाच भाग (वैचारीक स्वातंत्र्याचा अभिमानाने उपयोग) असतो तेंव्हा तो अभिमान नसतो, असला तरी वृथा असतो पण वास्तवीक तो जास्त आंधळा गर्व अथवा अहंकारच असतो.तुमच्या वरच्या प्रतिक्रीयेस उत्तर देत असताना मराठीत नाही पण इंग्रजीत शोधू लागलो तर "प्राईड" या शब्दासाठी मला विकीवर थोडेमजेशीर वाचायला मिळाले:
While some philosophies such as Aristotle's consider pride a profound virtue, most world religions consider it a sin. The Roman Catholic Church lists pride as the most deadly of the seven deadly sins.मात्र त्यात हिंदू धर्मातील उदाहरण देताना म्हणले आहे की, "Ravana, an evil king who was killed by Rama, avatar of Vishnu, exhibited the sins of pride and lust." जे विकीच्या संपादकांना पूर्ण मान्य झालेले नाही. कारण ते वाल्मिकींचे लेखन आहे धार्मिकग्रंथातील नाही असे कारण असावे. रावणाला "प्राईड" असण्यापेक्षा "इगो" होता असे म्हणणे जास्त योग्य आहे. इंग्रजीत जाउंदेत पण मराठीत अभिमानाच्या विविध छटा तयार केल्या गेल्या आहेत. एखाद्या योग्य गोष्टीचा "सार्थ अभिमान" असू शकतो, स्वतःबद्दलची चांगली गोष्ट असली तर "स्वाभिमान" असू शकतो आणि अहंकार मिश्रीत अथवा अज्ञानातून असली तर "दुराभिमान" असू शकतो. थोडक्यात नीरक्षीर विवेकाने योग्य अभिमान बाळगणे हे चूक तर नाहीच पण योग्यच आहे असे म्हणावेसे वाटते आणि तसेच सारे जग वागत असते. आपण त्याला पाप म्हणायची गरज नाही अथवा त्यातून दुसर्याला दुखावतो असे वाटून घेणे अथवा त्याचा स्वतःच्या नकळत न्यूनगंड वाटून घेणे नक्कीच योग्य वाटत नाही. विचार करा जिजाबाईला अभिमान नसता तर शिवाजी घडू शकला असता का? शिवाजीने अभिमान दाखवला नसता तर त्याचे औरंगजेबाच्या दरबारात काय झाले असते? संभाजीने हिंदू धर्माचा अभिमान, काय फरक पडतोय म्हणून दाखवला नसता, तर आज काय अवस्था असती? आणि अशा संभाजीचा तमाम मराठ्यांनी अभिमान दाखवला नसता तर औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात झाली असती का? टिळक, गांधीजी, सावरकर, भगतसिंग आदी तमाम देशभक्तांना जर देशाबद्दल त्यातील इतिहास-संस्कृतीतून अभिमान वाटला नसता तर ब्रिटीशांशी लढण्याचे विचार तरी येऊ शकले असते का? नेहरूंचे उदाहरण घ्या, त्यांना पण "डिसकव्हरी ऑफ इंडीया" लिहून स्वतःतील चांगल्याची जाणीव करून तीचे आत्मविश्वासात परीवर्तन करावेसे वाटलेच ना? आता एक शेवटचे उदाहरण बघा: अलेक्झांडर ला पाश्चिमात्य देशांनी अभिमानाने "अलेक्झांडर द ग्रेट" असे संबोधन देऊन अगदी " जगजेत्ता" म्हणले. पण सावरकरांनी चपखल शब्दात म्हणले की, "अन्य कुणाचा असो सिकंदर परंतू भारत जेता ना, अंगण ही ना तये देखीले, कळलाही ना कुणा कुणा". जो माणूस भारत जिंकणे या इर्षेवर येत होता (बीबीसी डॉक्युमेंटरीत सांगितल्याप्रमाणे तो त्याच्या जगाचा शेवट होता) त्याला गंगापण पार करता आला नाही... अलेक्झांडरने जिंकलेली जमीन आणि अशोकाने जिंकलेले साम्राज्य याची तुलना केली तर कदाचीत ते अशोकाचे जास्त असेल. स्वतःच्या इतिहासातील चांगल्या गोष्टीं जगाला सांगितल्या नाहीत तर जग त्यांच्यातल्या कुठल्याही गोष्टी चांगल्या करून आपल्याला सांगणार आपल्याला त्यांचे अनुयायी करणार... तसे होयचे का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. म्हणून परंपरा, इतिहास वगैरेंचा अभिमान म्हणजे सुरवातीस म्हणल्याप्रमाणे डोळस जाणीव. अर्थात याचा अर्थ भुतकाळात रमायचे असा अजिबातच नाही. कारण तसे करणार्याला रामदासांचे चपखल शब्द आहेतच: "सांगे वडीलांची किर्ती तो एक मुर्ख"!
In reply to आपलेपणा by मृदुला
In reply to इतर धर्म by मृदुला
In reply to निषेध by आनंदयात्री
आनंदयात्री: या वाक्याबद्दल मृदुला यांच्याकडे निषेध व्यक्त करतो.निषेध करण्याबद्दल मी आपला निषेध करतो. हा हा हा.... कृपया भावना समजून घ्या..... सर्वप्रथम, `अभिमान' चा अर्थ काय आहे, याबद्दल घोटाळा आहे. येथे आपण सार्थ अभिमान हाच अर्थ लक्षात घेऊया. तर आपल्या मनातली भावना काय आहे, हे प्रामाणिकपणे सांगणे याला मिपावर तरी निषेधाचे कारण होऊ देऊ नये. तुमचा निषेध केवळ एवढ्याच करता की मृदुलाच्या वाक्याला तुम्ही देशद्रोह समजला, जो केवळ तुमच्या वाचण्याच्या दृष्टीकोनामुळे तसा ग्रह झाला. कोणाला कशाबद्दल कोणती भावना अधिक आहे, हा ज्याच्या त्याच्या भावनेचा भाग आहे. उदा. मला माझ्या पालकांबद्दल जेवढे प्रेम आहे, तितका आदराचा भाव नाही.... याचा अर्थ मी काहीतरी वाईट चिंततो आहे, अशातला भाग नाही. तसेच धर्माच्या बाबतीत आहे. माझ्या धर्मावर माझे प्रचंड प्रेम आहे. (सावरकरांना अभिप्रेत असलेला अर्थः http://www.savarkar.org/mr/%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6/%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%BE) आणि ही प्रेमभावना, आदराच्या भावनेपेक्षा तसेच अभिमानापेक्षा अधिक आहे...... हे सत्य आहे. ही माझ्या मनातली भावना आहे, आणि याबद्दल मी स्वतःला किंवा इतरांना भलतेच सांगून फसवू शकत नाही. तेव्हा निषेध करण्याआधी म्हणणे समजवून घ्या / द्या.
In reply to मला काय वाटतं... by बिपिन कार्यकर्ते
In reply to मला काय वाटतं... by बिपिन कार्यकर्ते
In reply to मला काय वाटतं... by बिपिन कार्यकर्ते
In reply to मला काय वाटतं... by बिपिन कार्यकर्ते
(जे लोक बुध्दीप्रामाण्यवादी असतात किंवा अंनिस सारख्या विचारांचे असतात, ते पण बरेच वेळा एखाद्या गोष्टीबद्दल "हॅ:, असे कुठे असते काय?" असे सरसकट विधान करतात तेव्हा त्यांच्या विचारांवर किंवा वरिष्ठ समविचारी व्यक्तींवर असलेली श्रध्दाच बोलत असते.)बरेच लोक आम्हाला म्हणतात अंधश्रद्धा निर्मुलनावर तुमची श्रद्धा आहे. परवा दाभोलकर-शंकर अभ्यंकर यांचा जाहीर वाद संवाद झाला. त्याचे रेकॉर्डिंग केले आहे पण ते इस्निपवर चढत नाही ब्वॉ. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
In reply to बर्याच अंशी खरे by प्रकाश घाटपांडे
In reply to वागणूक by नितिन थत्ते
In reply to अजून एक... by बिपिन कार्यकर्ते
धमालराव,