Corona Vaccine: “हा सरकारचा विषय, मी काही बोलू शकत नाही”; मोफत लसीकरणावर राऊतांची प्रतिक्रिया
https://www.lokmat.com/maharashtra/sanjay-raut-react-free-vaccination-maharashtra-and-aditya-thackeray-tweet-issue-a719/amp/
फटका बसला तर कोणी येणार नाही....
https://www.businessinsider.in/tech/news/big-basket-data-breach-email-ids-phone-numbers-home-addresses-of-two-crore-indians-allegedly-leaked-on-the-web/articleshow/82255857.cms
https://www.loksatta.com/desh-videsh-news/coronavirus-pm-narendra-modi-and-joe-biden-speak-on-phone-after-us-assures-help-sgy-87-2454808/
------------
अमेरिकेने इतक्या पटकन निर्णय कसा काय घेतला?
कालचा एक प्रश्न पुन्हा रिपीट करतो, जाणकारांनी उत्तर द्यावे.
नवीन सप्लायर कडून माल आल्यास तपासणी मध्ये वेळ जातो असे आदर पूनावाला यांचे म्हणणे होते. काळ व्हाईट हाऊस च्या स्टेटमेंट मध्ये "मटेरियल चे सोर्सेस आयडेंटिफाय करून ते भारताकडे वळवण्यात येतील" असे लिहिले होते.
याचा काय सिग्निफिकन्स असणार आहे का ?
व्हाईट हाऊस स्टेटमेंट नुसार त्यांनी "sources identify" केले आहेत, हे sources अमेरिकेत आहेत का बाहेरच्या देशातले आहेत कळायला मार्ग नाही. जर बाहेरचे असतील तर us ने केलेल्या गेस्चर चा पॉईंट काय,असा प्रश्न पडतो. आदर पुनावालानी यावर काही भाष्य केले नाही आहे, ते असते तर चित्र स्पष्ट झाले असते.
अमेरिकेन कंपन्या (फायझर) तयार करीत असलेल्या लसीसाठी लागणारे काही महत्त्वाचे घटक एक मुंबईस्थित कंपनी पुरवित आहे. ऐकीव माहितीनुसार भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सलीवान यांच्याशी संपर्क साधून हा पुरवठा भारत थांबवू शकतो असे सूचित केले. त्यामुळे भारतीय लस निर्मितीसाठी कच्चा माल न देण्याचा निर्णय अमेरिकेने बदलला. हे खरे असेल तर भारताने अमेरिकेचे नाक दाबून तोंड उघडायला लावले असे म्हणता येईल.
https://www.businesstoday.in/current/economy-politics/us-restricts-vaccine-raw-materials-to-india-but-depends-on-rare-ingredient-from-mumbai-firm/story/437257.html
WHO ला सल्ला देणारे नॉटी संपादकांनी म्हणे, अमेरिकी अध्यक्ष जो बायडेन यांना फोन करुन 'सिरमला लस बनवयाचा कच्चा माल तुम्ही, लवकरात लवकर नाही पुरवला तर थेट अमेरिकेत धडक देऊन तुमचा 'कोथळा' बाहेर काढू' असा हग्या दम दिल्याने अमेरिकेचे धाबे दणाणले व त्यांनी निर्यातीवर घातलेली बंदी तातडीने उठवली.
https://www.loksatta.com/maharashtra-news/beds-are-not-available-for-serious-patients-in-palghar-hospitals-zws-70-2454781/
----------------
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच.....
लोकांना बेड्स मिळत नसताना संघ मालक, कंपन्या, सरकार IPL वर एवढा पैसा कसा खर्च करु शकतात?; ऑस्ट्रेलियन खेळाडूचा सवाल
https://www.loksatta.com/ipl2021-news/andrew-tye-wonders-how-ipl-franchises-spending-so-much-when-people-are-not-finding-hospitals-scsg-91-2454832/
भक्तांनी ह्याला सांगावे की ही भारताची अंतर्गत बाब आहे. मागे जसे रिहाना च्या वेळेला सगाळ्यांनी टिवटिव केली होती त्यांना नम्र विनंती की ह्याच तोंड गप्प कराव.
सुरुवात भारतरत्न सचीन पासुन करावी.
रेहानाची टिवटिव आणि आयपीएल बद्दलची टिवटिव एकाच तराजूत तोलणार्यांबद्दल काय बोलावे?
बहुदा तुमचाच गोंधळ होतो आहे. मी उलट गोंधळ दुर करत आहे. हे सर्व तुमच्या मोदींच्या देशाविरोधात आंतरराष्ट्रीय कट करत आहेत अस नाही का वाटत तुम्हाला ?
ह्या वेळेस मोदींचे परम मित्र ट्रम्प असले पाहीजे होते. असो.
https://www.loksatta.com/maharashtra-news/corona-patient-dies-in-rickshaw-due-to-lack-of-treatment-zws-70-2454774/
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच....
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच....
--
हे काय विचारणे झाले ?
कॉग्रेस, आप व टिएमसी शासित राज्यात काहीही घडले तर त्याला बाय डिफॉल्ट केंद्र सरकार जबाबदार असते. सतत केंद्राच्या नावाने खडे फोडल्याशिवाय त्यांना जेवण देखील जात नसेल. हे नालायक तिघाडी सरकार सत्तेत आलेय ते फक्त खंडणी वसुलीसाठी, यांना जनतेची काय फिकीर असणार !
या सर्वात मला ओडीसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक आदर्श वाटतात ते कधीही टिव्हीवर येऊन केंद्र सरकारविरुद्ध वायफळ टिका करताना दिसत नाहीत. पंतप्रधान मोदींच्या एका आवाहनां नंतर त्यांनी त्यांच्या राज्यातून इतर राज्यांना ऑक्सिजन टॅंकर पाठवायला सुरुवात देखील केली ते ही कोणताही गाजावाजा न करता.
हे नालायक तिघाडी सरकार सत्तेत आलेय ते फक्त खंडणी वसुलीसाठी, यांना जनतेची काय फिकीर असणार ! >>>>
पहा ना देश जळतोय आणी तिघाडी सरकार बंगालात दाढी वाढवून सभा घेतंय. यांना जनतेची काय फिकीर असणार??
रचाकने महाराष्ट्राची जनता खुश आहे महाराष्ट्रद्रोही राज्यात सत्तेत नसल्याने :)
शिवसेनेचे मुंबईतील आमदार दिलीप लांडे यांनी ऑक्सिजन निर्मिती करणारी छोटी यंत्रे मागवली आणि आपल्या मतदारसंघातील काही लोकांना दिली असे थोड्या वेळापूर्वी झी २४ तासवर बघितले. त्यांनी जे काही शक्य ते केले असेल तर ते चांगलेच केले. मुद्दा तो नाही. मुद्दा हा की त्यांनी त्या यंत्रांवर स्वतःचा आणि शिवसेनेच्या पोस्टरवर तीन पिढ्यातील ठाकर्यांचा फोटो असतो तो पण चिकटवला होता. गुजरातमधील भाजप आमदाराने असेच काहीतरी आपल्या मतदारसंघात दिले होते त्यावर स्वतःचा फोटो चिकटवला होता त्यावर नाराजीचा सूर इथेच उमटला होता. तेव्हा ही गोष्ट 'ऑन रेकॉर्ड' आणत आहे.
https://tarunbharat.com/dailynews/970993
पॅट कमीन्स ने पैसे पी एम केअर मध्ये टाकले. भोळा बिचारा. आपला पैसा नेमका कुठे गेला हे त्याला कधीच कळणार नाहीं.
सुंदर पिचई हुशार म्हणावेत पी एम केअर ला न देता unicef ला पैसे दिलेत. फूकट नाही सीईओ झाले गुगल चे. बहुतेक त्याना कळलं असाव की हिशेब दिला जात नाहीये. :)
https://www.hindustantimes.com/india-news/google-to-contribute-rs-135-crore-for-covid-19-fight-in-india-sundar-pichai-101619419039349.html
गूगल अमेरिकन कंपनी आहे. उत्तर अमेरिकेत तसेच यू. के. मधे अनुक्रमे फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस अॅक्ट व यूके ब्रायबरी अॅक्ट हे अतिशय कठोर निर्बंध सर्वच कंपन्यांनी, तसेच त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्सनी पाळणे बंधनकारक आहे. ह्या दोन्हींत, तेथील कंपन्यांना, कुठल्याही परदेशी सरकारांना, त्यांच्या एजंटांना अथवा परदेशी निमसरकारी संस्थांना पैसे अथवा देणग्या देण्यावर कडक प्रतिबंध आहेत. तेव्हा गूगलने हा मार्ग चोखाळला असावा.
२ मे रोजी बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या राज्यांच्या तसेच पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतमोजणी होणार आहे. या दिवशी विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढायला निवडणुक आयोगाने बंदी घातली आहे.
कोविड निर्बंधांमुळे आपल्या मुलाच्या थोडक्यात आटपलेल्या लग्न समारंभातून वाचलेले १८ लाख रुपये भाजपाचे कल्याणचे आमदार गणपतराव गायकवाड यांनी १५०० नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी सत्कारणी लावले. अनुकरणीय उदाहरण ठेवल्याबद्दल गणपतराव गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन pic.twitter.com/A7S5zbQ7bI
बहुतेक तुम्ही, एक रुपयात मिळणारी झुणकाभाकर खाल्लेली दिसत नाही
किंवा
समुद्रात बुडत असलेले एन्राॅन बाहेर आलेले बघीतले नाही
किंवा
संजय दत्तला माफी दिली, ही पण घटना विसरलेली दिसता
ते तुम्हाला पण समजलेले नाही ....
करोनाच्या काळात देखील, सचिन वाझे प्रकरण घडत होतेच....
आता, जैतापूर, नाणार प्रकल्प पण जमिनीतून बाहेर यायची शक्यता आहे..
मस्त जाहीरात आहे.
त्या ॲक्टर ने प्रौढ बालकाचा रोल मस्त केला आहे. टिव्हीवरच सगळं खोटं असतं अस माझी आजी म्हणायची .. पण का कोण जाणे तो व्यक्ती कुठेतरी पहिल्या सारखं वाटत. :D
क्विंट ने पैसे राज्यांना पैसे ऍलोकेट केले नाहीत हे छापले. इथे चर्चा झालेल्या व्यतिरिक्त काही गोष्टी-
१. दिल्ली सरकार कडून दोन हॉस्पिटल्सचा साईट क्लिअरन्स लवकर आला नाही. (हा दावा दि. स. ने फेटाळला आहे.)
२. महाराष्ट्र्र यूपी आणि दिल्ली इथे ऍलोकेट केलेल्या प्लांट पैकी १ बांधून झाला. त्यांना अनुक्रमे ११, १४, ८ प्लांट ऍलोकेट केले होते.
३. दिल्ली सरकारने असाही आरोप केला आहे की टेंडर दिलेल्या फर्म्स पैकी एक फर्म्स ज्यांना सिग्निफिकन्ट, म्हणजे १४० प्लांट चे टेंडर दिले होते तो "पळून गेला (ran away)" आणि दिल्ली प्लँट वाले व्हेंडर उत्तर देत नाहीत. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकाराखालील सफदरजंग हॉस्पिटल मध्ये सुद्धा अलोकेटेड प्लांट लागला नाही आहे, ह्यावरून हे स्पष्ट व्हावे, असे दि. स. म्हणते.
१४० टेंडर्स च्या फर्मचे खरे असल्यास चिंताजनक आहे.
त्याशिवाय केंद्राने नवे ५५१ प्लांट बांधायचा प्लॅन केला आहे.
https://www.google.com/amp/s/www.livemint.com/news/india/551-new-oxygen-generation-plants-to-be-set-up-in-govt-hospitals-under-pmcares/amp-11619334293562.html
https://www.thequint.com/amp/story/news/webqoof/no-centre-did-not-allocate-funds-for-oxygen-plants-to-states
In reply to मेलेल्या हत्तीच्या by अमरेंद्र बाहुबली
आणि १०-१२ गुंड पाठवून
In reply to आणि १०-१२ गुंड पाठवून by श्रीगुरुजी
प्राॅपर्टी जप्त करा असा फतवा
In reply to प्राॅपर्टी जप्त करा असा फतवा by अमरेंद्र बाहुबली
टॉयलेट पेपर मधून गरळही ओकता
दाढी दिदी सोडा.
हुकुमशाही परवडली
In reply to हुकुमशाही परवडली by दिगोचि
आपण कोणत्या हुकुमशाहीत वाढले
In reply to आपण कोणत्या हुकुमशाहीत वाढले by आग्या१९९०
अनुशासन पर्वात ईंदिरा गांधीनी
In reply to अनुशासन पर्वात ईंदिरा गांधीनी by अमरेंद्र बाहुबली
नाही, त्यांनी खरीखुरी
मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले…
In reply to मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले… by मुक्त विहारि
कालचा एक प्रश्न पुन्हा रिपीट
In reply to कालचा एक प्रश्न पुन्हा रिपीट by कॉमी
कदाचीत...
In reply to कदाचीत... by अर्धवटराव
तसे शक्य असते तर यूएसे सोडून
In reply to तसे शक्य असते तर यूएसे सोडून by कॉमी
बाहेरचे नसावेत. माझ्या मते
In reply to बाहेरचे नसावेत. माझ्या मते by पिनाक
माझ्या माहितीप्रमाणे सिरम
In reply to मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले… by मुक्त विहारि
अमेरिकेन कंपन्या (फायझर) तयार
In reply to अमेरिकेन कंपन्या (फायझर) तयार by श्रीगुरुजी
दया, कुछ तो गडबड है ... हा अंदाज होताच ...
In reply to मोदींची जो बायडन यांच्यासोबत फोनवरुन चर्चा; ट्विट करत म्हणाले… by मुक्त विहारि
WHO ला सल्ला देणारे नॉटी
In reply to WHO ला सल्ला देणारे नॉटी by प्रसाद_१९८२
किंवा कदाचित
In reply to किंवा कदाचित by मुक्त विहारि
उपवासाची अंडी?
In reply to WHO ला सल्ला देणारे नॉटी by प्रसाद_१९८२
किंवा कुणीतरी ५६ ईंच छाती
In reply to WHO ला सल्ला देणारे नॉटी by प्रसाद_१९८२
नॉटी संपाद्क कुपमंडुक आहेत.
खाटांअभावी अत्यवस्थ करोना रुग्णांची तडफड ....
“म्हणून मी बीकेसी पोलीस ठाण्यात गेलो,”
लशींचा तुटवडा, केंद्रांमध्ये दमदाटी .....
भारताची अंतर्गत बाब आहे.
In reply to भारताची अंतर्गत बाब आहे. by गोंधळी
किती तो "गोंधळ"?
In reply to किती तो "गोंधळ"? by सॅगी
आंतरराष्ट्रीय कट
In reply to आंतरराष्ट्रीय कट by गोंधळी
नाही वाटत.
उपचारांअभावी रुग्णाचा रिक्षातच मृत्यू
In reply to उपचारांअभावी रुग्णाचा रिक्षातच मृत्यू by मुक्त विहारि
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच....-- हे काय विचारणे झाले ? कॉग्रेस, आप व टिएमसी शासित राज्यात काहीही घडले तर त्याला बाय डिफॉल्ट केंद्र सरकार जबाबदार असते. सतत केंद्राच्या नावाने खडे फोडल्याशिवाय त्यांना जेवण देखील जात नसेल. हे नालायक तिघाडी सरकार सत्तेत आलेय ते फक्त खंडणी वसुलीसाठी, यांना जनतेची काय फिकीर असणार ! या सर्वात मला ओडीसाचे मुख्यमंत्री नविन पटनायक आदर्श वाटतात ते कधीही टिव्हीवर येऊन केंद्र सरकारविरुद्ध वायफळ टिका करताना दिसत नाहीत. पंतप्रधान मोदींच्या एका आवाहनां नंतर त्यांनी त्यांच्या राज्यातून इतर राज्यांना ऑक्सिजन टॅंकर पाठवायला सुरुवात देखील केली ते ही कोणताही गाजावाजा न करता.In reply to आता ही पण चुकी केंद्राचीच बरं by प्रसाद_१९८२
हे नालायक तिघाडी सरकार सत्तेत
आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच
In reply to आता ही पण चुकी केंद्राचीच बरं का, असेही काही टक्के जनता म्हणणारच by स्वलिखित
"मृतदेह जाळण्याकरता आम्हाला
"मृतदेह जाळण्याकरता आम्हाला लाकडे देखील केंद्राने पुरवावीत"अशी मागणी करायची तेवढी बाकी ठेवलेय या महा वसुली गॅंगने.In reply to "मृतदेह जाळण्याकरता आम्हाला by प्रसाद_१९८२
+१
In reply to +१ by अमरेंद्र बाहुबली
महावसुली गॅंग.
In reply to महावसुली गॅंग. by मुक्त विहारि
हो मग. हक्काचा जीएसटी
आमदार
https://tarunbharat.com
In reply to https://tarunbharat.com by अमरेंद्र बाहुबली
गूगल व मी. एम. केयर फंड
केअरलेस फंड असल्याने नसेल
निवडणुक आयोगाचा स्वागतार्ह आदेश
कोविड निर्बंधांमुळे आपल्या
कोविड निर्बंधांमुळे आपल्या
हे पहा
हे पहा
कोविड निर्बंधांमुळे आपल्या
In reply to कोविड निर्बंधांमुळे आपल्या by श्रीगुरुजी
त्यांच्या समाजवादी भूमिकेचे
In reply to त्यांच्या समाजवादी भूमिकेचे by आग्या१९९०
+१
In reply to +१ by कॉमी
ह्या सरकार वरती, तुमचा भलताच विश्र्वास दिसतो ...
In reply to ह्या सरकार वरती, तुमचा भलताच विश्र्वास दिसतो ... by मुक्त विहारि
मी काय म्हणतो हे तुम्हाला
In reply to मी काय म्हणतो हे तुम्हाला by कॉमी
मी काय म्हणालो,
स्टोरिया फुडस
In reply to स्टोरिया फुडस by नावातकायआहे
मस्त जाहीरात आहे.
In reply to स्टोरिया फुडस by नावातकायआहे
भारी जाहीरात आहे
क्विंट
Pagination