बट्ट्याबोळ-१
In reply to लेखाच्या आशयाशी सहमत. by mrcoolguynice
In reply to मुस्लिम धारावीत .. by विटेकर
In reply to . by Gk
In reply to लॉकडाऊन by शा वि कु
In reply to खरे सांगू का? लॉकडॉउन होणार by आनन्दा
हे सगळे असे करायला हवे म्हणून घरात बसून बोलणे सोपे असते, फिल्ड वरचे प्रोब्लेम वेगळे असतात. त्यामुळे जालपंडितांना माझा लांबूनच नमस्कार.सहमत.. असा समंजसपणा जर भारतीय जनतेत, आंतरजालीय समाजात आधीपासूनच असता तर क्या ब्यात होती !
In reply to खरे सांगू का? लॉकडॉउन होणार by आनन्दा
In reply to हम्म. by शा वि कु
In reply to सर्वसामान्यपणे परिस्थिती अशीच by आनन्दा
वरती बसलेल्या माणसाला प्राधान्यक्रम ठरवायचे असतात. त्याने काहीही केले तरी खालचे त्याला शिव्या घालणारच आहेत. सामान्यपणे अश्या ठिकाणी घेतलेल्या निर्णयांचे परिणाम दीर्घकालीन असतात, त्यामुळे सगळ्याच गोष्टींवर हे बरोबर आहे किंवा हे चूक आहे असे बोलणे अस्थानी ठरते.ह्या आज दिसणाऱ्या सुद्न्यपणाची सुरुवात साधारण २०१४-१५ साली झाली कि काय... ? अवान्तरः History will be kinder to me than the media, says Manmohan JANUARY 04, 2014 01:44 IST
In reply to वरती बसलेल्या माणसाला by mrcoolguynice
In reply to हा हा.. by आनन्दा
मागच्या ६ वर्षात सैन्य सोडल्यात भारतातील एक तरी सामान्य नागरिक दहशतवादी हल्ल्यात बळी पडला आहे का?विचारा फेकूला ... एटीम लाईनमध्ये उभे राहून किती मेले, ब्यांकेत ऑन ड्युटी किती मेले, हजारो किलोमीटर पायी चालता किती मेले , रेल्वे रुळावर झोपलेले किती मेले. ऑक्सिजनवाचून किती बालके मेली.
In reply to मागच्या ६ वर्षात सैन्य by mrcoolguynice
In reply to व्हाट अबाउटरी करायची असेल तर by आनन्दा
In reply to व्हाट अबाउटरी करायची असेल तर by mrcoolguynice
- पुरे विश्व में भारत की गरिमाको चार चाँद लग गए है
- हमारे आत्मनिर्भर होने के दृढ निश्चय से बड़ी बड़ी अर्थव्यवस्थाएं कांप उठी है
- भारत में पहले कई ज्यादा उद्योग को रियायते मिल रही है
In reply to जालावर अनेक लोक आपले अमूल्य by सुबोध खरे
In reply to टीका करणे सोपे आहे. by सुबोध खरे
यावर हा रीप्लाय होताThe Corona Virus is an extremely serious threat to our people and our economy. My sense is the government is not taking this threat seriously.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 12, 2020
Timely action is critical.#coronavirus https://t.co/bspz4l1tFM
यानंतरही डोनाल्ड ट्रंप चा दौरा आयोजित केला गेला, तबिलगी सारख्या कार्यक्रमांना परवानगी दिली गेली ( त्यांच्या नावने कितिही शंख केला, तरि सगळे व्हिसा घेउन आले अनि परवानगि घेउन कार्यक्रम केला होता) मध्य प्रदेश मध्ये सरकर पडण्याची वाट बघितलि गेलि आणि नंतर केवळ ४ तासाचा अवधी देउन लॉ़कडाउन केले गेले. असे कार्यक्रम टाळत आले असते, जे टाळले नाहीत लॉक डाउन चा कालावधी प्लानिंग नसणे आपण लॉक डाऊन जाहीर करणरे पहिले देश नक्किच नव्हतो . त्यमुळे २१ दिवस लॉक डऊन जाहीर केल्यानंतरही मार्गदर्शक सूचना नव्हत्या, यात्रेला गेलेल्या , एखद्या दिवसाच्या प्रवसाला गेलेल्या , प्लॅटफॉर्म वर अडकलेल्या, आई वडिल एका दिवसा साठी बाहेर गेलेत अशांचाअ, वृद्ध लोकांचा शून्य विचार केला गेला. लोक आहे त्या परिस्थीतीत अडकून पडले, पैसे , पाणी, रहन्याची सोय असा कहिहि विचार केला नाही. आणि ह २१ दिवसाचा लॉक डाउन ९० दिवस रेटला गेला. २ दिवसा साठी बाहेर पडलेलया कोणाला ९० दिवस बहेर राहायला लगले तर कसे मॅनेज होइल ? तळेगावची एक केस सांगतो, माणूस डायबेटिक होता, हॉटेल मध्ये रहय्चे पैसे संपले , हॉतेल बन्द झली, औषधे संपलि , चालत जायला लगले त्यामुळे पायाला गँगरीन झले. अशा रस्त्यावर मेलेल्या , बाळंत झलेल्या केसेस आहेत. लॉक डाउन सोबत स्थानिक संस्थाशी समन्वय साधून शेल्टर होम तयार करुन तिथे सोय करायला हवी होति , त्याची माहिति सार्वजनिक माध्यमातून मिळायला हवि होति. वेळ मिळेल तसे टंकतो.. गावी जाणार्यांची सोय वगैरे याबद्दल पुढे लिहीतोच,Dear @RahulGandhi ji#COVID2019 is an extremely serious threat for entire world, not just India.I’m shocked you say “govt is not taking this threat seriously !”
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) February 12, 2020
My sense is,although you were present in LS when I made an elaborate statement, you didn’t pay enough attention pic.twitter.com/Z3zlaj35CV
केवळ पाच वर्षात एकदा एक मत दिले कि कुणावरही काहीही टीका करायला मोकळे झालो असे समजणारे लोक सोशल मीडियावर फार झाले आहेत.मी मत देतो, मी टॅक्स देतो , मी कायदा पाळतो आणि मला बोलायचा हक्क नक्कीच आहे , मला पंतप्रधान काय कोणत्यही लोकसेवकावर कितिहि टीका करायचा घटनादत्त हक्क आहे ! टीका करायला अजुन काही क्वालिफिकेशन तुम्ही मिळवले असल्यास सांगा
In reply to नक्की काय करायला हवे होते हे सांगता येईल का? by कपिलमुनी
In reply to तिक by रात्रीचे चांदणे
In reply to सगळं मीच सांगायचे तर ? by कपिलमुनी
In reply to सगळं कशाला by रात्रीचे चांदणे
In reply to ज्यनी इचारल त्यांना संगितल by कपिलमुनी
In reply to तुमचा शेठ गू खातो तर आमचा by सुबोध खरे
In reply to पातळीचा प्रश्न नाही by कपिलमुनी

लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा फायदा झालेला दिसत नाही. आपल्याकडे म्हणजे भारतात जेव्हा पहिला रुग्ण सापडला तेव्हापासून ते कालपर्यंचा शिक्षण व औषधी द्रवे विभाग महाराष्ट्र यांचा अहवाल पाहिला तर लक्षात येते की रुग्णसंख्या अजिबात कमी झालेली नाही. राहीला प्रश्न लॉकडाऊनचा ? किती दिवस लॉकडाऊन ठेवणार ? जगरहाटी सुरु करावीच लागणार आहे. आवश्यक आहे तर त्याचा फायदा दिसलाच पाहिजे होता असे वाटते. सध्याच्या आलेखात नखभरही आलेख खाली आलेला दिसत नाही. मिपावर अनेकांनी लॉकडाऊनचा काहीही फायदा होणार नाही, असे सांगितले होते त्याची प्रचिती केव्हाच यायला लागली आहे, अर्थात हे सर्वांनाच मान्य होत असते असे नाही. लॉकडाऊनमुळे लोकांचे रोजगार गेले, काही लोक रस्त्यावर आले. काही बिचारे मरण पावले. काहींची उपासमार सुरु आहे, काहींचा जीवन जगण्याचा संघर्ष सुरु आहे. काहींचे वेतन कपात होत आहे. काहींचा जीवन-मरणाचा संघर्ष सुरु आहे. काही लोकांच्या टेष्ट होतात, लोक कोरंटाईन होतात. काहींमधे संसर्ग आढळतो. काही गंभीर असतात, काही उपचार घेऊन बाहेर पडतात. , काही दुर्दैवाने मागे राहतात, हे सध्या भारतातील चित्र आहे. -दिलीप बिरुटे
In reply to अर्रर्र... धागा वाचलाच नव्हता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लॉकडाऊन by रात्रीचे चांदणे
In reply to काम करायचं तर बंद करायला पाहिजे होतं का हे सर्व ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to काम करायचं तर बंद करायला पाहिजे होतं का हे सर्व ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to सर आताचा पुणे-पिंपरी चिंचवडचा by माहितगार
In reply to बरं मान्य करु... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लॉकडाऊन हा उपाय हा उपाय असूच by सुबोध खरे
लॉक डाऊन हा उपाय आहे असे कुणीच म्हणत नाहीये.
जेंव्हा कोव्हीडवर लस किंवा नक्की उपचार उपलब्ध होईल तोवर आजचे मरण उद्यावर ढकलणे आहे याबद्दल कुणालाही शंका नाही.असेच वाटते.
In reply to बरं मान्य करु... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
२) ....उदाहरण सांगतो. काल एका मित्राच्या परिसरात राहणार्या आजोबांना रुग्णालयात दाखल करावे लागले. आजोबा कुठेही बाहेर फिरत नव्हते, पण मुलगा नौकरीनिमित्त बाहेर जात होता. .....अ) ज्या आजोबांना आपण अॅडमीट करावे लागले म्हणता त्या आजोबांना - त्यांच्या पत्नी आणि मुलांना विचारून त्यांची लॉकडाऊन बद्दलची मते प्रत्यक्षात जाणून घेऊन सांगू शकाल? आ) माझ्या व्यक्तीगत मते आपण दिलेल्या उदाहरणाच्याच कारणाने लॉकडाऊनचे अंशतः समर्थन होते. आजोबांच्या संपर्कातील व्यक्ती आपल्या स्वतःच्या अंदाजावरून बहुतेक मुलगा ज्यांच्या संपर्कात आला त्यांच्या पैकी कुणितरी किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात कुठेतरी कमी पडले असा याचा अर्थ होत नाही का? म्हातारीमंडळी केव्हातरी उद्याना आज जाणारच असे क्षणभर समजले तरी ज्यांच्यावर बेतते त्यांची हुरहुर संपते का ? शिवाय परिवारातील कूणाच्याही आजाराने पैसा आणि वेळ यांचा राडा होतो तो वेगळा. आणि का तर किमान शारीरीक अंतर , निर्जंतुकीकरण आणि मास्क वापरात समाजाचे फेल्युअर ! हे फेल्युअर का तर उपलब्ध मर्यादीत पर्याय आणि उपायांवरचा अविश्वास ? हा असा अविश्वास का पसरतो तर अधिक चांगले पर्याय उपलब्ध करण्या आधीच उपलब्ध पर्यायाला हाणून पाडले जाते. हे दुष्टचक्र नाही का ?
In reply to अर्रर्र... धागा वाचलाच नव्हता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लॉकडाऊन आणि अनलॉकचा काडीचा by सुबोध खरे
In reply to धन्यवाद. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आपला पूर्वग्रह फार पूर्वीच by सुबोध खरे
In reply to आभार. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to . by Gk
करोना होऊन बरा झालेला मनुष्य : मेरे पास अँटीबॉडीज है गर्व से कहो हम अँटिबॉडीजवाले हैएकदा कोविड - १९ होऊन गेल्यावर पुन्हा होणारच नाही याची अद्याप खात्री नाही, किंबहुना दीर्घकालीन इम्युनिटी तयार होण्याबाबत बरीच साशंकता शिल्लक आहे. एकदा कोविड-१९ होऊन गेला तर पुन्हा होणार नाही या भ्रमात रहाणे तुर्तास जोखीमेचे असल्याचे काही संशोधन सुचवते आहे तेव्हा तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा.
In reply to तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा. by माहितगार
In reply to तुर्तास अतीआत्मविश्वास टाळलेला बरा. by माहितगार
In reply to News by Gk
आपल्या मताशी काही प्रमाणात