मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ऐका गणेशदेवा तुमची कहाणी

पैसा ·

स्पंदना 18/09/2013 - 07:49
होय देवा महाराजा! नऊ मोत्यांचे माळ गुंफलीस बघ पैसाताई. एक एक विचार अगदी मौलीक! या वर्षीच्या गणेश लेखमालेचा सगळा भार पैसाताईने अगदी समर्थपणे उचलल्याबद्दल पैसाताईचे आभार अन अभिनंदन!

In reply to by स्पंदना

पैसा 18/09/2013 - 08:34
कौतुक केल्याबद्दल धन्यवाद अपर्णा! कोणी तरी उभं राहिलंच असतं. मिपा परत परत बंद पडत असल्याने यावर्षी पूर्वतयारीला फारसा वेळ मिळाला नाही. एवढ्या थोड्या वेळात आधी फार पूर्वसूचना न देता इतके सगळे लेख १० दिवस सातत्याने देणार्‍या तुम्हा लेखकांचे आणि ते वाचून त्यावर उत्तमोत्तम प्रतिसाद देणार्‍या वाचक प्रतिसादकांचे या निमित्ताने इथेच आभार मानते! दुसर्‍या घरच्या गणेशमूर्तींच्या स्पर्धेलाही उदंड प्रतिसाद लाभत आहे. हा तर रथ जगन्नाथाचा. शेकडों हजारों हात लागतात आणि रथ आपोआप चालत रहातो! पुन्हा एकदा सर्वांचेच धन्यवाद!

अजया 18/09/2013 - 08:39
पैसाताई, मिपाचा गणेशोत्सव साजरा झाला लेखमालेमुळे.तुम्हा सर्व लेखक आणि संपादक मंडळींचे आभार आणि अभिनंदन.

लेख आवडला. मराठी आरत्यात हे ''शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको'' कुठुन आलं असा प्रश्न पडायचा त्याचं उत्तर मिळालं. आभार. पह्यलं नमन करितो वंदन...हे तुनळीवर खूपच आधुनिक तालासुरात ऐकायला मिळालं. (माझ्या तर अंगात येऊन घुमायला लागावं असा मुझीक वाटलं.) :) आमच्या औरंगाबादला दिलीप खंडेराय आणि त्यांच्या गृपने यावर उत्तम नृत्य बसवलंय अनेक वर्षापासून ते उत्तम कार्यक्रम सादर करतात त्याची आठवण पह्यलं नमनानं झाली. अपर्णासारखंच म्हणतो... ''या वर्षीच्या गणेश लेखमालेचा सगळा भार पैसाताईने अगदी समर्थपणे उचलल्याबद्दल पैसाताईचे आभार अन अभिनंदन '' *good* -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 18/09/2013 - 12:00
अतिशय सुंदर लेख. "गोसावीसुत वासुदेव कवि रे"... आणि "गोसावीनंदन निशिदिन गुण गावे" यातील 'वासुदेव' एकच ना? आणखी कोणत्या पंतकवींने गणेशावर रचना केल्या आहेत?

अभ्या.. 18/09/2013 - 14:12
अतिशय छान समारोप पैसाताई. श्री बिरुटे सरांनी म्हणल्याप्रमाणे तुम्ही समर्थपणे ही लेखमाला यशस्वी केलीत त्याबद्दल अभिनंदन. (माझ्यासारख्या लिहिता न येणार्‍याकडून सुध्दा तुम्ही या लेखमालेत लिहवून घेतले त्याबद्दल इथेच आभार मानतो :) )

बॅटमॅन 18/09/2013 - 14:44
लेख मस्त आवडला. संक्षिप्त आढावा मस्त घेतला आहे. कागदाच्या गणपतीबद्दल नव्यानेच माहिती कळाली. "सिंदूर लाल चढायो" चा लेखक गोसावीनंदन पाहताच महाराष्ट्र सारस्वताचा रेफरन्स देण्यासाठी हात शिवशिवत होते पण ते काम लेखातच पुढे झाल्याने त्याची गरज उरली नाही. :) एनीवेज़ सारस्वतामधील संबंधित भागाची लिंक इथे डकवत आहे. पान क्र. ५३० व ५३१ मध्ये त्रोटक माहिती आहे. पान क्र. ५३१ वरच्या तळटीपेत पाहिले असता दिसेल, की "नेत्री दोन हिरे" या श्लोकातला "गोसावीसुत वासुदेव कवि रे" म्हंजे गोसावीनंदन नव्हे, तर पेण येथील एका हरिदासाचा पूर्वज आहे. अवांतर: "गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनाम्" हे ऋग्वेदातले सूक्त शङ्करपार्वतीसुत गजमुखाचे नव्हे.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 18/09/2013 - 16:26
अवांतर: "गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनाम्" हे ऋग्वेदातले सूक्त शङ्करपार्वतीसुत गजमुखाचे नव्हे
ते ब्रह्मणस्पतीला उद्देशून आहे. बाकी लेख अतिशय उत्तम. श्री गणेश लेखमालेचा सुयोग्य समारोप.

In reply to by बॅटमॅन

अवांतर: "गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनाम्" हे ऋग्वेदातले सूक्त शङ्करपार्वतीसुत गजमुखाचे नव्हे.
ब्र्ह्मणस्पति म्हणजे आपला गजमुख गणपति नव्हेच असा काही ठाम पुरावा आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 20/09/2013 - 09:11
ब्र्ह्मणस्पति म्हणजे आपला गजमुख गणपति नव्हेच असा काही ठाम पुरावा आहे का ?
आहेत की. पुरावे त्याच सूक्तात पुढे आहेतच. बृहस्पतीला उद्देशून हे सूक्त आहे. गणानां तवा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम | जयेष्ठराजं बरह्मणां बरह्मणस पत आ नः षर्ण्वन्नूतिभिः सीद सादनम || देवाश्चित ते असुर्य परचेतसो बर्हस्पते यज्ञियं भागमानशुः | उस्रा इव सूर्यो जयोतिषा महो विश्वेषामिज्जनिता बरह्मणामसि || आ विबाध्या परिरापस्तमांसि च जयोतिष्मन्तं रथं रतस्य तिष्ठसि | बर्हस्पते भीमममित्रदम्भनं रक्षोहणंगोत्रभिदं सवर्विदम || सुनीतिभिर्नयसि तरायसे जनं यस्तुभ्यं दाशान न तमंहो अश्नवत | बरह्मद्विषस्तपनो मन्युमीरसि बर्हस्पते महि तत ते महित्वनम || न तमंहो न दुरितं कुतश्चन नारातयस्तितिरुर्न दवयाविनः | विश्वा इदस्माद धवरसो वि बाधसे यं सुगोपा रक्षसि बरह्मणस पते || तवं नो गोपाः पथिक्र्द विचक्षणस्तव वरताय मतिभिर्जरामहे | बर्हस्पते यो नो अभि हवरो दधे सवा तं मर्मर्तु दुछुना हरस्वती || उत वा यो नो मर्चयादनागसो.अरातीवा मर्तः सानुको वर्कः | बर्हस्पते अप तं वर्तया पथः सुगं नो अस्यै देववीतये कर्धि || समुदायांचा प्रभु म्हणून तूं गणपति, तूं ज्ञानीजनांत अत्यंत ज्ञानी; ज्यांची कीर्ति अतिशय उत्कृष्ट त्यांच्यामध्येंही तूं श्रेष्ठ. तूं राजाधिराज, तुला आम्ही आदरानें बोलावतो. हे स्तुतींच्या प्रभो ब्रह्मणस्पते, आमची हांक ऐकून आपल्या सर्व शक्तीसह त्वरेनें ये आणि ह्या आसनावर विराजमान हो. हे बृहस्पते, हे परमात्मन्, देवांनाही तुझ्या ज्ञानशालित्वामुळेंच यज्ञामध्यें हविर्भाग प्राप्त आहे. आणि देदीप्यमान सूर्य जसा आपल्या तेजानें उषेची प्रभा उत्पन्न करतो, तसा तूंच एक आमच्या सर्व प्रार्थनास्तोत्रांचा उत्पन्न कर्ता आणि पिता आहेस. निंदक आणि अंधकार ह्या दोहोंनाही आपल्या तेजानें नाहींसे करून टाकून, सत्यधर्माचा जो तेजोमय रथ त्याच्याचमध्यें बसून तूं जात असतोस. हे बृहस्पते, तो सत्याचा रथ उग्र असून दुष्टांचा नाश करणारा, राक्षसांचा उच्छेद करणारा, ज्ञानरूप धेनूंना कोंडून धरणार्‍या दुर्गांचा विध्वंस करणारा आणि स्वर्ग मिळवून देणारा असा आहे. तूं लोकांना सदाचरणाच्याच मार्गांनी नेऊन त्यांचे रक्षण करतोस. जो तुझी अनन्य भावानें भक्ति करतो त्याला पातक किंवा क्लेश हे स्पर्शही करूं शकत नाहींत. तूं ब्रह्मद्वेष्ट्याला त्राहि त्राहि करून सोडून, त्याचा क्रोध निरर्थक करतोस. तेव्हां हे बृहस्पते, हा तुझा मोठाच महिमा होय. हे ब्रह्मणस्पते, भक्तरक्षणाविषयीं अत्यंत तत्पर असा तूं ज्या भक्ताचें संरक्षण करतोस त्याला पातकाची बाधा होत नाही, त्याच्यावर कोठून कसलेंही संकट येत नाहीं, आणि दुष्ट शत्रु काय किंवा कपटी नीच काय, कोणीही त्याच्यावर आपला पगडा बसविला असें कधींही होत नाही. कारण सन्मार्गापासून भ्रष्ट करणार्‍या सर्वच दुरात्म्यांना तूं आपल्या भक्तांपासून दूर हांकून लावतोस. सर्वद्रष्टा असा तूं आमचा त्राता आणि सन्मार्गदर्शक आहेस. तुझ्या आज्ञेवरूनच आम्ही माननीय अशा स्तोत्रांनी भजन करीत असतों, म्हणून हे बृहस्पते, आमचा घात करण्याकरितां जो कोणी आमच्याशी कौटिल्य लढवील, त्याची ती दुष्ट क्रिया खाडकन् त्याचाच नाश करो. अथवा आमच्याशी वैर धरणारा व गर्वानें ताठून जाऊन परवित्ताचा अपहार करणारा जो जो मनुष्य आम्हांला, तुझ्या निरपराधी भक्तांना पेंचात आणूं पाहील त्याला, हे बृहस्पती, तूं आमच्या वाटेंतून कायमचा काढून टाक आणि देवसेवा आमच्या हातून व्हावी म्हणून आमचा मार्ग सुगम कर.

In reply to by प्रचेतस

पण ह्यात तो गजमुख नव्हता असे कुठे म्हणले आहे ? ( मी केवळ क्युरीयॉसिटी म्हणुन विचारतोय , बाकी वैदिक काळातले लोक खुपच प्रॅक्टीकल असल्याने ब्रह्मणस्पती हा अग्नि इंद्र वरुण ह्यांसारखा कॉमन मॅन असणार असे मलाही वाटते )

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 20/09/2013 - 12:01
गजमुख आहे/नाही असा संदर्भ कै मिळाला नै. पण वेदांमध्ये अधिक शोधता शोधता बृहस्पतीला ७ मुखे आहेत असा काहीसा एक श्लोक मात्र मिळाला. बर्हस्पतिः परथमं जायमानो महो जयोतिषः परमे वयोमन | सप्तास्यस तुविजातो रवेण वि सप्तरश्मिर अधमत तमांसि || बृहस्पति प्रथम आविर्भूत झाला तो आकाशस्थ महत् तेजाच्या वर जो अत्युच्च प्रदेश आहे तेथे प्रकट झाला. सप्त वृत्तें हीच त्याची सात मुखें असून तो जातीचाच बलाढ्य आणि सात प्रकारच्या किरणांनी मंडित आहे. त्याने आपल्या नुसत्या फुंकारासरशींच काळोखाचा विध्वंस करून टाकला. हा अजून एक श्लोक तं शग्मासो अरुषासो अश्वा बर्हस्पतिं सहवाहो वहन्ति | सहश चिद यस्य नीलवत सधस्थं नभो न रूपम अरुषं वसानाः || कल्याणप्रद, आरक्तवर्ण, असे अश्व जोडी जोडीनेंच बृहस्पतीला इकडे घेऊन येतात. त्या अश्वांचे ठिकाण कोणते म्हणाल तर शत्रुदमन सामर्थ्य जेथें प्रकट होते तो लोक. जणों काय पक्षांचे निवासस्थानच; असे ते अश्व, आकाश जसें निरनिराळे वर्ण धारण करते, त्याप्रमाणें आरक्त वर्णाचे तेज धारण करतात. कुठे अश्व, कुठे मूषक नै का? बाकी ही बृहस्पतीची मूर्ती येथे पहा.

In reply to by प्रचेतस

बृहस्पति प्रथम आविर्भूत झाला तो आकाशस्थ महत् तेजाच्या वर जो अत्युच्च प्रदेश आहे तेथे प्रकट झाला. सप्त वृत्तें हीच त्याची सात मुखें असून तो जातीचाच बलाढ्य आणि सात प्रकारच्या किरणांनी मंडित आहे. त्याने आपल्या नुसत्या फुंकारासरशींच काळोखाचा विध्वंस करून टाकला. हे तर सात रंगांच्या लहरींनी तयार होणार्‍या प्रकाशाच्या पहिल्या किरणाचे वर्णन आहे. हे बिग बँगचे वर्णन तर नाही ना? ;)

In reply to by सस्नेह

+१ :) शेंदूर लाल चढायो..सारखिच अजुन १ आरती आंम्ही म्हणतो.. नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रे,लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे। ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे,अष्टही सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रे॥

स्मिता. 18/09/2013 - 17:29
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहे पैसाताई! दरम्यानच्या काळात कार्यबाहुल्यामुळे या लेखमालेतील इतर लेख अजून वाचले नाहीत. समारोपाच्याच लेखाने सुरुवात झाली पण ती सुरुवातच इतकी सुरेख आहे की आताच इतरही लेख वाचून काढते.

सुबोध खरे 18/09/2013 - 18:30
गणपतीच्या निमित्ताने सगळे नातेवाईक गावच्या घरी एकत्र भेटतात. त्या निमित्ताने घर साफ होतं. गप्पाटप्पा होतात. शेजारी भेटतात. पोरंबाळ जोरजोराने आरत्या म्हणतात, फटाके बिटाके लावून मजा करतात, हे काय थोडं झालं! इतर धर्मियांच्या ईद, थँक्स गिव्हिंग असल्या सणांची सुद्धा आपल्याला मजा वाटते, तर गणपतीच्या निमित्ताने आपली पोरं मजा करतात तर करू द्या की थोडी! अगदी योग्य. लेखातील माहिती छान आहे. बाकी या आरत्या वर्षानुवर्षे म्हणत आलो पण त्याची पार्श्वभूमी आज समजली.

नाखु 20/09/2013 - 08:38
लेख आणि लेखाचा समारोप एकदम "कडक" अभिनंदन एका "स्तुत्य" लेखमालेबद्दल

रुमानी 20/09/2013 - 10:01
लहानपणापसुन हे सर्व अतिशय भक्ति-भावाने करत आलो पण आज ते आपल्यामुळे उत्तम रित्या समजले. माहितिपुर्ण लेखासाथि आभार .......! :)

स्पंदना 18/09/2013 - 07:49
होय देवा महाराजा! नऊ मोत्यांचे माळ गुंफलीस बघ पैसाताई. एक एक विचार अगदी मौलीक! या वर्षीच्या गणेश लेखमालेचा सगळा भार पैसाताईने अगदी समर्थपणे उचलल्याबद्दल पैसाताईचे आभार अन अभिनंदन!

In reply to by स्पंदना

पैसा 18/09/2013 - 08:34
कौतुक केल्याबद्दल धन्यवाद अपर्णा! कोणी तरी उभं राहिलंच असतं. मिपा परत परत बंद पडत असल्याने यावर्षी पूर्वतयारीला फारसा वेळ मिळाला नाही. एवढ्या थोड्या वेळात आधी फार पूर्वसूचना न देता इतके सगळे लेख १० दिवस सातत्याने देणार्‍या तुम्हा लेखकांचे आणि ते वाचून त्यावर उत्तमोत्तम प्रतिसाद देणार्‍या वाचक प्रतिसादकांचे या निमित्ताने इथेच आभार मानते! दुसर्‍या घरच्या गणेशमूर्तींच्या स्पर्धेलाही उदंड प्रतिसाद लाभत आहे. हा तर रथ जगन्नाथाचा. शेकडों हजारों हात लागतात आणि रथ आपोआप चालत रहातो! पुन्हा एकदा सर्वांचेच धन्यवाद!

अजया 18/09/2013 - 08:39
पैसाताई, मिपाचा गणेशोत्सव साजरा झाला लेखमालेमुळे.तुम्हा सर्व लेखक आणि संपादक मंडळींचे आभार आणि अभिनंदन.

लेख आवडला. मराठी आरत्यात हे ''शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको'' कुठुन आलं असा प्रश्न पडायचा त्याचं उत्तर मिळालं. आभार. पह्यलं नमन करितो वंदन...हे तुनळीवर खूपच आधुनिक तालासुरात ऐकायला मिळालं. (माझ्या तर अंगात येऊन घुमायला लागावं असा मुझीक वाटलं.) :) आमच्या औरंगाबादला दिलीप खंडेराय आणि त्यांच्या गृपने यावर उत्तम नृत्य बसवलंय अनेक वर्षापासून ते उत्तम कार्यक्रम सादर करतात त्याची आठवण पह्यलं नमनानं झाली. अपर्णासारखंच म्हणतो... ''या वर्षीच्या गणेश लेखमालेचा सगळा भार पैसाताईने अगदी समर्थपणे उचलल्याबद्दल पैसाताईचे आभार अन अभिनंदन '' *good* -दिलीप बिरुटे

चित्रगुप्त 18/09/2013 - 12:00
अतिशय सुंदर लेख. "गोसावीसुत वासुदेव कवि रे"... आणि "गोसावीनंदन निशिदिन गुण गावे" यातील 'वासुदेव' एकच ना? आणखी कोणत्या पंतकवींने गणेशावर रचना केल्या आहेत?

अभ्या.. 18/09/2013 - 14:12
अतिशय छान समारोप पैसाताई. श्री बिरुटे सरांनी म्हणल्याप्रमाणे तुम्ही समर्थपणे ही लेखमाला यशस्वी केलीत त्याबद्दल अभिनंदन. (माझ्यासारख्या लिहिता न येणार्‍याकडून सुध्दा तुम्ही या लेखमालेत लिहवून घेतले त्याबद्दल इथेच आभार मानतो :) )

बॅटमॅन 18/09/2013 - 14:44
लेख मस्त आवडला. संक्षिप्त आढावा मस्त घेतला आहे. कागदाच्या गणपतीबद्दल नव्यानेच माहिती कळाली. "सिंदूर लाल चढायो" चा लेखक गोसावीनंदन पाहताच महाराष्ट्र सारस्वताचा रेफरन्स देण्यासाठी हात शिवशिवत होते पण ते काम लेखातच पुढे झाल्याने त्याची गरज उरली नाही. :) एनीवेज़ सारस्वतामधील संबंधित भागाची लिंक इथे डकवत आहे. पान क्र. ५३० व ५३१ मध्ये त्रोटक माहिती आहे. पान क्र. ५३१ वरच्या तळटीपेत पाहिले असता दिसेल, की "नेत्री दोन हिरे" या श्लोकातला "गोसावीसुत वासुदेव कवि रे" म्हंजे गोसावीनंदन नव्हे, तर पेण येथील एका हरिदासाचा पूर्वज आहे. अवांतर: "गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनाम्" हे ऋग्वेदातले सूक्त शङ्करपार्वतीसुत गजमुखाचे नव्हे.

In reply to by बॅटमॅन

प्रचेतस 18/09/2013 - 16:26
अवांतर: "गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनाम्" हे ऋग्वेदातले सूक्त शङ्करपार्वतीसुत गजमुखाचे नव्हे
ते ब्रह्मणस्पतीला उद्देशून आहे. बाकी लेख अतिशय उत्तम. श्री गणेश लेखमालेचा सुयोग्य समारोप.

In reply to by बॅटमॅन

अवांतर: "गणानां त्वां गणपतिं हवामहे कविं कवीनाम्" हे ऋग्वेदातले सूक्त शङ्करपार्वतीसुत गजमुखाचे नव्हे.
ब्र्ह्मणस्पति म्हणजे आपला गजमुख गणपति नव्हेच असा काही ठाम पुरावा आहे का ?

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 20/09/2013 - 09:11
ब्र्ह्मणस्पति म्हणजे आपला गजमुख गणपति नव्हेच असा काही ठाम पुरावा आहे का ?
आहेत की. पुरावे त्याच सूक्तात पुढे आहेतच. बृहस्पतीला उद्देशून हे सूक्त आहे. गणानां तवा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम | जयेष्ठराजं बरह्मणां बरह्मणस पत आ नः षर्ण्वन्नूतिभिः सीद सादनम || देवाश्चित ते असुर्य परचेतसो बर्हस्पते यज्ञियं भागमानशुः | उस्रा इव सूर्यो जयोतिषा महो विश्वेषामिज्जनिता बरह्मणामसि || आ विबाध्या परिरापस्तमांसि च जयोतिष्मन्तं रथं रतस्य तिष्ठसि | बर्हस्पते भीमममित्रदम्भनं रक्षोहणंगोत्रभिदं सवर्विदम || सुनीतिभिर्नयसि तरायसे जनं यस्तुभ्यं दाशान न तमंहो अश्नवत | बरह्मद्विषस्तपनो मन्युमीरसि बर्हस्पते महि तत ते महित्वनम || न तमंहो न दुरितं कुतश्चन नारातयस्तितिरुर्न दवयाविनः | विश्वा इदस्माद धवरसो वि बाधसे यं सुगोपा रक्षसि बरह्मणस पते || तवं नो गोपाः पथिक्र्द विचक्षणस्तव वरताय मतिभिर्जरामहे | बर्हस्पते यो नो अभि हवरो दधे सवा तं मर्मर्तु दुछुना हरस्वती || उत वा यो नो मर्चयादनागसो.अरातीवा मर्तः सानुको वर्कः | बर्हस्पते अप तं वर्तया पथः सुगं नो अस्यै देववीतये कर्धि || समुदायांचा प्रभु म्हणून तूं गणपति, तूं ज्ञानीजनांत अत्यंत ज्ञानी; ज्यांची कीर्ति अतिशय उत्कृष्ट त्यांच्यामध्येंही तूं श्रेष्ठ. तूं राजाधिराज, तुला आम्ही आदरानें बोलावतो. हे स्तुतींच्या प्रभो ब्रह्मणस्पते, आमची हांक ऐकून आपल्या सर्व शक्तीसह त्वरेनें ये आणि ह्या आसनावर विराजमान हो. हे बृहस्पते, हे परमात्मन्, देवांनाही तुझ्या ज्ञानशालित्वामुळेंच यज्ञामध्यें हविर्भाग प्राप्त आहे. आणि देदीप्यमान सूर्य जसा आपल्या तेजानें उषेची प्रभा उत्पन्न करतो, तसा तूंच एक आमच्या सर्व प्रार्थनास्तोत्रांचा उत्पन्न कर्ता आणि पिता आहेस. निंदक आणि अंधकार ह्या दोहोंनाही आपल्या तेजानें नाहींसे करून टाकून, सत्यधर्माचा जो तेजोमय रथ त्याच्याचमध्यें बसून तूं जात असतोस. हे बृहस्पते, तो सत्याचा रथ उग्र असून दुष्टांचा नाश करणारा, राक्षसांचा उच्छेद करणारा, ज्ञानरूप धेनूंना कोंडून धरणार्‍या दुर्गांचा विध्वंस करणारा आणि स्वर्ग मिळवून देणारा असा आहे. तूं लोकांना सदाचरणाच्याच मार्गांनी नेऊन त्यांचे रक्षण करतोस. जो तुझी अनन्य भावानें भक्ति करतो त्याला पातक किंवा क्लेश हे स्पर्शही करूं शकत नाहींत. तूं ब्रह्मद्वेष्ट्याला त्राहि त्राहि करून सोडून, त्याचा क्रोध निरर्थक करतोस. तेव्हां हे बृहस्पते, हा तुझा मोठाच महिमा होय. हे ब्रह्मणस्पते, भक्तरक्षणाविषयीं अत्यंत तत्पर असा तूं ज्या भक्ताचें संरक्षण करतोस त्याला पातकाची बाधा होत नाही, त्याच्यावर कोठून कसलेंही संकट येत नाहीं, आणि दुष्ट शत्रु काय किंवा कपटी नीच काय, कोणीही त्याच्यावर आपला पगडा बसविला असें कधींही होत नाही. कारण सन्मार्गापासून भ्रष्ट करणार्‍या सर्वच दुरात्म्यांना तूं आपल्या भक्तांपासून दूर हांकून लावतोस. सर्वद्रष्टा असा तूं आमचा त्राता आणि सन्मार्गदर्शक आहेस. तुझ्या आज्ञेवरूनच आम्ही माननीय अशा स्तोत्रांनी भजन करीत असतों, म्हणून हे बृहस्पते, आमचा घात करण्याकरितां जो कोणी आमच्याशी कौटिल्य लढवील, त्याची ती दुष्ट क्रिया खाडकन् त्याचाच नाश करो. अथवा आमच्याशी वैर धरणारा व गर्वानें ताठून जाऊन परवित्ताचा अपहार करणारा जो जो मनुष्य आम्हांला, तुझ्या निरपराधी भक्तांना पेंचात आणूं पाहील त्याला, हे बृहस्पती, तूं आमच्या वाटेंतून कायमचा काढून टाक आणि देवसेवा आमच्या हातून व्हावी म्हणून आमचा मार्ग सुगम कर.

In reply to by प्रचेतस

पण ह्यात तो गजमुख नव्हता असे कुठे म्हणले आहे ? ( मी केवळ क्युरीयॉसिटी म्हणुन विचारतोय , बाकी वैदिक काळातले लोक खुपच प्रॅक्टीकल असल्याने ब्रह्मणस्पती हा अग्नि इंद्र वरुण ह्यांसारखा कॉमन मॅन असणार असे मलाही वाटते )

In reply to by प्रसाद गोडबोले

प्रचेतस 20/09/2013 - 12:01
गजमुख आहे/नाही असा संदर्भ कै मिळाला नै. पण वेदांमध्ये अधिक शोधता शोधता बृहस्पतीला ७ मुखे आहेत असा काहीसा एक श्लोक मात्र मिळाला. बर्हस्पतिः परथमं जायमानो महो जयोतिषः परमे वयोमन | सप्तास्यस तुविजातो रवेण वि सप्तरश्मिर अधमत तमांसि || बृहस्पति प्रथम आविर्भूत झाला तो आकाशस्थ महत् तेजाच्या वर जो अत्युच्च प्रदेश आहे तेथे प्रकट झाला. सप्त वृत्तें हीच त्याची सात मुखें असून तो जातीचाच बलाढ्य आणि सात प्रकारच्या किरणांनी मंडित आहे. त्याने आपल्या नुसत्या फुंकारासरशींच काळोखाचा विध्वंस करून टाकला. हा अजून एक श्लोक तं शग्मासो अरुषासो अश्वा बर्हस्पतिं सहवाहो वहन्ति | सहश चिद यस्य नीलवत सधस्थं नभो न रूपम अरुषं वसानाः || कल्याणप्रद, आरक्तवर्ण, असे अश्व जोडी जोडीनेंच बृहस्पतीला इकडे घेऊन येतात. त्या अश्वांचे ठिकाण कोणते म्हणाल तर शत्रुदमन सामर्थ्य जेथें प्रकट होते तो लोक. जणों काय पक्षांचे निवासस्थानच; असे ते अश्व, आकाश जसें निरनिराळे वर्ण धारण करते, त्याप्रमाणें आरक्त वर्णाचे तेज धारण करतात. कुठे अश्व, कुठे मूषक नै का? बाकी ही बृहस्पतीची मूर्ती येथे पहा.

In reply to by प्रचेतस

बृहस्पति प्रथम आविर्भूत झाला तो आकाशस्थ महत् तेजाच्या वर जो अत्युच्च प्रदेश आहे तेथे प्रकट झाला. सप्त वृत्तें हीच त्याची सात मुखें असून तो जातीचाच बलाढ्य आणि सात प्रकारच्या किरणांनी मंडित आहे. त्याने आपल्या नुसत्या फुंकारासरशींच काळोखाचा विध्वंस करून टाकला. हे तर सात रंगांच्या लहरींनी तयार होणार्‍या प्रकाशाच्या पहिल्या किरणाचे वर्णन आहे. हे बिग बँगचे वर्णन तर नाही ना? ;)

In reply to by सस्नेह

+१ :) शेंदूर लाल चढायो..सारखिच अजुन १ आरती आंम्ही म्हणतो.. नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रे,लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे। ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे,अष्टही सिद्धि नवनिधि देसी क्षणमात्रे॥

स्मिता. 18/09/2013 - 17:29
खूप छान आणि माहितीपूर्ण लेख आहे पैसाताई! दरम्यानच्या काळात कार्यबाहुल्यामुळे या लेखमालेतील इतर लेख अजून वाचले नाहीत. समारोपाच्याच लेखाने सुरुवात झाली पण ती सुरुवातच इतकी सुरेख आहे की आताच इतरही लेख वाचून काढते.

सुबोध खरे 18/09/2013 - 18:30
गणपतीच्या निमित्ताने सगळे नातेवाईक गावच्या घरी एकत्र भेटतात. त्या निमित्ताने घर साफ होतं. गप्पाटप्पा होतात. शेजारी भेटतात. पोरंबाळ जोरजोराने आरत्या म्हणतात, फटाके बिटाके लावून मजा करतात, हे काय थोडं झालं! इतर धर्मियांच्या ईद, थँक्स गिव्हिंग असल्या सणांची सुद्धा आपल्याला मजा वाटते, तर गणपतीच्या निमित्ताने आपली पोरं मजा करतात तर करू द्या की थोडी! अगदी योग्य. लेखातील माहिती छान आहे. बाकी या आरत्या वर्षानुवर्षे म्हणत आलो पण त्याची पार्श्वभूमी आज समजली.

नाखु 20/09/2013 - 08:38
लेख आणि लेखाचा समारोप एकदम "कडक" अभिनंदन एका "स्तुत्य" लेखमालेबद्दल

रुमानी 20/09/2013 - 10:01
लहानपणापसुन हे सर्व अतिशय भक्ति-भावाने करत आलो पण आज ते आपल्यामुळे उत्तम रित्या समजले. माहितिपुर्ण लेखासाथि आभार .......! :)
ऐका गणेशदेवा तुमची कहाणी. निर्मळ मळे, उदकाचे तळे, बेलाचा वृक्ष, सुवर्णाची कमळे. विनायकाची देवळे, रावळे. मनचा गणेश मनी वसावा. हा वसा कधी घ्यावा? श्रावण्या चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावे? पशा पायलीचे पीठ कांडावे. अठरा लाडू करावेत. सहा देवाला, सहा ब्राम्हणाला, सहाचं सहकुटूंब भोजन करावे. अल्प दान, महा पुण्य असा गणराज मनी ध्याइजे, मनी पाविजे, चिंतीले लाभिजे. ही पांचा उत्तरांची कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण. ********** श्रावणात प्रत्येक वारी त्या त्या वाराची कहाणी आजी वाचायची. त्या कहाणीच्या आधी ही गणेशाची कहाणी नेहमी वाचायची. आजीला तर ही कहाणी पाठच होती.

गेले ते दिन गेले...!!

स्पंदना ·

सेम टू सेम आमच्याकडेही थोड्याफार फरकाने असेच अनुभव होते. आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळात आम्हीही असे शीन करायचो जाम मजा यायची. आम्ही एकदा डायनासॉर केला होता कामट्या आणि पोत्याला काळ रंग देऊन डोळ्याला लाल लाईट लावले असा आमचा शीन फेमस झाला होता. त्याच वर्षी समुद्रात शिंपले उघडते आणि बाप्पाचे दर्शन होते अशा टाईपचा तो शीन होता. मंडपाच्या वरच्या बाजूला एक दोर टाकून पडद्यामागे बसलेला दोर ओढायचा की शिंपले उघड्ले जायचे. पावसाचे दिवस होते. शीनाचा कार्यक्रम आवरला आणि रात्री पावसामुळे ज्या बल्ली (खांबावर) वर लोड होता ती बल्ली तुटली. आणि वरच्या पत्र्यासहीत आमचं मंडळ आडवं झाला. आमच्या सार्वजनिक मंडळाचा बाप्पा जागेवर आडवा झाला. बाप्पावर ओझं पडून बाप्पाचा एक हात बाजूला. दुस-या दिवशी समोरच्या बाजूने पडदा टाकून बाप्पा दर्शन बंद केले. दुसरा दिवस बाप्पाला उभं करण्यात आणि हात जोडण्यात गेला.. जसं काहीच घडलं नाही इतक्या संयमाने. सायंकाळपर्यंत बाप्पा व्यवस्थित बसले. आणि आम्ही पुन्हा नव्या जोमाने.... सायंकाळी शिंपले उघड-झापचा शीन नव्या उत्साहाने सुरु केला. 'गेले ते दिन गेले' -दिलीप बिरुटे

पैसा 17/09/2013 - 08:40
मस्त लिहिलं आहेस! एकेक अपघात वाचून हसून लोळतेय! लै भारी!! त्याच बरोबर शेवटच्या वाक्यांनी चटकाही लावला. सगळंच चुकत गेलंय. आणि सुधारणं हाताबाहेर आहे हेही उमजतंय.

विटेकर 17/09/2013 - 09:34
छान झालाय लेख ! पूर्वीच्या गणेशॉत्सवाची लज्जत आता राहीली नाही ! अश्याच एका गणेशोत्सवात नारायण पेठेत लक्ष्मी हॉल (?) मध्ये ऐकलेली यशवंत देवांची मैफल ( शब्द प्रधान गायकी ) अजून कानातून जात नाही ( साल बहुधा १९८६ असावे ) त्यादिवशी त्यानी केळीचे सुकले बाग असं काही म्ह्ट्ल की यंव रे यंव !तस पुन्हा जन्मात ऐकायला मिळालं नाही . आजही मैफिली होत असतीलच पण ती मजा नाही !

आजही आठ्वल तरी जाणवत ते; आमच्याच सारखे निरागस असणारे तरुण! लाजरे! भावनावश होणारे! तारुण्याच्या ओढीला आदराचा लगाम घालणारे तरुण! सुंदर दिसणार्‍या मुलीला चोरुन पहाणारे तरुण! गल्लोगल्लीच्या तालमित संध्याकाळी जोर बैठका घालायची खुमखुमी असणारे, कॉलेज करुन लवकरात लवकर चार पैसे कमवावे अशी धारणा असणारे, त्या जाणीवेखाली चिरडुन निघणारे तरुण! चुकुन कुठे घरातल्या व्यक्तींबरोबर दिसल की खुदकन हसणारे...त्यावेळी अगदी वेगळ्या ग्रहावरचे पण आज मनापासुन उमजणारे तरुण! काय चुकलं? कुठे चुकलं? देव जाणे! पण सगळ चुकायला सुरवात झाली ती ही आमच्याच काळात!
मस्त शेवट.

लेख अगडबंब आवल्डा!!! इथे प्रतिसादात अजून काहीतरी लिहावं म्हणून गेले पंधरा मिनीट तसाच बसलोय, पण काहीच सुचत नाहीये :( (कधीकाळी) न्यु कॉलेज, शिवाजी पेठ मन्द्या

खरेच, मला माझ्या जोगेश्वरी मधल्या चाळीतले दिवस आठवले, ती मज्जा आता खरच नाही, तल्लीन होऊन केलेली आरती नाही, घोळक्याने जमुन गणपती पाहणे नाही……खरेच गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.

खरेच, मला माझ्या जोगेश्वरी मधल्या चाळीतले दिवस आठवले, ती मज्जा आता खरच नाही, तल्लीन होऊन केलेली आरती नाही, घोळक्याने जमुन गणपती पाहणे नाही……खरेच गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.

सस्नेह 17/09/2013 - 21:23
अगदी सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि ती वणकुद्र्यांच्या माडीवरून रात्रभर जागून पाहिलेली महाद्वारची विसर्जन मिरवणूक आठवली बघ अपर्णा. असली मिरवणूक अख्ख्या भारतात नसेल कुठे. मग, लायटिंगसहित अन देखाव्यांसहित विसर्जन .मिरवणूक पाहिलीय का कुणी ? बाकी गणपती बघता बघता लायनी लावून लायनी मारणारे लोक्स एकदम सह्ही हं !

In reply to by सस्नेह

स्पंदना 18/09/2013 - 06:08
अरे! आम्ही स्टुडीओत असायचो. बटाटेवडे खात. अजुन आहे बघ महाद्वारला. नावच आठवत नाही आहे ग! पण आमच्या नातेवाईकांचा आहे.

सूड 17/09/2013 - 22:03
लेख बरंच मागे घेऊन गेला वाचता वाचता. आमच्याकडे गणपतीचे वेध लागत ते आमच्या आईची मोदकासाठीच्या पीठीची लगबग सुरु झाली की!! म्हणजे बाजारातून नीट शोधून तांदूळ आणून, ते धुवून वाळवेपर्यंत अगदी सगळे सोपस्कार चालायचे. त्यात आईची सुगरण म्हणून ख्याती चाळीतल्या महिला वर्तुळात, त्यामुळे त्यातली एखादी तरी 'वैनी, जरा ते उकडीचं परत एकदा सांगता काय?' असं विचारायला यायची. चतुर्थीचा दिवस उजाडला की वडील आंघोळ वैगरे आटपून नारळ खवायला बसत आणि आई तिची कामं उरकून आधी उकड आणि मग सारण. सुरुवातीला आमची बरीच लुडबूड चालत असे. त्या लुडबूडीतूनच हळूहळू थोडंफार जमू लागलं. त्यात आमच्या घरी विटाळ पाळला जाई. गणपतीच्या दिवसात असं काही झालं की स्वयंपाक वडलांच्या ताब्यात, नेहमी स्वयंपाक करणारी आई तीन्-चार दिवस काही काम न करता फक्त सूचना द्यायची तेव्हा गंमत वाटत असे. हळूहळू आम्हाला जसं थोडंफार स्वयंपाकाचं जमतंय असं वाटलं तसं असं काही झालं की आई लांब उभी राहून सूचना करायची आणि आम्ही तसंतसं करत जायचं. चाळीत गणपती एकच, मुंब्र्यांच्या घरी!! त्यांच्याकडे गणपती यायच्या दिवशी छान नाजूक पावलं दारापासून ते गणपतीच्या मखरापर्यंत चुन्याने रेखत. मला नेहमी प्रश्न पडत असे ह्यांच्या घरात कोणी लहान बाळ नाही, मग ही लहान पावलं उमटवतात तरी कशी?? जात्याच चौकस, त्यामुळे एकदा त्या आजींना विचारलं की हे कसं करता. त्यांनी अगदी कौतुकानं सगळं सांगितलं. आणखी एक मजा म्हणजे त्यांच्याकडे एक घुंगराची काठी होती, ती फक्त आणि फक्त गणपतीच्या दिवसातच बाहेर दिसे. आरतीला गेलं की ती काठी पटकवण्यासाठी चढाओढ लागे. मग अगदी तासभर आरती. हळूहळू कॉलेजात वैगरे गर्क झालो, मुंब्रे आज्जींच्या घरी गणपतीत नेहमी आरतीला जायचो ते दोनदा, एकदा आणि हळूहळू बंद झालो. बदलापूरात आलो तसा सगळाच संपर्क तुटला. इथे मात्र नव्या मित्रमंडळीत जुनीच मजा नव्याने सुरु झाली. तेच मोदक, सारणासाठी नारळ खवायला अजूनही वडलांचून अडतं,उकडीला मात्र भाऊ किंवा मी असतो. लांबून सूचना देणारी आई जरा जास्तच लांब गेलीये. आता गणपतीचे निदान पहिले तीन दिवस तरी याच्या त्याच्याकडे जाण्यासाठी राखून ठेवलेले असतात. वर्षभर नाही भेटलो तरी या दिवसांत भेट होते. थोडक्यात काय तर माणसं बदलली तरी गणपतीच्या दिवसातली मजा तीच असते !! :)

In reply to by सूड

स्पंदना 18/09/2013 - 06:10
तुम्हाला उकड जमते? :) अन किती साध्या सरळ शब्दात घरच चित्र उभं केलत सुड! मस्त! जरा थांबा त्या बॅट्याला त्यान काय गमावलय ते सांगुन येते.

बॅटमॅन 17/09/2013 - 22:19
लेख मस्त नॉस्टॅल्जिक. पण
काय चुकलं? कुठे चुकलं? देव जाणे! पण सगळ चुकायला सुरवात झाली ती ही आमच्याच काळात!
हे आपलं काय? बळंच? नक्की कशाला उद्देशून आहे हे समजलं तर बरं होईल नैतर व्हेग सरसकट आक्षेप आहे असे वाटेल. धागाकर्त्रीला तसे म्हणायचे नसावे अशी अपेक्षा.

In reply to by बॅटमॅन

मोदक 17/09/2013 - 22:54
सोड ना ब्याट्या.. आपल्या मागच्या पिढीने* सुसाट वेगाने जग बदलताना पाहिले आहे. त्यामुळे त्यांची जडणघडण झालेला काळ आणि आत्ताचा काळ यात भरपूर फरक पडला आहे - हे तुलाही अमान्य नसेल! तस्मात्.. भावनाओंको समझो. :-) *एक पिढी = २५ वर्षे असा हिशेब मला ठावूक आहे. येथे २५ च्च वर्षांनी फूटपट्टी न लावता २० वर्षांचा हिशेब लावला तरी फारसा फरक पडणार नाही.

In reply to by मोदक

बॅटमॅन 17/09/2013 - 23:09
आपल्या मागच्या पिढीने* सुसाट वेगाने जग बदलताना पाहिले आहे. त्यामुळे त्यांची जडणघडण झालेला काळ आणि आत्ताचा काळ यात भरपूर फरक पडला आहे - हे तुलाही अमान्य नसेल!
इथे थोडासा असहमत. आपल्या पिढीइतके झपाट्याने जग बदलताना अजून कुणीच पाहिले नाही. आणि महत्त्वाचे म्हंजे हे सगळे ड्रास्टिक बदल आपल्याला कळणे सुरू होण्याच्या आसपासचे आहेत. तूच पहा, साधारण इ.स. १९८० नंतर जन्मलेल्या पिढीचे आयुष्य २००० सालापर्यंत फार कै बदलले नव्हते. अगदी मी म्हणेन २००४-५ पर्यंत नव्हते. नंतर किती अन कसे बदल झाले ते सर्वांनाच माहिते. मागच्या पिढीसाठी हे बदल बर्‍याच नंतरच्या वयात झालेत. बदलाचा "ग्रेडिअंट" उलट आपल्यासाठी जास्त स्टीप आहे.

In reply to by बॅटमॅन

मोदक 18/09/2013 - 00:20
हेच बोल्तोय... आपल्याला बदलांची सवय आहे, किंबहुना बदल नसेल तर आपल्याला चुकल्याचुकल्यासारखे होईल. साधारण इ.स. १९८० नंतर जन्मलेल्या पिढीचे आयुष्य २००० सालापर्यंत फार कै बदलले नव्हते. अगदी मी म्हणेन २००४-५ पर्यंत नव्हते. म्हणूनच. असो..

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 18/09/2013 - 06:35
हेच तर बॅटमॅन, हेच तर कळणार नाही तुम्हाला. रस्त्यावर चुकुन एखाद दुसरी गाडी बघणारे आम्ही. गर्दी तर नसायचीच. तेच आम्ही गर्दी होउन तरुण झालो. चातुर्मासाच पंचगंगा स्नान करुन दिवस उगवायला परतणार्‍या स्त्रीया पाहणार्‍या आम्ही, श्रीदेवी, जयाप्रदा, मिनाक्षी सारख दिसायचा प्रय्त्न करायला लागलो. ओव्या म्हणायला संकोच वाटु लागला. धोतर,टोपीची टर उडु लागली ती आमच्याच पिढीत. आमच्यापर्यंत साधेपणा, सुसंस्कृत अशी स ची बाराखडी आली होती, तिला बिभस्त करण्यात आम्हीच पुढाकार घेतला. माझ्या लग्नानंतर बरेचजण विचारायचे, नवरा कंप्युटरमध्ये आहे म्हणजे काय? तोवर सगळ समोर घडायचं. तुला वाटत असेल की सगळ्यात जास्त बदल तुमच्या पिढीने पाहिले. पण तुमच्यावेळी टेक्नॉलॉजी फास्टट्रॅकवर ऑलरेडी आहे, होती. आम्ही रेडीओ ऐकत दहा वर्षाचे झालो. केबल यायला वयाची १७-१८ वर्ष उलटावी लागली. माझ्या वडीलांची पिढी तर हे सगळे बदल भांबावुन पहात होती, अ‍ॅडजस्ट करायचा प्रयत्न करत होती, पण या बदलांना बकाल स्वरुप दिलं ते आमच्या पिढीने. आम्ही लागलो लेझीम विसरुन हातवर करुन नाचायला. अब्बा, बिटल्सची धुंदी आम्हाला चढली! मी वर लिहीलं आहे. टिळकांनी १८९४ साली समाजप्रबोधनासाठी सुरु केलेला उस्तव समाज बिघडवण्यासाठी सुरु झाला तो आमच्याच काळात. मी वर लिहीलेलं थोड मन लावुन वाचशील तर कळेल तुला...आख्ख्या राजारामपुरीत दोन गणपती होते, त्या आधीतर फक्त तालमिचा गणपती असायचा. आमच्या आधी ते दोन होते, अन माझ्या ८व्या वर्षापासून १८व्या वर्षापर्यंत दहावर्षात १३ गल्लीत १३ मंडळे झाली. अक्षरश: एका गल्लीत मधला मेन रोड पकडुन दोन दोन मंडळ झाली. अन मग त्या मंडळाच्या वर्गण्या भरताना दम भरु लागला. हा सगळा अतिपणा आला तो आमच्या पासुनच. माझ्या म्हणण्याला पैसाताई, अतिवास सहमत होतात कारण तेंव्हा सुरु झालेली झिंग आज आपल्याला अस्ताव्यस्त समाज देउन गेली आहे. आता हे सावरायच कस हा प्रश्न आज अ‍ॅज अ‍ॅन अ‍ॅडल्ट आम्हाला पडला आहे. देश सोडला म्हणजे माती सुटत नाही रे. जीव तुटतो इतक्या पराकोटीच्या वाईट बातम्या पाहुन. माझी मुलं सुरक्षीत असतील, पण माझी भाचर नाहीत याची बोच जाणवते. अस वाटत फिराव माघारी अन सुरु करावी ती लेझीम, दांडपट्ट्याची करमणुक, उगा गरबा म्हणुन नाचण्याऐवजी, खेळाव्यात गौरी पुरुषांच्या नजरेआड. अन राखावी आपल्या मातीची बुज. गौरी सोडुन तुफान गरबा खेळणारेही आम्हीच हो!

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 18/09/2013 - 14:23
वेस्टर्नायझेशन आणि साधेपणाकडून भपक्याकडे जाणे यांची सांगड घातल्यासारखी वाटतेय. तसे अभिप्रेत असेल तर असहमत. बाकी मग भपक्याच्या सुरुवातीबद्दल सहमत.

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके 18/09/2013 - 12:02
जुन्या आठवणीचा लेख आवडला. धागाकर्ती भारताबाहेर रहात असेल तर इतरांपेक्षा अंमळ जास्तच नॉस्टेल्जिक होण्याची परवानगी आहे. तसं नसेल तर ब्याट्म्यान म्हणतो तसा फाउल झालाय. :)

In reply to by दादा कोंडके

स्पंदना 18/09/2013 - 16:24
बॅटमॅन अन तुम्हाला मिळुन एकच प्रतिसाद. वेस्टर्नायझेशन बद्दल बोलायला मी स्वतःच वेस्टर्न स्टायल मध्ये रहातेय. म्हणजे मी भारतात रहात नाही. अगदी सिंगापुरपर्यंत तुम्हाला तुम्ही काय गमावले आहे त्याचा अंदाज येत नाही. नुसता झगमगाट हवा वाटतो, भुरळ घालतो. पण मलेशियात जाउन बघा. अजुन खेडी अन त्यांची संस्कृती तशीच आहे. मी मेलबर्नला आले अन मला माझं ३० वर्षापुर्वीचे कोल्हापूर परत मिळाले. अन मला जाणवलं, प्रगतीतर यांचीही झालीय, मग त्यांनी मूळ गाभा का नाही गमावला? आपण का गमावला? कारण आपण हुरळुन गेलो. झगमगाटाने. भरीतभर त्यांच्या सिनेइंडस्ट्रीने आपल्या इतका ताळ नाही सोडला. वाईट पहाणारी वागणारी माणसे आहेत नाही असे नाही, पण ते वाईट फक्त वाईट म्हणुन पहातात आपल्याला ते रोजच्या जेवणासारखे भरवले जातेय. लागतात नाचायला. तो बंटी न बबली आला तेंव्हा आई म्हणाल्या, हल्ली टीव्हीवर सगळ्या पोरी नुसत्या चड्डीतच नाचत असतात. कपडे कोणी घालतच नाही. कालचाच चर्चेचा विषय, टीव्हीवर कार्टुन्स मध्ये फार हिंसा होतेय का? अम्न मग त्यावर उपाय, तसे बदल. आहे आप्ल्याकडे अस? अगदी साध उदाहरण देते, प्लास्टिकच्या पिशव्या. माझ्या सासुबाई एकदा मला वैतागुन म्हणाल्या आता बघावे तो दुकानदार छापलेल्या सुंदर प्लास्टिकच्या पिशव्या देतो. आम्ही एखादीच मिळाली तर जपून ठेवायचो. आता सगळच भरपूर झालय. आम्ही अश्या वापरल्या, अश्या वापरल्या प्लास्टिकच्या पिशव्या की एक दिवस किंग टाईडसने मुंबईत पाणी भरल तर ते ड्रेन व्हायला अडथळा आला या प्लास्टिकन. येथे जपुन प्लास्टिक वापरल जात , ते डिस्पोज करायची व्यवस्था आहे. हे सगळ मात्र केल ते आमच्या बिनडोक पिढीने. अन आता आम्ही अपेक्षा करतोय की या वेळच्या पिढीने ते निस्तराव.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 18/09/2013 - 16:40
फक्त एक पुरवणी जोडेन की तुमच्या किंवा कुठल्याही पिढीला घाऊकपणे आरोपीच्या कठड्यात उभे करणे चुकीचे आहे. आधीच्या पिढीची जीवनमूल्ये ही "व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी" तून आलेली होती. आपल्या पिढीची सांपत्तिक स्थिती त्यांच्यापेक्षा ऑन अ‍ॅन अ‍ॅवरेज बरीच चांगली असल्याने आपली मूल्ये बदलली इतकेच. जुन्या पिढीतले लोकही आपल्यासारखे हुरळले नसते असे आजिबात सांगता येत नाही. आपला वखवखलेपणा हा सार्वकालिक आहे. त्यामागे बरीच कारणे आहेत. फक्त तूर्तास सांगायचा मुद्दा इतकाच की "आधी आलबेल-आत्ता गंडले-गंडायला आमच्या काळात सुरुवात झाली" हे चित्र फसवे आहे. जुन्या काळातले उत्तम आणि आत्ताच्या काळातले गंडके यांचीच तुलना केली तर हाताला दुसरे काय लागणार म्हणा. असो.

In reply to by बॅटमॅन

सूड 18/09/2013 - 18:35
त्या आधीचं चांगलं आणि आत्ताचं वाईट म्हणतायेत असं मला नाही वाटत. मुद्दा हा आहे की उदाहरण म्हणून वापरलेल्या देशातल्या लोकांनी त्यांची संस्कृती कायम ठेवत प्रगती करुन घेतली. आपल्याकडे बर्‍याचशा प्रमाणात सगळं बासनात गुंडाळून झगमगाटाला प्राधान्य दिलं गेलं. फार लांब कशाला आजच्या विसर्जन मिरवणूका पाह्यल्या तरी या लेखात काय म्हणायचंय ते समजू शकतं, आताचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि ज्या कारणासाठी तो सुरु केला गेला होता यात जमिन अस्मानाचा फरक आहे. या लेखात तेच म्हणायचंय असं मला वाटतं. आपल्या सोयीचे मुद्दे उचलून काथ्याकूट करायचाच असेल तर शुभेच्छा !! इति अलम् ॥ :D

In reply to by सूड

बॅटमॅन 18/09/2013 - 19:25
अन्य देशांची भारताशी केलेली तुलना योग्यच आहे. त्याबद्दल काही म्हणणे नाही. गणेश मिरवणुकांबद्दलही सहमत. पण एक सरसकट सूर दिसल्यासारखा वाटला म्हणून म्हणालो. यात सोय अन गैरसोय कुठे आली?

यसवायजी 17/09/2013 - 23:46
मस्त.. आवडलं. शिवाजी चौकातला २५ फुटी गणपती म्हणजे माझ्यासाठी 'शहरातलं आकर्षण' होतं. उत्सवात शिवाजी पेठेतल्या नंग्या तलवारी पण पाहील्यात.. ;) अन महाद्वार रोडला गणपती पहायला लै मज्ज्जा यायची.

रेवती 18/09/2013 - 00:01
मस्त लिहिलय अपर्णा! सगळं आठवलं. मी शाळेत असताना पुण्यात गणपती पहायला येण्याचं बरंच आकर्षण लोकांना असावं. दरवर्षी कोणी ना कोणी लाम्बचे पाहुणे असायचे. आपापल्या घरचे ५ दिवसांचे गणपती आणि गौरी आटोपून पुण्यात यायला जमायचं बरेच जणांना. तेंव्हाचे देखावे वगैरे आठवले.

कवितानागेश 18/09/2013 - 00:20
आमच्या लहानपणी गणेशोत्सवाचे स्वरुप बरे होते, मिरवणूका मात्र असह्य झाल्या होत्या. पण गणेशोत्सवातल्या स्पर्धा आणि त्यात मिळणार्‍या बक्षिसांची आठवण झाली. कॉलेज संपल्यानन्तर कुठे बक्षीस वगरै मिळालंच नाहिये! :(

प्यारे१ 18/09/2013 - 02:13
नॉस्टॅल्जिक, बरंचसं पटणारं, थोडंसं न पटणारं अ‍ॅज युज्वल आपातै स्पेशल चटकदार लेखन....! ९० च्या आगंमागं शहरात नि ९१-९२ नंतर गावांमध्ये आलेलं 'केबल'च्या छत्र्यांचं खेळणं भारतीय मनाला विलक्षण आकर्षित करुन गेलं. केबल मुळं नवनवीन उपग्रह वाहिन्या आल्या नि नंतर बेवॉच, बोल्ड ब्युटीफुल सारख्या मालिका सुरु झाल्या. घराघरात मालिका त्याही वेगवेगळ्या. अजून आठवतं सोमवारी सकाळी शाळेत रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर बघितला मराठी सिनेमा हा चर्चेचा विषय होता. त्यात एकसंधपणा होता कारण प्रत्येकाकडं एकच चॅनल नि एकच चित्रपट. त्यात निरागसपणा शिल्लक होता. नंतर हळूहळू आलेलं मोबाईलचं पेव नि मग सहजसाध्य इंटरनेट. खरंच बदलाचा वेग प्रचंड आहेच. मात्र.... अपर्णा मागच्या पिढीत जायला लागलीये हे देखील तितकंच खरंय. ;) आम्ही आहोतच मागून. होय पुढं :)

प्यारे१ 18/09/2013 - 02:13
नॉस्टॅल्जिक, बरंचसं पटणारं, थोडंसं न पटणारं अ‍ॅज युज्वल आपातै स्पेशल चटकदार लेखन....! ९० च्या आगंमागं शहरात नि ९१-९२ नंतर गावांमध्ये आलेलं 'केबल'च्या छत्र्यांचं खेळणं भारतीय मनाला विलक्षण आकर्षित करुन गेलं. केबल मुळं नवनवीन उपग्रह वाहिन्या आल्या नि नंतर बेवॉच, बोल्ड ब्युटीफुल सारख्या मालिका सुरु झाल्या. घराघरात मालिका त्याही वेगवेगळ्या. अजून आठवतं सोमवारी सकाळी शाळेत रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर बघितला मराठी सिनेमा हा चर्चेचा विषय होता. त्यात एकसंधपणा होता कारण प्रत्येकाकडं एकच चॅनल नि एकच चित्रपट. त्यात निरागसपणा शिल्लक होता. नंतर हळूहळू आलेलं मोबाईलचं पेव नि मग सहजसाध्य इंटरनेट. खरंच बदलाचा वेग प्रचंड आहेच. मात्र.... अपर्णा मागच्या पिढीत जायला लागलीये हे देखील तितकंच खरंय. ;) आम्ही आहोतच मागून. होय पुढं :)

कोमल 18/09/2013 - 10:34
मस्त... कोल्हापूरात आम्ही सुध्दा १ ~ २ वाजेपर्यंत देखावे पाहात फिरायचो. राजारामपुरी १३ व्या गल्ली पासून सुरवात करून व्हिनस कॉरनर, शाहुपुरी, बिंदू चौकातून शेवटी २१ फूटी.. भारत २००८ साली श्रिलंका दौर्‍यावर असतांनाची एक मॅर, राजारामपूरीत तास भर उभे राहून पाहिलेली अन मॅच जिंकल्यानंतर प्रचंड धुमाकूळ घातलेला.. सगळ्या आठवणी ताज्या केल्या अपर्णा तै.. :)

@शिशुपालाचे धड मुंडक्याला लालभडक रक्त घेउन उभे. अन जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात शिशुपालाचे शिर! जीभ बाहेर काढुन! त्याचे डोळे अजुन जीवंत! पण झाल काय? त्या जीवंत डोळ्यांना दिसल्या दोन तरुण मुली. अन त्यात ही त्यातली एकजण ते लकाकलेले डोळे पाहुन भुवया उंचावतेय! आता मरणप्राय वेदना होताना कुणी मुली पाहील का? हे मुंडक पहात होत. मी नजरेला नजर मिळवली अन त्या मुंडक्याला हसु फुटल. आता मुंडक हसतय म्हंटल्यावर मला पा. पा. नि. म्हणतात ना? तस काहीसं. एकुण सिनचा पार बट्ट्याबोळ झाला राव! >>> http://www.pic4ever.com/images/25r30wi.gif

मृत्युन्जय 18/09/2013 - 13:27
अतिशय उत्तम लेख. आणि शेवट लेखाला एक वेगळेच वळण लाउन गेला. ही चुकण्याची सुरुवात आमच्याच काळात झाली हे पटतय एकदम. एकदाच फक्त मैत्रिणींबरोबर गणपतीच्या मिरवणुकीला गेलो होतो. त्यानंतर कानाला खडा. जायचे तर मित्रांबरोबर नाहितर केबलवर मिरवणुक बघायची. महिलावर्गाबरोबर जाउन नसती रिस्क आणि रिस्पोन्सिबिलिटी नकोच.

अनन्न्या 18/09/2013 - 17:01
अजूनही आठवतात ते कोकणात येणारे चाकरमानी, चकचकीत चपला, चकचकीत ड्रेस घालून मिरवणारे...मुंबईहून येताना प्रसादाला वेगवेगळे प्रकार आणणारे.. हेवा वाटायचा! तिथे ते काय काम करत असतील, कशा परिस्थितीत राहात असतील तरी इकडे मात्र मुंबैवाले भाव खाऊन जायचे!

मदनबाण 30/09/2013 - 15:19
सुंदर लेखन... भावनांशी पूर्णपणे सहमत. मला अजुन आठवतय... महाभारत या मालिकेच्या पहिल्या भागच्या दिवशी {2 October 1988} आमच्या घरी कलर टिव्ही आणला होता,चाळीतली आजुबाजुच्या घरातली सगळी लोक आमच्या घरात जमा झाली होती. :)छतावरचा टिव्हीचा अँटेना नीट करणे आणि त्याचा नीट सिग्नल पकडण फार मोठ्ठ काम असे.

सेम टू सेम आमच्याकडेही थोड्याफार फरकाने असेच अनुभव होते. आमच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मंडळात आम्हीही असे शीन करायचो जाम मजा यायची. आम्ही एकदा डायनासॉर केला होता कामट्या आणि पोत्याला काळ रंग देऊन डोळ्याला लाल लाईट लावले असा आमचा शीन फेमस झाला होता. त्याच वर्षी समुद्रात शिंपले उघडते आणि बाप्पाचे दर्शन होते अशा टाईपचा तो शीन होता. मंडपाच्या वरच्या बाजूला एक दोर टाकून पडद्यामागे बसलेला दोर ओढायचा की शिंपले उघड्ले जायचे. पावसाचे दिवस होते. शीनाचा कार्यक्रम आवरला आणि रात्री पावसामुळे ज्या बल्ली (खांबावर) वर लोड होता ती बल्ली तुटली. आणि वरच्या पत्र्यासहीत आमचं मंडळ आडवं झाला. आमच्या सार्वजनिक मंडळाचा बाप्पा जागेवर आडवा झाला. बाप्पावर ओझं पडून बाप्पाचा एक हात बाजूला. दुस-या दिवशी समोरच्या बाजूने पडदा टाकून बाप्पा दर्शन बंद केले. दुसरा दिवस बाप्पाला उभं करण्यात आणि हात जोडण्यात गेला.. जसं काहीच घडलं नाही इतक्या संयमाने. सायंकाळपर्यंत बाप्पा व्यवस्थित बसले. आणि आम्ही पुन्हा नव्या जोमाने.... सायंकाळी शिंपले उघड-झापचा शीन नव्या उत्साहाने सुरु केला. 'गेले ते दिन गेले' -दिलीप बिरुटे

पैसा 17/09/2013 - 08:40
मस्त लिहिलं आहेस! एकेक अपघात वाचून हसून लोळतेय! लै भारी!! त्याच बरोबर शेवटच्या वाक्यांनी चटकाही लावला. सगळंच चुकत गेलंय. आणि सुधारणं हाताबाहेर आहे हेही उमजतंय.

विटेकर 17/09/2013 - 09:34
छान झालाय लेख ! पूर्वीच्या गणेशॉत्सवाची लज्जत आता राहीली नाही ! अश्याच एका गणेशोत्सवात नारायण पेठेत लक्ष्मी हॉल (?) मध्ये ऐकलेली यशवंत देवांची मैफल ( शब्द प्रधान गायकी ) अजून कानातून जात नाही ( साल बहुधा १९८६ असावे ) त्यादिवशी त्यानी केळीचे सुकले बाग असं काही म्ह्ट्ल की यंव रे यंव !तस पुन्हा जन्मात ऐकायला मिळालं नाही . आजही मैफिली होत असतीलच पण ती मजा नाही !

आजही आठ्वल तरी जाणवत ते; आमच्याच सारखे निरागस असणारे तरुण! लाजरे! भावनावश होणारे! तारुण्याच्या ओढीला आदराचा लगाम घालणारे तरुण! सुंदर दिसणार्‍या मुलीला चोरुन पहाणारे तरुण! गल्लोगल्लीच्या तालमित संध्याकाळी जोर बैठका घालायची खुमखुमी असणारे, कॉलेज करुन लवकरात लवकर चार पैसे कमवावे अशी धारणा असणारे, त्या जाणीवेखाली चिरडुन निघणारे तरुण! चुकुन कुठे घरातल्या व्यक्तींबरोबर दिसल की खुदकन हसणारे...त्यावेळी अगदी वेगळ्या ग्रहावरचे पण आज मनापासुन उमजणारे तरुण! काय चुकलं? कुठे चुकलं? देव जाणे! पण सगळ चुकायला सुरवात झाली ती ही आमच्याच काळात!
मस्त शेवट.

लेख अगडबंब आवल्डा!!! इथे प्रतिसादात अजून काहीतरी लिहावं म्हणून गेले पंधरा मिनीट तसाच बसलोय, पण काहीच सुचत नाहीये :( (कधीकाळी) न्यु कॉलेज, शिवाजी पेठ मन्द्या

खरेच, मला माझ्या जोगेश्वरी मधल्या चाळीतले दिवस आठवले, ती मज्जा आता खरच नाही, तल्लीन होऊन केलेली आरती नाही, घोळक्याने जमुन गणपती पाहणे नाही……खरेच गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.

खरेच, मला माझ्या जोगेश्वरी मधल्या चाळीतले दिवस आठवले, ती मज्जा आता खरच नाही, तल्लीन होऊन केलेली आरती नाही, घोळक्याने जमुन गणपती पाहणे नाही……खरेच गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी.

सस्नेह 17/09/2013 - 21:23
अगदी सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि ती वणकुद्र्यांच्या माडीवरून रात्रभर जागून पाहिलेली महाद्वारची विसर्जन मिरवणूक आठवली बघ अपर्णा. असली मिरवणूक अख्ख्या भारतात नसेल कुठे. मग, लायटिंगसहित अन देखाव्यांसहित विसर्जन .मिरवणूक पाहिलीय का कुणी ? बाकी गणपती बघता बघता लायनी लावून लायनी मारणारे लोक्स एकदम सह्ही हं !

In reply to by सस्नेह

स्पंदना 18/09/2013 - 06:08
अरे! आम्ही स्टुडीओत असायचो. बटाटेवडे खात. अजुन आहे बघ महाद्वारला. नावच आठवत नाही आहे ग! पण आमच्या नातेवाईकांचा आहे.

सूड 17/09/2013 - 22:03
लेख बरंच मागे घेऊन गेला वाचता वाचता. आमच्याकडे गणपतीचे वेध लागत ते आमच्या आईची मोदकासाठीच्या पीठीची लगबग सुरु झाली की!! म्हणजे बाजारातून नीट शोधून तांदूळ आणून, ते धुवून वाळवेपर्यंत अगदी सगळे सोपस्कार चालायचे. त्यात आईची सुगरण म्हणून ख्याती चाळीतल्या महिला वर्तुळात, त्यामुळे त्यातली एखादी तरी 'वैनी, जरा ते उकडीचं परत एकदा सांगता काय?' असं विचारायला यायची. चतुर्थीचा दिवस उजाडला की वडील आंघोळ वैगरे आटपून नारळ खवायला बसत आणि आई तिची कामं उरकून आधी उकड आणि मग सारण. सुरुवातीला आमची बरीच लुडबूड चालत असे. त्या लुडबूडीतूनच हळूहळू थोडंफार जमू लागलं. त्यात आमच्या घरी विटाळ पाळला जाई. गणपतीच्या दिवसात असं काही झालं की स्वयंपाक वडलांच्या ताब्यात, नेहमी स्वयंपाक करणारी आई तीन्-चार दिवस काही काम न करता फक्त सूचना द्यायची तेव्हा गंमत वाटत असे. हळूहळू आम्हाला जसं थोडंफार स्वयंपाकाचं जमतंय असं वाटलं तसं असं काही झालं की आई लांब उभी राहून सूचना करायची आणि आम्ही तसंतसं करत जायचं. चाळीत गणपती एकच, मुंब्र्यांच्या घरी!! त्यांच्याकडे गणपती यायच्या दिवशी छान नाजूक पावलं दारापासून ते गणपतीच्या मखरापर्यंत चुन्याने रेखत. मला नेहमी प्रश्न पडत असे ह्यांच्या घरात कोणी लहान बाळ नाही, मग ही लहान पावलं उमटवतात तरी कशी?? जात्याच चौकस, त्यामुळे एकदा त्या आजींना विचारलं की हे कसं करता. त्यांनी अगदी कौतुकानं सगळं सांगितलं. आणखी एक मजा म्हणजे त्यांच्याकडे एक घुंगराची काठी होती, ती फक्त आणि फक्त गणपतीच्या दिवसातच बाहेर दिसे. आरतीला गेलं की ती काठी पटकवण्यासाठी चढाओढ लागे. मग अगदी तासभर आरती. हळूहळू कॉलेजात वैगरे गर्क झालो, मुंब्रे आज्जींच्या घरी गणपतीत नेहमी आरतीला जायचो ते दोनदा, एकदा आणि हळूहळू बंद झालो. बदलापूरात आलो तसा सगळाच संपर्क तुटला. इथे मात्र नव्या मित्रमंडळीत जुनीच मजा नव्याने सुरु झाली. तेच मोदक, सारणासाठी नारळ खवायला अजूनही वडलांचून अडतं,उकडीला मात्र भाऊ किंवा मी असतो. लांबून सूचना देणारी आई जरा जास्तच लांब गेलीये. आता गणपतीचे निदान पहिले तीन दिवस तरी याच्या त्याच्याकडे जाण्यासाठी राखून ठेवलेले असतात. वर्षभर नाही भेटलो तरी या दिवसांत भेट होते. थोडक्यात काय तर माणसं बदलली तरी गणपतीच्या दिवसातली मजा तीच असते !! :)

In reply to by सूड

स्पंदना 18/09/2013 - 06:10
तुम्हाला उकड जमते? :) अन किती साध्या सरळ शब्दात घरच चित्र उभं केलत सुड! मस्त! जरा थांबा त्या बॅट्याला त्यान काय गमावलय ते सांगुन येते.

बॅटमॅन 17/09/2013 - 22:19
लेख मस्त नॉस्टॅल्जिक. पण
काय चुकलं? कुठे चुकलं? देव जाणे! पण सगळ चुकायला सुरवात झाली ती ही आमच्याच काळात!
हे आपलं काय? बळंच? नक्की कशाला उद्देशून आहे हे समजलं तर बरं होईल नैतर व्हेग सरसकट आक्षेप आहे असे वाटेल. धागाकर्त्रीला तसे म्हणायचे नसावे अशी अपेक्षा.

In reply to by बॅटमॅन

मोदक 17/09/2013 - 22:54
सोड ना ब्याट्या.. आपल्या मागच्या पिढीने* सुसाट वेगाने जग बदलताना पाहिले आहे. त्यामुळे त्यांची जडणघडण झालेला काळ आणि आत्ताचा काळ यात भरपूर फरक पडला आहे - हे तुलाही अमान्य नसेल! तस्मात्.. भावनाओंको समझो. :-) *एक पिढी = २५ वर्षे असा हिशेब मला ठावूक आहे. येथे २५ च्च वर्षांनी फूटपट्टी न लावता २० वर्षांचा हिशेब लावला तरी फारसा फरक पडणार नाही.

In reply to by मोदक

बॅटमॅन 17/09/2013 - 23:09
आपल्या मागच्या पिढीने* सुसाट वेगाने जग बदलताना पाहिले आहे. त्यामुळे त्यांची जडणघडण झालेला काळ आणि आत्ताचा काळ यात भरपूर फरक पडला आहे - हे तुलाही अमान्य नसेल!
इथे थोडासा असहमत. आपल्या पिढीइतके झपाट्याने जग बदलताना अजून कुणीच पाहिले नाही. आणि महत्त्वाचे म्हंजे हे सगळे ड्रास्टिक बदल आपल्याला कळणे सुरू होण्याच्या आसपासचे आहेत. तूच पहा, साधारण इ.स. १९८० नंतर जन्मलेल्या पिढीचे आयुष्य २००० सालापर्यंत फार कै बदलले नव्हते. अगदी मी म्हणेन २००४-५ पर्यंत नव्हते. नंतर किती अन कसे बदल झाले ते सर्वांनाच माहिते. मागच्या पिढीसाठी हे बदल बर्‍याच नंतरच्या वयात झालेत. बदलाचा "ग्रेडिअंट" उलट आपल्यासाठी जास्त स्टीप आहे.

In reply to by बॅटमॅन

मोदक 18/09/2013 - 00:20
हेच बोल्तोय... आपल्याला बदलांची सवय आहे, किंबहुना बदल नसेल तर आपल्याला चुकल्याचुकल्यासारखे होईल. साधारण इ.स. १९८० नंतर जन्मलेल्या पिढीचे आयुष्य २००० सालापर्यंत फार कै बदलले नव्हते. अगदी मी म्हणेन २००४-५ पर्यंत नव्हते. म्हणूनच. असो..

In reply to by बॅटमॅन

स्पंदना 18/09/2013 - 06:35
हेच तर बॅटमॅन, हेच तर कळणार नाही तुम्हाला. रस्त्यावर चुकुन एखाद दुसरी गाडी बघणारे आम्ही. गर्दी तर नसायचीच. तेच आम्ही गर्दी होउन तरुण झालो. चातुर्मासाच पंचगंगा स्नान करुन दिवस उगवायला परतणार्‍या स्त्रीया पाहणार्‍या आम्ही, श्रीदेवी, जयाप्रदा, मिनाक्षी सारख दिसायचा प्रय्त्न करायला लागलो. ओव्या म्हणायला संकोच वाटु लागला. धोतर,टोपीची टर उडु लागली ती आमच्याच पिढीत. आमच्यापर्यंत साधेपणा, सुसंस्कृत अशी स ची बाराखडी आली होती, तिला बिभस्त करण्यात आम्हीच पुढाकार घेतला. माझ्या लग्नानंतर बरेचजण विचारायचे, नवरा कंप्युटरमध्ये आहे म्हणजे काय? तोवर सगळ समोर घडायचं. तुला वाटत असेल की सगळ्यात जास्त बदल तुमच्या पिढीने पाहिले. पण तुमच्यावेळी टेक्नॉलॉजी फास्टट्रॅकवर ऑलरेडी आहे, होती. आम्ही रेडीओ ऐकत दहा वर्षाचे झालो. केबल यायला वयाची १७-१८ वर्ष उलटावी लागली. माझ्या वडीलांची पिढी तर हे सगळे बदल भांबावुन पहात होती, अ‍ॅडजस्ट करायचा प्रयत्न करत होती, पण या बदलांना बकाल स्वरुप दिलं ते आमच्या पिढीने. आम्ही लागलो लेझीम विसरुन हातवर करुन नाचायला. अब्बा, बिटल्सची धुंदी आम्हाला चढली! मी वर लिहीलं आहे. टिळकांनी १८९४ साली समाजप्रबोधनासाठी सुरु केलेला उस्तव समाज बिघडवण्यासाठी सुरु झाला तो आमच्याच काळात. मी वर लिहीलेलं थोड मन लावुन वाचशील तर कळेल तुला...आख्ख्या राजारामपुरीत दोन गणपती होते, त्या आधीतर फक्त तालमिचा गणपती असायचा. आमच्या आधी ते दोन होते, अन माझ्या ८व्या वर्षापासून १८व्या वर्षापर्यंत दहावर्षात १३ गल्लीत १३ मंडळे झाली. अक्षरश: एका गल्लीत मधला मेन रोड पकडुन दोन दोन मंडळ झाली. अन मग त्या मंडळाच्या वर्गण्या भरताना दम भरु लागला. हा सगळा अतिपणा आला तो आमच्या पासुनच. माझ्या म्हणण्याला पैसाताई, अतिवास सहमत होतात कारण तेंव्हा सुरु झालेली झिंग आज आपल्याला अस्ताव्यस्त समाज देउन गेली आहे. आता हे सावरायच कस हा प्रश्न आज अ‍ॅज अ‍ॅन अ‍ॅडल्ट आम्हाला पडला आहे. देश सोडला म्हणजे माती सुटत नाही रे. जीव तुटतो इतक्या पराकोटीच्या वाईट बातम्या पाहुन. माझी मुलं सुरक्षीत असतील, पण माझी भाचर नाहीत याची बोच जाणवते. अस वाटत फिराव माघारी अन सुरु करावी ती लेझीम, दांडपट्ट्याची करमणुक, उगा गरबा म्हणुन नाचण्याऐवजी, खेळाव्यात गौरी पुरुषांच्या नजरेआड. अन राखावी आपल्या मातीची बुज. गौरी सोडुन तुफान गरबा खेळणारेही आम्हीच हो!

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 18/09/2013 - 14:23
वेस्टर्नायझेशन आणि साधेपणाकडून भपक्याकडे जाणे यांची सांगड घातल्यासारखी वाटतेय. तसे अभिप्रेत असेल तर असहमत. बाकी मग भपक्याच्या सुरुवातीबद्दल सहमत.

In reply to by बॅटमॅन

दादा कोंडके 18/09/2013 - 12:02
जुन्या आठवणीचा लेख आवडला. धागाकर्ती भारताबाहेर रहात असेल तर इतरांपेक्षा अंमळ जास्तच नॉस्टेल्जिक होण्याची परवानगी आहे. तसं नसेल तर ब्याट्म्यान म्हणतो तसा फाउल झालाय. :)

In reply to by दादा कोंडके

स्पंदना 18/09/2013 - 16:24
बॅटमॅन अन तुम्हाला मिळुन एकच प्रतिसाद. वेस्टर्नायझेशन बद्दल बोलायला मी स्वतःच वेस्टर्न स्टायल मध्ये रहातेय. म्हणजे मी भारतात रहात नाही. अगदी सिंगापुरपर्यंत तुम्हाला तुम्ही काय गमावले आहे त्याचा अंदाज येत नाही. नुसता झगमगाट हवा वाटतो, भुरळ घालतो. पण मलेशियात जाउन बघा. अजुन खेडी अन त्यांची संस्कृती तशीच आहे. मी मेलबर्नला आले अन मला माझं ३० वर्षापुर्वीचे कोल्हापूर परत मिळाले. अन मला जाणवलं, प्रगतीतर यांचीही झालीय, मग त्यांनी मूळ गाभा का नाही गमावला? आपण का गमावला? कारण आपण हुरळुन गेलो. झगमगाटाने. भरीतभर त्यांच्या सिनेइंडस्ट्रीने आपल्या इतका ताळ नाही सोडला. वाईट पहाणारी वागणारी माणसे आहेत नाही असे नाही, पण ते वाईट फक्त वाईट म्हणुन पहातात आपल्याला ते रोजच्या जेवणासारखे भरवले जातेय. लागतात नाचायला. तो बंटी न बबली आला तेंव्हा आई म्हणाल्या, हल्ली टीव्हीवर सगळ्या पोरी नुसत्या चड्डीतच नाचत असतात. कपडे कोणी घालतच नाही. कालचाच चर्चेचा विषय, टीव्हीवर कार्टुन्स मध्ये फार हिंसा होतेय का? अम्न मग त्यावर उपाय, तसे बदल. आहे आप्ल्याकडे अस? अगदी साध उदाहरण देते, प्लास्टिकच्या पिशव्या. माझ्या सासुबाई एकदा मला वैतागुन म्हणाल्या आता बघावे तो दुकानदार छापलेल्या सुंदर प्लास्टिकच्या पिशव्या देतो. आम्ही एखादीच मिळाली तर जपून ठेवायचो. आता सगळच भरपूर झालय. आम्ही अश्या वापरल्या, अश्या वापरल्या प्लास्टिकच्या पिशव्या की एक दिवस किंग टाईडसने मुंबईत पाणी भरल तर ते ड्रेन व्हायला अडथळा आला या प्लास्टिकन. येथे जपुन प्लास्टिक वापरल जात , ते डिस्पोज करायची व्यवस्था आहे. हे सगळ मात्र केल ते आमच्या बिनडोक पिढीने. अन आता आम्ही अपेक्षा करतोय की या वेळच्या पिढीने ते निस्तराव.

In reply to by स्पंदना

बॅटमॅन 18/09/2013 - 16:40
फक्त एक पुरवणी जोडेन की तुमच्या किंवा कुठल्याही पिढीला घाऊकपणे आरोपीच्या कठड्यात उभे करणे चुकीचे आहे. आधीच्या पिढीची जीवनमूल्ये ही "व्हर्च्यू ऑफ नेसेसिटी" तून आलेली होती. आपल्या पिढीची सांपत्तिक स्थिती त्यांच्यापेक्षा ऑन अ‍ॅन अ‍ॅवरेज बरीच चांगली असल्याने आपली मूल्ये बदलली इतकेच. जुन्या पिढीतले लोकही आपल्यासारखे हुरळले नसते असे आजिबात सांगता येत नाही. आपला वखवखलेपणा हा सार्वकालिक आहे. त्यामागे बरीच कारणे आहेत. फक्त तूर्तास सांगायचा मुद्दा इतकाच की "आधी आलबेल-आत्ता गंडले-गंडायला आमच्या काळात सुरुवात झाली" हे चित्र फसवे आहे. जुन्या काळातले उत्तम आणि आत्ताच्या काळातले गंडके यांचीच तुलना केली तर हाताला दुसरे काय लागणार म्हणा. असो.

In reply to by बॅटमॅन

सूड 18/09/2013 - 18:35
त्या आधीचं चांगलं आणि आत्ताचं वाईट म्हणतायेत असं मला नाही वाटत. मुद्दा हा आहे की उदाहरण म्हणून वापरलेल्या देशातल्या लोकांनी त्यांची संस्कृती कायम ठेवत प्रगती करुन घेतली. आपल्याकडे बर्‍याचशा प्रमाणात सगळं बासनात गुंडाळून झगमगाटाला प्राधान्य दिलं गेलं. फार लांब कशाला आजच्या विसर्जन मिरवणूका पाह्यल्या तरी या लेखात काय म्हणायचंय ते समजू शकतं, आताचा सार्वजनिक गणेशोत्सव आणि ज्या कारणासाठी तो सुरु केला गेला होता यात जमिन अस्मानाचा फरक आहे. या लेखात तेच म्हणायचंय असं मला वाटतं. आपल्या सोयीचे मुद्दे उचलून काथ्याकूट करायचाच असेल तर शुभेच्छा !! इति अलम् ॥ :D

In reply to by सूड

बॅटमॅन 18/09/2013 - 19:25
अन्य देशांची भारताशी केलेली तुलना योग्यच आहे. त्याबद्दल काही म्हणणे नाही. गणेश मिरवणुकांबद्दलही सहमत. पण एक सरसकट सूर दिसल्यासारखा वाटला म्हणून म्हणालो. यात सोय अन गैरसोय कुठे आली?

यसवायजी 17/09/2013 - 23:46
मस्त.. आवडलं. शिवाजी चौकातला २५ फुटी गणपती म्हणजे माझ्यासाठी 'शहरातलं आकर्षण' होतं. उत्सवात शिवाजी पेठेतल्या नंग्या तलवारी पण पाहील्यात.. ;) अन महाद्वार रोडला गणपती पहायला लै मज्ज्जा यायची.

रेवती 18/09/2013 - 00:01
मस्त लिहिलय अपर्णा! सगळं आठवलं. मी शाळेत असताना पुण्यात गणपती पहायला येण्याचं बरंच आकर्षण लोकांना असावं. दरवर्षी कोणी ना कोणी लाम्बचे पाहुणे असायचे. आपापल्या घरचे ५ दिवसांचे गणपती आणि गौरी आटोपून पुण्यात यायला जमायचं बरेच जणांना. तेंव्हाचे देखावे वगैरे आठवले.

कवितानागेश 18/09/2013 - 00:20
आमच्या लहानपणी गणेशोत्सवाचे स्वरुप बरे होते, मिरवणूका मात्र असह्य झाल्या होत्या. पण गणेशोत्सवातल्या स्पर्धा आणि त्यात मिळणार्‍या बक्षिसांची आठवण झाली. कॉलेज संपल्यानन्तर कुठे बक्षीस वगरै मिळालंच नाहिये! :(

प्यारे१ 18/09/2013 - 02:13
नॉस्टॅल्जिक, बरंचसं पटणारं, थोडंसं न पटणारं अ‍ॅज युज्वल आपातै स्पेशल चटकदार लेखन....! ९० च्या आगंमागं शहरात नि ९१-९२ नंतर गावांमध्ये आलेलं 'केबल'च्या छत्र्यांचं खेळणं भारतीय मनाला विलक्षण आकर्षित करुन गेलं. केबल मुळं नवनवीन उपग्रह वाहिन्या आल्या नि नंतर बेवॉच, बोल्ड ब्युटीफुल सारख्या मालिका सुरु झाल्या. घराघरात मालिका त्याही वेगवेगळ्या. अजून आठवतं सोमवारी सकाळी शाळेत रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर बघितला मराठी सिनेमा हा चर्चेचा विषय होता. त्यात एकसंधपणा होता कारण प्रत्येकाकडं एकच चॅनल नि एकच चित्रपट. त्यात निरागसपणा शिल्लक होता. नंतर हळूहळू आलेलं मोबाईलचं पेव नि मग सहजसाध्य इंटरनेट. खरंच बदलाचा वेग प्रचंड आहेच. मात्र.... अपर्णा मागच्या पिढीत जायला लागलीये हे देखील तितकंच खरंय. ;) आम्ही आहोतच मागून. होय पुढं :)

प्यारे१ 18/09/2013 - 02:13
नॉस्टॅल्जिक, बरंचसं पटणारं, थोडंसं न पटणारं अ‍ॅज युज्वल आपातै स्पेशल चटकदार लेखन....! ९० च्या आगंमागं शहरात नि ९१-९२ नंतर गावांमध्ये आलेलं 'केबल'च्या छत्र्यांचं खेळणं भारतीय मनाला विलक्षण आकर्षित करुन गेलं. केबल मुळं नवनवीन उपग्रह वाहिन्या आल्या नि नंतर बेवॉच, बोल्ड ब्युटीफुल सारख्या मालिका सुरु झाल्या. घराघरात मालिका त्याही वेगवेगळ्या. अजून आठवतं सोमवारी सकाळी शाळेत रविवारी संध्याकाळी दूरदर्शनवर बघितला मराठी सिनेमा हा चर्चेचा विषय होता. त्यात एकसंधपणा होता कारण प्रत्येकाकडं एकच चॅनल नि एकच चित्रपट. त्यात निरागसपणा शिल्लक होता. नंतर हळूहळू आलेलं मोबाईलचं पेव नि मग सहजसाध्य इंटरनेट. खरंच बदलाचा वेग प्रचंड आहेच. मात्र.... अपर्णा मागच्या पिढीत जायला लागलीये हे देखील तितकंच खरंय. ;) आम्ही आहोतच मागून. होय पुढं :)

कोमल 18/09/2013 - 10:34
मस्त... कोल्हापूरात आम्ही सुध्दा १ ~ २ वाजेपर्यंत देखावे पाहात फिरायचो. राजारामपुरी १३ व्या गल्ली पासून सुरवात करून व्हिनस कॉरनर, शाहुपुरी, बिंदू चौकातून शेवटी २१ फूटी.. भारत २००८ साली श्रिलंका दौर्‍यावर असतांनाची एक मॅर, राजारामपूरीत तास भर उभे राहून पाहिलेली अन मॅच जिंकल्यानंतर प्रचंड धुमाकूळ घातलेला.. सगळ्या आठवणी ताज्या केल्या अपर्णा तै.. :)

@शिशुपालाचे धड मुंडक्याला लालभडक रक्त घेउन उभे. अन जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात शिशुपालाचे शिर! जीभ बाहेर काढुन! त्याचे डोळे अजुन जीवंत! पण झाल काय? त्या जीवंत डोळ्यांना दिसल्या दोन तरुण मुली. अन त्यात ही त्यातली एकजण ते लकाकलेले डोळे पाहुन भुवया उंचावतेय! आता मरणप्राय वेदना होताना कुणी मुली पाहील का? हे मुंडक पहात होत. मी नजरेला नजर मिळवली अन त्या मुंडक्याला हसु फुटल. आता मुंडक हसतय म्हंटल्यावर मला पा. पा. नि. म्हणतात ना? तस काहीसं. एकुण सिनचा पार बट्ट्याबोळ झाला राव! >>> http://www.pic4ever.com/images/25r30wi.gif

मृत्युन्जय 18/09/2013 - 13:27
अतिशय उत्तम लेख. आणि शेवट लेखाला एक वेगळेच वळण लाउन गेला. ही चुकण्याची सुरुवात आमच्याच काळात झाली हे पटतय एकदम. एकदाच फक्त मैत्रिणींबरोबर गणपतीच्या मिरवणुकीला गेलो होतो. त्यानंतर कानाला खडा. जायचे तर मित्रांबरोबर नाहितर केबलवर मिरवणुक बघायची. महिलावर्गाबरोबर जाउन नसती रिस्क आणि रिस्पोन्सिबिलिटी नकोच.

अनन्न्या 18/09/2013 - 17:01
अजूनही आठवतात ते कोकणात येणारे चाकरमानी, चकचकीत चपला, चकचकीत ड्रेस घालून मिरवणारे...मुंबईहून येताना प्रसादाला वेगवेगळे प्रकार आणणारे.. हेवा वाटायचा! तिथे ते काय काम करत असतील, कशा परिस्थितीत राहात असतील तरी इकडे मात्र मुंबैवाले भाव खाऊन जायचे!

मदनबाण 30/09/2013 - 15:19
सुंदर लेखन... भावनांशी पूर्णपणे सहमत. मला अजुन आठवतय... महाभारत या मालिकेच्या पहिल्या भागच्या दिवशी {2 October 1988} आमच्या घरी कलर टिव्ही आणला होता,चाळीतली आजुबाजुच्या घरातली सगळी लोक आमच्या घरात जमा झाली होती. :)छतावरचा टिव्हीचा अँटेना नीट करणे आणि त्याचा नीट सिग्नल पकडण फार मोठ्ठ काम असे.
काय सांगु मंडळी! काय दिवस होते!! अर्थात आमच्या लहाणपणीचे. लहाणपणीची गोष्ट्च निराळी. सारेच अनुभव नवे! सारं विश्वच नवलाईने भरलेले. सुदैवाने माझा जन्म नव्या टेक्नॉलॉजीला फास्ट ट्रॅक लाभायच्या आधीचा. साधासा रेडीओ बरंचस मनोरंजन अन खुप सारी माहीती घेउन यायचा. बुधवारचं, अन शनिवारच पण बहुतेक, रेडीओवरच नाटक ऐकायला मंडळी आतुर असायची. घरातल्यांच्या शांत वातावरणात कोपर्‍यात कुठेतरी रेडीओची हळुवार गाणी लागायची, अथवा बातम्या सुरु असायच्या. असा ढणाणा आवाज करत फारच थोड्यावेळा रेडीओ लावला जायचा.

डिजिटल

अभ्या.. ·

प्रचेतस 16/09/2013 - 09:18
हाहाहा. जबरी बे. सोलापुराकडची भाषा लै आवडली. लिहित का नाहीस बे सारखा सारखा?

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 18/09/2013 - 14:22
सोलापुराकडची भाषा लै आवडली
वल्ली ही सोलापूरकडची भाषा नाही. हं, थोडा प्रभाव आहे पण ही भाषा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरची आहे. जास्त करुन उमरगा, लातूर आणि उस्मानाबाद भागात बोलली जाते. सोलापुरी भाषा मलासुध्दा जमत नाही :(

आदूबाळ 16/09/2013 - 10:06
एकच लंबर! मिरासदार, शंकर पाटील वगैरेंची आठवण झाली :) अभ्याभाऊ तुम्ही रेग्युलरली लिहीत रहा... . अजयराजेंचा सिंघमकट मिशांमधल्या फटूऐवजी मोबाईलातून चुकून(!) "तोंडात ब्रश घोळवत बनियन टॉवेल" असा फटू आला असता डिजिटलवर तर मज्जा आली असती :))

In reply to by कोमल

पुन्ह्यांदा येकदा धा डाव +१ आम्ची सणमाणणीय नव्लेखक अब्याडब्या सोलापुरकर याश अशी विणंती हाए,की त्यांण्णी या इषयातले लेखण कायम आनी वारंवार करावे!

धण्यवाद!

http://www.pic4ever.com/images/SEVeyesB08_th.gif या विणंतीला माण न दिल्यास सोलापुर फुड नळदुर्गला प्रतेक्ष येऊन हग्या दम भरनेत येइल...! या धम्कीचाही या धाग्यावर येता जाता इचार करावा..! http://www.pic4ever.com/images/155fs853955.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 18/09/2013 - 14:25
सोलापुर फुड नळदुर्गला प्रतेक्ष येऊन हग्या दम भरनेत येइल...! या धम्कीचाही या धाग्यावर येता जाता इचार करावा.
धमकी?????? च्यामारी करु काय तुमचे बी डीजीटल? ;)

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 18/09/2013 - 16:22
१. नाद केलिया बाद केले जाल २. एकच फाईट, वातावरण टाईट. ३. बघतोस काय, मुजरा कर. ४ ओव्हरटेक केलाय वाघानं, नको बघू रागानं.

In reply to by बॅटमॅन

अभ्या.. 18/09/2013 - 16:40
ब्येस्ट आपी. :-D एकूणच यमक हरामी लोकांना चांगले करीअर आहे ह्यात. एकच घाव दादाचे नाव. आपल्या मिपासाठि ख़ास एक. :-D एकच नीलकांत, बाकी सगळे श्रीशांत ;-) पला पला मालक यायच्या आत पला :P

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 18/09/2013 - 16:53
हाहाहा अगदी ;) आम्ही यमक हरामी, येऊ सगळ्यांच्या कामी ;) मिपासाठी कायपण, मधूनमधून हँगले तरीपण... एकच नीलकांत, बाकी नुस्ता आकांत ;) त्या नीलकांत नावावरनं एक अगदीच अवांतर प्रसंग आठवला. कुठे वाचला/ऐकला साफ विसरलो. देवळात कीर्तन चाललं होतं, बुवा म्हणत होते "ऐन समयी रणांत, बाण मारिसी ताकांत". लोकांना कळेना काय भानगड. मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून =)) नंतर मग कळ्ळे, बुवा पार म्हंजे पारच गंडले होते. "ऐन समयी रणांत, बाण मारी सीताकांत" हा मूळ पाठ होता =))

In reply to by बॅटमॅन

चिगो 18/09/2013 - 21:49
लोकांना कळेना काय भानगड. मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून 
हा हा हा .. :-D. =)) =)) एका किर्तनात असाच एका अभंगात 'करंटा' हा शब्द आला. बुवांना ठाऊक नसेल अर्थ, तर म्हणे 'ईश्वरभक्तिने शरीरात कसा करंट मारतो' ह्याचे वर्णन अभंगात केलेले आहे.. :-D

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 20/09/2013 - 18:46
मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून
एकाच लायनीत बुवा आणि ताक दोन्ही शब्द आल्याने :))

लै भारी ष्टूरी ! कागदावर लायनी तर बेष्ट मारतूयास ;) पर हे पांढ्र्यावर काळं करनंबी झ्याक जमतया की. म्हनून वल्लीसायबाच्या... "लिहित का नाहीस बे सारखा सारखा?" ला अणुमोदण !

चौकटराजा 16/09/2013 - 17:35
सोलापूरवाले, यकतर काईच समाजकारे केल्यालं नसल्यानं परशीद्दी मिळोन्यासाटी आम्ही ह्यी डीजेटलची आयड्या काडीत आसतो.तुमाला पयशे मिळालेशी कारन ! आमची टिंगल काय करून र्‍हायला भौ ?पर जाउन द्या ते गन्पती पेक्षा बी आमचा फटू म्होटा दावा म्हन्लं ! आनि त्ये आदारस्तंब , शुबेच्चुक ,प्रेर्नास्तान चे रेडीम्याड लेट्रीग आस्त्याल नव्हं?

जिस दिन मैं कलम उठाता हूं, पेंटब्रश को हात नहीं लगाता... असा उसूल आहे का अभ्या तुझा? कारण पोटापाण्याच्या उद्योगामुळे लिहायला वेळ भेटत नसावा असे दिसते, नाहीतर... जाऊद्या ;-).

In reply to by पाषाणभेद

कवितानागेश 17/09/2013 - 23:55
अहो, पुढचा भाग आहे की अजून... ते अजयराजे जाउन डिजिटलवाल्याची कालर पकडतात नै का?!... तो भाग आहे अजून पुढे ;)

सस्नेह 17/09/2013 - 21:33
एकदम रियल ष्टोरी सांगिटलास बग अभ्या. डिजिटल बाप्पा मोरया !

चिगो 17/09/2013 - 23:27
भारी, डिजीटलवाले.. पार लाल झाली की भगव्या रंगातल्या अजयराजेंची.. :-D

विटेकर 18/09/2013 - 18:01
छान लिहिलयं .. या असल्या प्रकरणात जे काही तयार होतं ते भन्नाट च असलं पाहीजे.. काही वानगीदाखल... fight hmm

प्रचेतस 16/09/2013 - 09:18
हाहाहा. जबरी बे. सोलापुराकडची भाषा लै आवडली. लिहित का नाहीस बे सारखा सारखा?

In reply to by प्रचेतस

अभ्या.. 18/09/2013 - 14:22
सोलापुराकडची भाषा लै आवडली
वल्ली ही सोलापूरकडची भाषा नाही. हं, थोडा प्रभाव आहे पण ही भाषा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या सीमेवरची आहे. जास्त करुन उमरगा, लातूर आणि उस्मानाबाद भागात बोलली जाते. सोलापुरी भाषा मलासुध्दा जमत नाही :(

आदूबाळ 16/09/2013 - 10:06
एकच लंबर! मिरासदार, शंकर पाटील वगैरेंची आठवण झाली :) अभ्याभाऊ तुम्ही रेग्युलरली लिहीत रहा... . अजयराजेंचा सिंघमकट मिशांमधल्या फटूऐवजी मोबाईलातून चुकून(!) "तोंडात ब्रश घोळवत बनियन टॉवेल" असा फटू आला असता डिजिटलवर तर मज्जा आली असती :))

In reply to by कोमल

पुन्ह्यांदा येकदा धा डाव +१ आम्ची सणमाणणीय नव्लेखक अब्याडब्या सोलापुरकर याश अशी विणंती हाए,की त्यांण्णी या इषयातले लेखण कायम आनी वारंवार करावे!

धण्यवाद!

http://www.pic4ever.com/images/SEVeyesB08_th.gif या विणंतीला माण न दिल्यास सोलापुर फुड नळदुर्गला प्रतेक्ष येऊन हग्या दम भरनेत येइल...! या धम्कीचाही या धाग्यावर येता जाता इचार करावा..! http://www.pic4ever.com/images/155fs853955.gif

In reply to by अत्रुप्त आत्मा

अभ्या.. 18/09/2013 - 14:25
सोलापुर फुड नळदुर्गला प्रतेक्ष येऊन हग्या दम भरनेत येइल...! या धम्कीचाही या धाग्यावर येता जाता इचार करावा.
धमकी?????? च्यामारी करु काय तुमचे बी डीजीटल? ;)

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 18/09/2013 - 16:22
१. नाद केलिया बाद केले जाल २. एकच फाईट, वातावरण टाईट. ३. बघतोस काय, मुजरा कर. ४ ओव्हरटेक केलाय वाघानं, नको बघू रागानं.

In reply to by बॅटमॅन

अभ्या.. 18/09/2013 - 16:40
ब्येस्ट आपी. :-D एकूणच यमक हरामी लोकांना चांगले करीअर आहे ह्यात. एकच घाव दादाचे नाव. आपल्या मिपासाठि ख़ास एक. :-D एकच नीलकांत, बाकी सगळे श्रीशांत ;-) पला पला मालक यायच्या आत पला :P

In reply to by अभ्या..

बॅटमॅन 18/09/2013 - 16:53
हाहाहा अगदी ;) आम्ही यमक हरामी, येऊ सगळ्यांच्या कामी ;) मिपासाठी कायपण, मधूनमधून हँगले तरीपण... एकच नीलकांत, बाकी नुस्ता आकांत ;) त्या नीलकांत नावावरनं एक अगदीच अवांतर प्रसंग आठवला. कुठे वाचला/ऐकला साफ विसरलो. देवळात कीर्तन चाललं होतं, बुवा म्हणत होते "ऐन समयी रणांत, बाण मारिसी ताकांत". लोकांना कळेना काय भानगड. मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून =)) नंतर मग कळ्ळे, बुवा पार म्हंजे पारच गंडले होते. "ऐन समयी रणांत, बाण मारी सीताकांत" हा मूळ पाठ होता =))

In reply to by बॅटमॅन

चिगो 18/09/2013 - 21:49
लोकांना कळेना काय भानगड. मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून 
हा हा हा .. :-D. =)) =)) एका किर्तनात असाच एका अभंगात 'करंटा' हा शब्द आला. बुवांना ठाऊक नसेल अर्थ, तर म्हणे 'ईश्वरभक्तिने शरीरात कसा करंट मारतो' ह्याचे वर्णन अभंगात केलेले आहे.. :-D

In reply to by बॅटमॅन

मालोजीराव 20/09/2013 - 18:46
मग बुवांनी एक्स्प्लेन केलं की रामरावण युद्धात रामाने मारलेले काही बाण रावणाने चुकवले की ते रावणाच्या किचनमधल्या ताकाच्या डेर्‍यांत पडायचे म्हणून
एकाच लायनीत बुवा आणि ताक दोन्ही शब्द आल्याने :))

लै भारी ष्टूरी ! कागदावर लायनी तर बेष्ट मारतूयास ;) पर हे पांढ्र्यावर काळं करनंबी झ्याक जमतया की. म्हनून वल्लीसायबाच्या... "लिहित का नाहीस बे सारखा सारखा?" ला अणुमोदण !

चौकटराजा 16/09/2013 - 17:35
सोलापूरवाले, यकतर काईच समाजकारे केल्यालं नसल्यानं परशीद्दी मिळोन्यासाटी आम्ही ह्यी डीजेटलची आयड्या काडीत आसतो.तुमाला पयशे मिळालेशी कारन ! आमची टिंगल काय करून र्‍हायला भौ ?पर जाउन द्या ते गन्पती पेक्षा बी आमचा फटू म्होटा दावा म्हन्लं ! आनि त्ये आदारस्तंब , शुबेच्चुक ,प्रेर्नास्तान चे रेडीम्याड लेट्रीग आस्त्याल नव्हं?

जिस दिन मैं कलम उठाता हूं, पेंटब्रश को हात नहीं लगाता... असा उसूल आहे का अभ्या तुझा? कारण पोटापाण्याच्या उद्योगामुळे लिहायला वेळ भेटत नसावा असे दिसते, नाहीतर... जाऊद्या ;-).

In reply to by पाषाणभेद

कवितानागेश 17/09/2013 - 23:55
अहो, पुढचा भाग आहे की अजून... ते अजयराजे जाउन डिजिटलवाल्याची कालर पकडतात नै का?!... तो भाग आहे अजून पुढे ;)

सस्नेह 17/09/2013 - 21:33
एकदम रियल ष्टोरी सांगिटलास बग अभ्या. डिजिटल बाप्पा मोरया !

चिगो 17/09/2013 - 23:27
भारी, डिजीटलवाले.. पार लाल झाली की भगव्या रंगातल्या अजयराजेंची.. :-D

विटेकर 18/09/2013 - 18:01
छान लिहिलयं .. या असल्या प्रकरणात जे काही तयार होतं ते भन्नाट च असलं पाहीजे.. काही वानगीदाखल... fight hmm
डीजीटल ................................................................................. "नीट बे, नीट घे खाल्लाकडली टोकं. झूम करु का अजून नेऊनशानी? शिंगम म्हणजे शिंगम पायजे. जराबी गंगाजल झाला का, मागची उधारी बी इसरायची." पाटलाचा अज्या वारकाच्या दुकानात आईन्यात पाहात बोंबलत होता. अन लक्ष्या वारीक अशा कीती दाढ्या कराव्यात तवा अज्यासारखा ग्यालक्षी घेता येईल हा विचार करत अज्याच्या मिशा कोरत होता. चार चमच्याच्या सल्ल्याने सिंघम स्टाइल मिशा, दाढी मसाज उरकून अज्याने परटाच्या दुकानात मुक्काम हलिवला. "ते बामन आला नाय बे अजून. बोर्डावरला मायना तर त्येच लिव्हतय ना.

हिवाळ्यातला स्वित्झर्लंड

डॉ सुहास म्हात्रे ·

बॅटमॅन 15/09/2013 - 03:10
अप्रतिम लेख!!!! स्विट्झर्लंडचे बसल्या बसल्या दर्शन घडविलेत. सर्व फोटो अतिशय देखणे आलेत. पाहता पाहता धणी पुरेना असे एकेक फोटो, व्हिज्युअल ट्रीटच :) पुन्हा (कितीदा काय माहिती) फोटो पाहून समाधान झाले की मग नीट प्रतिक्रिया लिहितो.

पैसा 15/09/2013 - 09:31
डोळ्याचं पारणं फिटलं. लिखाण नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

ज्ञानव 15/09/2013 - 10:37
एक उत्सुकता हि कि आपण एकट्याने हा प्रवास आखला होता कि इतर प्रवासी किंवा प्रवासी कंपनीद्वारे गेला होतात? वर्णन आणि फोटो अति उत्तम. -२२ म म म मला जमेल का?

खेडूत, बॅटमॅन, मोदक, प्यारे१, पैसा, अजया, स्पा, वल्ली आणि ज्ञानव: सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद ! @ ज्ञानवः जालावरून माहिती काढून आणि मायस्वित्झर्लंड.कॉम वर बुकींग करून प्रवासाचे नियोजन केले होते. बरोबर सहकारी सहप्रवासी होते. योग्य गरम कपडे असले तर थंडीची इतकी काळजी नाही. हिवाळी खेळांसाठी आणि जेव्हा पर्वतावर जायचे असते तेव्हा असे खास कपडे अत्यंत आवश्यक आहेत. प्रत्येक पर्यटन केंद्र असलेल्या शहरात असे कपडे भाड्याने वापरायला देणारी दुकाने असतात.

In reply to by उदय

दादा कोंडके 15/09/2013 - 13:07
आपला अनुभव वाचला. माझ्या अनुभवानुसार भारतीय लोकांना स्विसमध्ये जायला बंदी घालावी. पण सर्वातजास्त रिवेन्यु भारतीय लोकांकडूनच मिळतो. :(

In reply to by उदय

खादाड_बोका 17/09/2013 - 22:49
स्वःनुभव सारखाच आहे . मी सुद्धा अमेरिकेत राहात असल्यामुळे , मलाही रेसिझम ताबडतोब कळते. युरोप मध्ये खूप आहे …म्हणुन अमेरिका सगळ्यात बेस्ट जागा आहे

दिपक.कुवेत 15/09/2013 - 12:00
केलत हो! (तसे तुम्हि नेहमीच करता सुंदर प्रवासवर्णन आणि फोटो दाखवुन). फार हेवा वाटतो हो तुमचा. पण प्रत्येक भागावर एक स्वतंत्र लेख/फोटो असते तर नयनरम्य फोटो बघुन डोळे अधीक सुखावले असते.

उदय, अग्निकोल्हा, उदय, दादा कोंडके, दिपक्.कुवेत, स्वाती दिनेश,त्रिवेनि आणि पियुशा : अनेक धन्यवाद ! @ दिपक्.कुवेत : जरा जास्त कालावधिच्या तेथल्या शरद ऋतुतील भेटीचे वर्णन नंतर जरा सवडीने दुसर्‍या एका लेखमालेत टाकण्याचा विचार आहे. @ दादा कोंडके : आपल्या येथेही स्वित्झर्लंडच्या तोडीची किंबहुना जास्त सुंदर ठिकाणे काही कमी नाहीत... स्वित्झर्लंडमध्ये जास्तीतजास्त उंच शिखर ४,६३४ मीटरचे आहे. हिमालयात उत्तरपूर्व व उत्तर्पश्चिमेत ६ ते ८,००० मीटर उंचीची अनेक शिखरे आणि सुंदर ठिकाणे आहेत. मात्र ती पर्यटनविकास, वाहतूक, स्वच्छता, इ बाबतीतला निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यांची शिकार झालेली आहेत हे आपले दुर्दैव आहे. एखाद्या ठिकाणी जाण्याची बंदी लावा असे शासनाला सांगणे हा उपाय म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असा होईल ! त्याऐवजी त्याच शासनाला आपली ठिकाणे आपण पर्यट्कांसाठी आकर्षक होतील असे बघा असे सांगायची बुद्धी आपल्याला झाली तर केवळ आपणच नाही तर परदेशी प्रवासीही तेथे रीघ लावतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दादा कोंडके 16/09/2013 - 10:07
आपल्या येथेही स्वित्झर्लंडच्या तोडीची किंबहुना जास्त सुंदर ठिकाणे काही कमी नाहीत
बरोबर. स्वित्झर्लंडच काय बहुतेक देशांत अनेक पर्यटनस्थळं बघितले की हा अनुभव येतो. पण त्या ठिकाणाचं व्यवस्थित मार्केटींग केलेलं असतं. चांगली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, स्वच्छतागृह, फुकट माहितीपत्रके-नकाशे यांच्यामुळे लोकंही तिथं जातात.
एखाद्या ठिकाणी जाण्याची बंदी लावा असे शासनाला सांगणे हा उपाय म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असा होईल!
हे तिकडच्या शासनाने करायला पाहिजे असं (गमतीने) म्हणालो मी. म्हणजे पुर्वी इंग्रज राजवटीत हॉटेलबाहेर 'इंडियन्स अँड पेट्स/ड्वाग्ज आर नॉट अलाउड' अशा पाट्या असायच्या तसं. :) मागच्या एक-दोन दशकभरात बॉलिवूडवाल्यांच्या मार्केटींग मुळे आणि हातात खुळखुळणार्‍या पैश्यामुळे नवश्रिमंतांची स्विसमध्ये गर्दी दिसु लागली आहे. बेडौल शरीराची, चेहर्‍यावर प्रचंड माज आणि गॉगल लावलेली, कसलाही सिव्हीक सेन्स नसलेली, गोर्‍या बायकांकडे वखवखलेल्या नजरेनी बघणार्‍या बाप्यांची आणि 'हम भी कुछ कम नही' असं वाटून जाड पडवळा सारखे दंड आणि स्ट्रेचमार्क पडलेल्या भोपळ्या एव्हड्या मांड्या दाखवणार्‍या बायका असलेली, एकमेकांच्या नजरा आणि तोंड चुकवत हिंडणारी मंडळी बघितली की आपल्यापैकीच काही संवेदनशील लोकांना किळस येते. :))
त्याऐवजी त्याच शासनाला आपली ठिकाणे आपण पर्यट्कांसाठी आकर्षक होतील असे बघा असे सांगायची बुद्धी आपल्याला झाली तर केवळ आपणच नाही तर परदेशी प्रवासीही तेथे रीघ लावतील.
वाट बघा. :)

In reply to by दादा कोंडके

बॅटमॅन 16/09/2013 - 14:17
मागच्या एक-दोन दशकभरात बॉलिवूडवाल्यांच्या मार्केटींग मुळे आणि हातात खुळखुळणार्‍या पैश्यामुळे नवश्रिमंतांची स्विसमध्ये गर्दी दिसु लागली आहे. बेडौल शरीराची, चेहर्‍यावर प्रचंड माज आणि गॉगल लावलेली, कसलाही सिव्हीक सेन्स नसलेली, गोर्‍या बायकांकडे वखवखलेल्या नजरेनी बघणार्‍या बाप्यांची आणि 'हम भी कुछ कम नही' असं वाटून जाड पडवळा सारखे दंड आणि स्ट्रेचमार्क पडलेल्या भोपळ्या एव्हड्या मांड्या दाखवणार्‍या बायका असलेली, एकमेकांच्या नजरा आणि तोंड चुकवत हिंडणारी मंडळी बघितली की आपल्यापैकीच काही संवेदनशील लोकांना किळस येते.
शी!!!!!!!!!!!!!! =)) =)) =))

In reply to by दादा कोंडके

पैसा 16/09/2013 - 17:20
पूर्णा एक्सप्रेसने पुण्याहून गोव्यापर्यंत या, टुरिस्टांची दादागिरी बघा आणि दूधसागर धबधब्याच्या परिसराची टुरिस्टांनी वाट लावलेली बघा तर हे भारतीय टुरिस्ट भारतात तरी कशाला पाहिजेत म्हणाल!

विनोद१८, पाषाणभेद आणि संजय क्षीरसागर (सपत्निक) : आपल्या सर्वांना सहलीत सहभागी झाल्याबद्दल अनेक धन्यवाद ! तुमच्यासारख्या रसिक सहप्रवाशांमुळेच अश्या सफरींचा आनंद व्दिगुणित होत असतो.

एस 16/09/2013 - 01:07
जवळच्या झाडा-रस्त्यापासून तर दूरवरच्या जंगल-डोंगरापर्यंत निसर्गाने एक व्हाईटवॉशचा हात मारल्यासारखे दिसत होते...
मस्त.. ह्या वाक्याला दाद..

अभ्या.. 16/09/2013 - 03:01
लैच भारी एक्कासाहेब. तुम्ही आम्हाला बसल्या जागी जग फिरवताय :) धन्यवाद पाटलीणबैंच्या पेपरमधल्या पेड वीणावादनापेक्षा अप्रतिम प्रामाणिक शैलीत तुम्ही जगाची सफर घडविता. ;)

रेवती 16/09/2013 - 07:20
सुरेख!. मस्त सफर! आता स्वित्झर्लंडला जाण्याची गरज उरली नाही. हाच लेख आमच्या इथे बर्फ पडेल तेंव्हा पुन्हा वाचीन. ;)

माझ्या ग्लेशियर एक्स्प्रेसच्या आठवणी जाग्या केल्यात. तो एक दिवस पूर्ण जगायचा झरमॅटतर फारच सुंदर आहे आणि सेंट मॉरीट्स तर अफ्फाट आहे. तुम्ही पिझ नायरला नाही गेलात कां? मस्त फटू, आमचेही फटू जमले तर टाकीन इथे.

चौकटराजा 16/09/2013 - 09:47
नेहमी प्रमाणेच मस्त लेख व फोटो .माझ्याकडे जालावरून घेतलेले ग्लेशियर एक्सप्रेसचे हिवाळा व उन्हाळा अशा दोन्ही प्रवासाचे ३० /३० मिनिटांचे व्हिडओ आहेत . आपल्या धाग्याच्या निमितताने तो पुन्हा पहात बसलो व आपल्याला काय मस्त अनुभव आला असेल याचा अंदाज आला. श्री उदय यांच्या ब्लोंग मधे म्हटल्याप्रमाणे माझ्या मेहुण्याला वंश भेदाचा अनुभव स्वीस मधे आला. त्याच्या मते एकंदरीत युरोपचे लोक भारतीय प्रवाशाना अस्पृश्यतेने वागवतात. पण आमचे फिजिशियन यांचा अनुभव वेगळा आहे. असो. आपल्याला आता बर्निना एक्स्प्रेसच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. इटलीतील Turano ते स्वीस मधील Chur असा तो रम्य प्रवास आहे. मी तो तूर्तास व्हिडिओतून व गुगल अर्थ मधून केला आहे. आपण तो प्रत्यक्ष करून एक धागा घेउन यालच ! गुड लक !

सौंदाळा 16/09/2013 - 10:19
मस्तच. लेख व छायाचित्रे बेहद्द आवडली. श्री गणेश लेखमालेची जोरदार मेजवानी मिळाली आहे या वर्षीदेखील.

स्वॅप्स, अभ्या.., रेवती,मिसळलेला काव्यप्रेमी,चौकटराजा, सौंदाळा, Mrunalini आणि सूड : सर्वांसाठी मनःपूर्वक धन्यवाद ! रेवतीतै, असं करु नका, संधी मिळाल्यास जरूर जा. ग्लेशियर एक्स्प्रेस हा एक सुंदर अनुभव आहे. +१११ @ मिसळलेला काव्यप्रेमी मस्त फटू, आमचेही फटू जमले तर टाकीन इथे. जरूर टाका. मजा येईल बघायला.

स्पंदना 17/09/2013 - 06:45
रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला काल रात्री पडलेल्या बर्फाने दिवाणखान्यात लावावी इतकी सुंदर चित्रे रंगवली होती. त्यातली काही कॅमेर्‍याच्या मदतीने हळूच चोरून घेतली...
मस्त मस्त अन मस्त! असेच दिलखुलास फिरत रहा हो एक्के राव. मला तो जवळुन घेतलेला डोंगराचा फोटो फार आवडला. माहीती, नकाशा, प्रवासाचा वेळ सारे सारे अगदी डीटेलमध्ये दिलेले उल्लेख अतिशय माहीतीपुर्ण.

चित्रगुप्त 17/09/2013 - 22:54
बापरे... फोटोतील बर्फ बघूनच हुडहुडी भरली, तर तिथे काय होत असेल... नेहमीप्रमाणे उत्तम फोटो आणि वर्णन.

sagarparadkar 18/09/2013 - 01:28
झेरमॅट चे फोटो पाहून मन ह्या वर्षीच्या जून मधे गेलं ..... आम्ही खुर हून झेरमॅट्ला गेलो होतो. तेथील ड्यु पाँट हे हॉटेल ४०० वर्ष जुने आहे .... तेथे फॉन ड्यु छन मिळाले होते ... जम्ल्यास फोटो टाकीन.

जॅक डनियल्स, चित्रगुप्त, हेमांगीके, sagarparadkar आणि वेल्लभट : सहलितील सहभागासाठी धन्यवाद ! @ sagarparadkar@: तेथे फॉन ड्यु छन मिळाले होते ... जम्ल्यास फोटो टाकीन. फाँड्यू तर स्वित्झर्लंडची खासियत आणि माझी आवडती डिश आहे ! फोटो जरूर टाका. फाँड्यूचाही फोटो असल्यास जरूर टाका... खाण्याच्या नादात मी फोटो काढायलाच विसरलो :(

मिपावर प्रथमच प्रतिक्रिया देत आहे. (तसं बरंच लेखन वाचत असतो) पण लिहायचा कंटाळा. बाकी लेख अगदी फर्मास आहे. घरबसल्या स्वित्झर्लंड दर्शन. उणे २२ बघून कापरं भरलं. अजुन येउ द्या.

मस्तं सुरेख छायाचित्रे आणि रसभरीत वर्णन. मजा आली वाचताना. मी गेलो होतो तेंव्हा माऊंट टिटलीस पाहून पुढच्या प्रवासास निघावे लागले होते. आता तुमच्या ह्या लेखाने हिवाळ्यातील स्विट्झर्लँडची स्वप्न पडायला लागली आहेत.

खादाड_बोका, प्रभाकर पेठकर, नितिन काळदेवकर : सहलितील सहभागासाठी अनेक धन्यवाद ! @ प्रभाकर पेठकर: डोंगरदर्‍यातली पांढर्‍या रंगाची जादू आवडत असेल तर हिवाळ्यातला स्विट्झर्लँड तुम्हाला नक्कीच आवडेल. हिमराणीचे आठ तास तर एका वेगळ्या जगाची सफर करून आणतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हिमराणीचे आठ तास तर एका वेगळ्या जगाची सफर करून आणतात.
जरूर. हिमराणीचे आकर्षण तर आहेच त्याच बरोबर...... 'साद देती हिमशिखरे उंच पर्वतांची'

In reply to by प्रभाकर पेठकर

हिमराणीचा सर्व प्रवास स्वित्झर्लंडमधल्या आल्प्सच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहे, त्यामुळे तुमचा हा हेतूही साध्य होईल. तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा !

अनिरुद्ध प आणि अनन्न्या : अनेक धन्यवाद ! @ अनन्न्या : तुमच्या बरोबर यायला तिकीट मिळेना! नो वरीज (आणि नाचणीज) :) . आमची सहल कंपनी लैच खास आहे... तुमच्या घरातल्या तुमच्या आवडीच्या खुर्चीत आरामात बसून ब्येष्टेष्ट व्ह्यू दिसेल अशी यकदम राजेशाही वेवस्था ही आमची खासियत हाय ;)

मदनबाण 30/09/2013 - 10:39
आहाहा...कधी तरी जायला मिळालेच पाहिजे इथे ! ;) बाकी स्वित्झर्लंड म्हंटले की यश चोप्रा देखील आठवतात...त्यांनी चित्रीत केलेली काही लोकेस्न्स आणि गाणी इथलीच आहेत तसेच त्यांना स्वीस सरकारकडुन संमानित देखील करण्यात आले आहे. बाकी स्वीस बर्फ पाहुन मला माझे आवडते गाणे आठवले... चित्रपट "डर"

वाह एक्काराव , अप्रतिम प्रवासवर्णन ! फोटो पाहुन डोळ्याचे पारने फिटले :) लेखातुन मस्त सफर घडवलीत स्विस ची !! असेच लिहित रहा ... :)

चित्रगुप्त 23/05/2015 - 21:16
तुमची भटकंतीची आवड, उत्साह, ऊर्जा, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, चोखंदळपणा, नेमकपणा, लेखनकळा ... सर्वांना कडक सलाम.

बॅटमॅन 15/09/2013 - 03:10
अप्रतिम लेख!!!! स्विट्झर्लंडचे बसल्या बसल्या दर्शन घडविलेत. सर्व फोटो अतिशय देखणे आलेत. पाहता पाहता धणी पुरेना असे एकेक फोटो, व्हिज्युअल ट्रीटच :) पुन्हा (कितीदा काय माहिती) फोटो पाहून समाधान झाले की मग नीट प्रतिक्रिया लिहितो.

पैसा 15/09/2013 - 09:31
डोळ्याचं पारणं फिटलं. लिखाण नेहमीप्रमाणेच अप्रतिम!

ज्ञानव 15/09/2013 - 10:37
एक उत्सुकता हि कि आपण एकट्याने हा प्रवास आखला होता कि इतर प्रवासी किंवा प्रवासी कंपनीद्वारे गेला होतात? वर्णन आणि फोटो अति उत्तम. -२२ म म म मला जमेल का?

खेडूत, बॅटमॅन, मोदक, प्यारे१, पैसा, अजया, स्पा, वल्ली आणि ज्ञानव: सुंदर प्रतिक्रियांसाठी धन्यवाद ! @ ज्ञानवः जालावरून माहिती काढून आणि मायस्वित्झर्लंड.कॉम वर बुकींग करून प्रवासाचे नियोजन केले होते. बरोबर सहकारी सहप्रवासी होते. योग्य गरम कपडे असले तर थंडीची इतकी काळजी नाही. हिवाळी खेळांसाठी आणि जेव्हा पर्वतावर जायचे असते तेव्हा असे खास कपडे अत्यंत आवश्यक आहेत. प्रत्येक पर्यटन केंद्र असलेल्या शहरात असे कपडे भाड्याने वापरायला देणारी दुकाने असतात.

In reply to by उदय

दादा कोंडके 15/09/2013 - 13:07
आपला अनुभव वाचला. माझ्या अनुभवानुसार भारतीय लोकांना स्विसमध्ये जायला बंदी घालावी. पण सर्वातजास्त रिवेन्यु भारतीय लोकांकडूनच मिळतो. :(

In reply to by उदय

खादाड_बोका 17/09/2013 - 22:49
स्वःनुभव सारखाच आहे . मी सुद्धा अमेरिकेत राहात असल्यामुळे , मलाही रेसिझम ताबडतोब कळते. युरोप मध्ये खूप आहे …म्हणुन अमेरिका सगळ्यात बेस्ट जागा आहे

दिपक.कुवेत 15/09/2013 - 12:00
केलत हो! (तसे तुम्हि नेहमीच करता सुंदर प्रवासवर्णन आणि फोटो दाखवुन). फार हेवा वाटतो हो तुमचा. पण प्रत्येक भागावर एक स्वतंत्र लेख/फोटो असते तर नयनरम्य फोटो बघुन डोळे अधीक सुखावले असते.

उदय, अग्निकोल्हा, उदय, दादा कोंडके, दिपक्.कुवेत, स्वाती दिनेश,त्रिवेनि आणि पियुशा : अनेक धन्यवाद ! @ दिपक्.कुवेत : जरा जास्त कालावधिच्या तेथल्या शरद ऋतुतील भेटीचे वर्णन नंतर जरा सवडीने दुसर्‍या एका लेखमालेत टाकण्याचा विचार आहे. @ दादा कोंडके : आपल्या येथेही स्वित्झर्लंडच्या तोडीची किंबहुना जास्त सुंदर ठिकाणे काही कमी नाहीत... स्वित्झर्लंडमध्ये जास्तीतजास्त उंच शिखर ४,६३४ मीटरचे आहे. हिमालयात उत्तरपूर्व व उत्तर्पश्चिमेत ६ ते ८,००० मीटर उंचीची अनेक शिखरे आणि सुंदर ठिकाणे आहेत. मात्र ती पर्यटनविकास, वाहतूक, स्वच्छता, इ बाबतीतला निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यांची शिकार झालेली आहेत हे आपले दुर्दैव आहे. एखाद्या ठिकाणी जाण्याची बंदी लावा असे शासनाला सांगणे हा उपाय म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असा होईल ! त्याऐवजी त्याच शासनाला आपली ठिकाणे आपण पर्यट्कांसाठी आकर्षक होतील असे बघा असे सांगायची बुद्धी आपल्याला झाली तर केवळ आपणच नाही तर परदेशी प्रवासीही तेथे रीघ लावतील.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

दादा कोंडके 16/09/2013 - 10:07
आपल्या येथेही स्वित्झर्लंडच्या तोडीची किंबहुना जास्त सुंदर ठिकाणे काही कमी नाहीत
बरोबर. स्वित्झर्लंडच काय बहुतेक देशांत अनेक पर्यटनस्थळं बघितले की हा अनुभव येतो. पण त्या ठिकाणाचं व्यवस्थित मार्केटींग केलेलं असतं. चांगली सार्वजनिक वाहतुक व्यवस्था, स्वच्छतागृह, फुकट माहितीपत्रके-नकाशे यांच्यामुळे लोकंही तिथं जातात.
एखाद्या ठिकाणी जाण्याची बंदी लावा असे शासनाला सांगणे हा उपाय म्हणजे आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी असा होईल!
हे तिकडच्या शासनाने करायला पाहिजे असं (गमतीने) म्हणालो मी. म्हणजे पुर्वी इंग्रज राजवटीत हॉटेलबाहेर 'इंडियन्स अँड पेट्स/ड्वाग्ज आर नॉट अलाउड' अशा पाट्या असायच्या तसं. :) मागच्या एक-दोन दशकभरात बॉलिवूडवाल्यांच्या मार्केटींग मुळे आणि हातात खुळखुळणार्‍या पैश्यामुळे नवश्रिमंतांची स्विसमध्ये गर्दी दिसु लागली आहे. बेडौल शरीराची, चेहर्‍यावर प्रचंड माज आणि गॉगल लावलेली, कसलाही सिव्हीक सेन्स नसलेली, गोर्‍या बायकांकडे वखवखलेल्या नजरेनी बघणार्‍या बाप्यांची आणि 'हम भी कुछ कम नही' असं वाटून जाड पडवळा सारखे दंड आणि स्ट्रेचमार्क पडलेल्या भोपळ्या एव्हड्या मांड्या दाखवणार्‍या बायका असलेली, एकमेकांच्या नजरा आणि तोंड चुकवत हिंडणारी मंडळी बघितली की आपल्यापैकीच काही संवेदनशील लोकांना किळस येते. :))
त्याऐवजी त्याच शासनाला आपली ठिकाणे आपण पर्यट्कांसाठी आकर्षक होतील असे बघा असे सांगायची बुद्धी आपल्याला झाली तर केवळ आपणच नाही तर परदेशी प्रवासीही तेथे रीघ लावतील.
वाट बघा. :)

In reply to by दादा कोंडके

बॅटमॅन 16/09/2013 - 14:17
मागच्या एक-दोन दशकभरात बॉलिवूडवाल्यांच्या मार्केटींग मुळे आणि हातात खुळखुळणार्‍या पैश्यामुळे नवश्रिमंतांची स्विसमध्ये गर्दी दिसु लागली आहे. बेडौल शरीराची, चेहर्‍यावर प्रचंड माज आणि गॉगल लावलेली, कसलाही सिव्हीक सेन्स नसलेली, गोर्‍या बायकांकडे वखवखलेल्या नजरेनी बघणार्‍या बाप्यांची आणि 'हम भी कुछ कम नही' असं वाटून जाड पडवळा सारखे दंड आणि स्ट्रेचमार्क पडलेल्या भोपळ्या एव्हड्या मांड्या दाखवणार्‍या बायका असलेली, एकमेकांच्या नजरा आणि तोंड चुकवत हिंडणारी मंडळी बघितली की आपल्यापैकीच काही संवेदनशील लोकांना किळस येते.
शी!!!!!!!!!!!!!! =)) =)) =))

In reply to by दादा कोंडके

पैसा 16/09/2013 - 17:20
पूर्णा एक्सप्रेसने पुण्याहून गोव्यापर्यंत या, टुरिस्टांची दादागिरी बघा आणि दूधसागर धबधब्याच्या परिसराची टुरिस्टांनी वाट लावलेली बघा तर हे भारतीय टुरिस्ट भारतात तरी कशाला पाहिजेत म्हणाल!

विनोद१८, पाषाणभेद आणि संजय क्षीरसागर (सपत्निक) : आपल्या सर्वांना सहलीत सहभागी झाल्याबद्दल अनेक धन्यवाद ! तुमच्यासारख्या रसिक सहप्रवाशांमुळेच अश्या सफरींचा आनंद व्दिगुणित होत असतो.

एस 16/09/2013 - 01:07
जवळच्या झाडा-रस्त्यापासून तर दूरवरच्या जंगल-डोंगरापर्यंत निसर्गाने एक व्हाईटवॉशचा हात मारल्यासारखे दिसत होते...
मस्त.. ह्या वाक्याला दाद..

अभ्या.. 16/09/2013 - 03:01
लैच भारी एक्कासाहेब. तुम्ही आम्हाला बसल्या जागी जग फिरवताय :) धन्यवाद पाटलीणबैंच्या पेपरमधल्या पेड वीणावादनापेक्षा अप्रतिम प्रामाणिक शैलीत तुम्ही जगाची सफर घडविता. ;)

रेवती 16/09/2013 - 07:20
सुरेख!. मस्त सफर! आता स्वित्झर्लंडला जाण्याची गरज उरली नाही. हाच लेख आमच्या इथे बर्फ पडेल तेंव्हा पुन्हा वाचीन. ;)

माझ्या ग्लेशियर एक्स्प्रेसच्या आठवणी जाग्या केल्यात. तो एक दिवस पूर्ण जगायचा झरमॅटतर फारच सुंदर आहे आणि सेंट मॉरीट्स तर अफ्फाट आहे. तुम्ही पिझ नायरला नाही गेलात कां? मस्त फटू, आमचेही फटू जमले तर टाकीन इथे.

चौकटराजा 16/09/2013 - 09:47
नेहमी प्रमाणेच मस्त लेख व फोटो .माझ्याकडे जालावरून घेतलेले ग्लेशियर एक्सप्रेसचे हिवाळा व उन्हाळा अशा दोन्ही प्रवासाचे ३० /३० मिनिटांचे व्हिडओ आहेत . आपल्या धाग्याच्या निमितताने तो पुन्हा पहात बसलो व आपल्याला काय मस्त अनुभव आला असेल याचा अंदाज आला. श्री उदय यांच्या ब्लोंग मधे म्हटल्याप्रमाणे माझ्या मेहुण्याला वंश भेदाचा अनुभव स्वीस मधे आला. त्याच्या मते एकंदरीत युरोपचे लोक भारतीय प्रवाशाना अस्पृश्यतेने वागवतात. पण आमचे फिजिशियन यांचा अनुभव वेगळा आहे. असो. आपल्याला आता बर्निना एक्स्प्रेसच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो. इटलीतील Turano ते स्वीस मधील Chur असा तो रम्य प्रवास आहे. मी तो तूर्तास व्हिडिओतून व गुगल अर्थ मधून केला आहे. आपण तो प्रत्यक्ष करून एक धागा घेउन यालच ! गुड लक !

सौंदाळा 16/09/2013 - 10:19
मस्तच. लेख व छायाचित्रे बेहद्द आवडली. श्री गणेश लेखमालेची जोरदार मेजवानी मिळाली आहे या वर्षीदेखील.

स्वॅप्स, अभ्या.., रेवती,मिसळलेला काव्यप्रेमी,चौकटराजा, सौंदाळा, Mrunalini आणि सूड : सर्वांसाठी मनःपूर्वक धन्यवाद ! रेवतीतै, असं करु नका, संधी मिळाल्यास जरूर जा. ग्लेशियर एक्स्प्रेस हा एक सुंदर अनुभव आहे. +१११ @ मिसळलेला काव्यप्रेमी मस्त फटू, आमचेही फटू जमले तर टाकीन इथे. जरूर टाका. मजा येईल बघायला.

स्पंदना 17/09/2013 - 06:45
रेल्वे स्टेशनच्या आजूबाजूला काल रात्री पडलेल्या बर्फाने दिवाणखान्यात लावावी इतकी सुंदर चित्रे रंगवली होती. त्यातली काही कॅमेर्‍याच्या मदतीने हळूच चोरून घेतली...
मस्त मस्त अन मस्त! असेच दिलखुलास फिरत रहा हो एक्के राव. मला तो जवळुन घेतलेला डोंगराचा फोटो फार आवडला. माहीती, नकाशा, प्रवासाचा वेळ सारे सारे अगदी डीटेलमध्ये दिलेले उल्लेख अतिशय माहीतीपुर्ण.

चित्रगुप्त 17/09/2013 - 22:54
बापरे... फोटोतील बर्फ बघूनच हुडहुडी भरली, तर तिथे काय होत असेल... नेहमीप्रमाणे उत्तम फोटो आणि वर्णन.

sagarparadkar 18/09/2013 - 01:28
झेरमॅट चे फोटो पाहून मन ह्या वर्षीच्या जून मधे गेलं ..... आम्ही खुर हून झेरमॅट्ला गेलो होतो. तेथील ड्यु पाँट हे हॉटेल ४०० वर्ष जुने आहे .... तेथे फॉन ड्यु छन मिळाले होते ... जम्ल्यास फोटो टाकीन.

जॅक डनियल्स, चित्रगुप्त, हेमांगीके, sagarparadkar आणि वेल्लभट : सहलितील सहभागासाठी धन्यवाद ! @ sagarparadkar@: तेथे फॉन ड्यु छन मिळाले होते ... जम्ल्यास फोटो टाकीन. फाँड्यू तर स्वित्झर्लंडची खासियत आणि माझी आवडती डिश आहे ! फोटो जरूर टाका. फाँड्यूचाही फोटो असल्यास जरूर टाका... खाण्याच्या नादात मी फोटो काढायलाच विसरलो :(

मिपावर प्रथमच प्रतिक्रिया देत आहे. (तसं बरंच लेखन वाचत असतो) पण लिहायचा कंटाळा. बाकी लेख अगदी फर्मास आहे. घरबसल्या स्वित्झर्लंड दर्शन. उणे २२ बघून कापरं भरलं. अजुन येउ द्या.

मस्तं सुरेख छायाचित्रे आणि रसभरीत वर्णन. मजा आली वाचताना. मी गेलो होतो तेंव्हा माऊंट टिटलीस पाहून पुढच्या प्रवासास निघावे लागले होते. आता तुमच्या ह्या लेखाने हिवाळ्यातील स्विट्झर्लँडची स्वप्न पडायला लागली आहेत.

खादाड_बोका, प्रभाकर पेठकर, नितिन काळदेवकर : सहलितील सहभागासाठी अनेक धन्यवाद ! @ प्रभाकर पेठकर: डोंगरदर्‍यातली पांढर्‍या रंगाची जादू आवडत असेल तर हिवाळ्यातला स्विट्झर्लँड तुम्हाला नक्कीच आवडेल. हिमराणीचे आठ तास तर एका वेगळ्या जगाची सफर करून आणतात.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

हिमराणीचे आठ तास तर एका वेगळ्या जगाची सफर करून आणतात.
जरूर. हिमराणीचे आकर्षण तर आहेच त्याच बरोबर...... 'साद देती हिमशिखरे उंच पर्वतांची'

In reply to by प्रभाकर पेठकर

हिमराणीचा सर्व प्रवास स्वित्झर्लंडमधल्या आल्प्सच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आहे, त्यामुळे तुमचा हा हेतूही साध्य होईल. तुमच्या प्रवासासाठी शुभेच्छा !

अनिरुद्ध प आणि अनन्न्या : अनेक धन्यवाद ! @ अनन्न्या : तुमच्या बरोबर यायला तिकीट मिळेना! नो वरीज (आणि नाचणीज) :) . आमची सहल कंपनी लैच खास आहे... तुमच्या घरातल्या तुमच्या आवडीच्या खुर्चीत आरामात बसून ब्येष्टेष्ट व्ह्यू दिसेल अशी यकदम राजेशाही वेवस्था ही आमची खासियत हाय ;)

मदनबाण 30/09/2013 - 10:39
आहाहा...कधी तरी जायला मिळालेच पाहिजे इथे ! ;) बाकी स्वित्झर्लंड म्हंटले की यश चोप्रा देखील आठवतात...त्यांनी चित्रीत केलेली काही लोकेस्न्स आणि गाणी इथलीच आहेत तसेच त्यांना स्वीस सरकारकडुन संमानित देखील करण्यात आले आहे. बाकी स्वीस बर्फ पाहुन मला माझे आवडते गाणे आठवले... चित्रपट "डर"

वाह एक्काराव , अप्रतिम प्रवासवर्णन ! फोटो पाहुन डोळ्याचे पारने फिटले :) लेखातुन मस्त सफर घडवलीत स्विस ची !! असेच लिहित रहा ... :)

चित्रगुप्त 23/05/2015 - 21:16
तुमची भटकंतीची आवड, उत्साह, ऊर्जा, चिकाटी, सौंदर्यदृष्टी, चोखंदळपणा, नेमकपणा, लेखनकळा ... सर्वांना कडक सलाम.
स्वित्झर्लंड या देशात भर उन्हाळ्यात बर्फाच्छादित हिमशिखरे असणार्‍या जगातल्या फार थोड्या पर्वतराजींपैकी आल्प्स पर्वत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यातही या देशात बर्फ आणि निसर्गसौंदर्याने नटलेल्या डोंगरदर्‍या यांचा संगम असलेले निसर्गाचे रूप पाहायला मिळते.शिवाय कडक हिवाळ्याचा धसका असलेल्या बहुसंख्य प्रवासी मंडळींनाही स्वित्झर्लंड म्हटले की उन्हाळ्याची सफरच बरी वाटते. परंतू स्वित्झर्लंड त्याच्या अनेक नैसर्गिक हिमद्यांवर आणि मानवनिर्मित सोयीने तयार केलेल्या ठिकाणांवर उपलब्ध असणार्‍या अनेक हिवाळी खेळांसाठीही जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे तो देश वर्षभर प्रवाशांच्या गर्दीने गजबजलेला असतो.

सुखकर्ता दुखहर्ता - एक विचार

प्यारे१ ·

पैसा 14/09/2013 - 10:32
आरती "आटोपताना" नाहीतर "ओरडताना" एवढा सगळा विचार कोणी करत नाही. पण छान लिहिलंय!

सस्नेह 14/09/2013 - 19:04
आरतीचा अर्थ छान दिलात प्यारेभौ. पण अर्थ माहिती नसतानाही तितकीच गोड लागत होती ती कानाला !

प्यारे१ 15/09/2013 - 14:30
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार. वर डिस्क्लेमर टाकायचा राहिला तो म्हणजे आरती 'आटोपण्या'बद्दलचं अथवा जोरात म्हणण्याबद्दलचं विधान हे एक सर्वसाधारण विधान (मराठीत जनरल स्टेटमेंट) आहे. ;) होतं काय की उत्सवांमध्ये अनेकांना आरत्या म्हणण्याचा उत्साह दांडगा असतो. मला किती जास्त आरत्या येतात हे दाखवण्याचा हेतू देखील. त्यामुळं एकापेक्षा एक भरपूर आरत्या म्हणण्याच्या नादात आवाज टीपेला पोचतो नि त्याचं गांभीर्य, आर्तता निघून जाते.... ! पुन्हा एकदा आभार. :)

स्पंदना 17/09/2013 - 06:50
मला आरत्या आवडतात त्या त्यातल्या शब्द लालित्याने...पंचानन मनमोहन सुंदर मदनारी..किंवा रत्नखचीतफरा तुज गौरी कुमरा..त्रीभुवनी भुवनी पहाता पण इतका सुंदर विचार, अशी विचारांची मांडणी..वा..येथुन पुढे एकच आरती मनापासुन आर्ततेने म्हणेन.

In reply to by स्पंदना

प्यारे१ 18/09/2013 - 02:59
>>>येथुन पुढे एकच आरती मनापासुन आर्ततेने म्हणेन. कुणाची आरती म्हणायची हे ज्यानं त्यानं ठरवावं. प्रत्येक आरती मध्ये असलेल्या शब्दांकडं लक्ष दिलं की आपलं आपल्याला कळतं की सगळ्या 'नद्या' एकाच 'सागरा'ला जाऊन मिळणार आहेत. वाद असला तर असतो तो आपल्या समजुतीमध्ये. बाकी उपासनामार्गातली विविधता हे तर 'आपलं' वैशिष्ट्य आहे. उपासनापद्धती वेगवेगळ्या, उपास्य देवता वेगवेगळ्या असल्या तरी कोणतीही आडकाठी नाही, उलट ते भूषणच आहे. त्यामागची भूमिका एकच आहे हे लक्षात घेतलं की काम भागतं. सुरवरवंदन गणेश अन सुरवरईश्वरवरदा माता जगदंबा तशा 'एकाच माळे'चे मणी आहेत. संकटी पावणारा गणेश नि हारी पडलो आता संकट निवारी वाली माता वेगळे 'रिझल्ट्स' देत नाही. दर्शनमात्रे मनकामना पूर्ती करणारा मंगलमूर्ती गणेश नि प्रसन्नवदने प्रसन्न होसी वाली अंबा एकच असते. चारी (वेद) श्रमले परंतु न बोलवे काही नि साही (शास्त्रे) विवाद करता जिची महती पूर्ण सांगू शकत नाहीत तेच इकडे 'नेति नेति शब्द न ये अनुमाना' (हे नाही हे नाही असं सांगून सांगून दमतात) असं दत्त गुरुंच्या आरतीत म्हणतात. दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिलेला? अत्रेय ऋषींनी नि अनसूयेनं दिलेला. अत्री कोण? जे तीन च्या पलिकडं आहेत ते. तीन काय? परत तेच. स त्त्व, रज, तम हे गुण, स्थूल, सूक्ष्म, कारण देह. भूत वर्तमान भविष्य हे काल असं सगळं. नि अनसूया म्हणजे जी अजिबात असूया करत नाही ती. पुराणातल्या वानग्या पुराणात ठेवून आपल्या कल्याणाचा अर्थ लावायला काय हरकत आहे? जाताजाता: गणपती आज जात आहेत, लवकरच घटस्थापना होईल. महिषासुरमर्दिनी मधला महिषासुर कुणीही असला तरी त्यातला महिष म्हणजे रेडा नि रेडा हे अत्यंत आळसाचं, मठ्ठपणाचं, अज्ञानाचं प्रतिक आहे. आपल्यामध्ये असा महिष थोडा जरी असला तरी त्याला 'मारुन' सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर विजयादशमी साजरी होईल. :) गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

In reply to by प्यारे१

'नेति नेति शब्द न ये अनुमाना' (हे नाही हे नाही असं सांगून सांगून दमतात) असं दत्त गुरुंच्या आरतीत म्हणतात.
मी आतापर्यंत नेति नेति शब्द न ये हनुमाना असे ऐकत होतो. अर्थाकडे कधी कुणाच लक्षच गेल नाही. लक्षात राहायच ते गेयते मुळे शब्दांमुळे

In reply to by प्यारे१

अनिरुद्ध प 20/09/2013 - 18:25
परन्तु माझ्या आत्तापर्यन्त्च्या वाचनानुसार,"नेति नेति शब्द न ये अनुमाना' म्हणजे आम्हाला माहीत नाही किवा आम्ही याचे वर्णन करण्यास असमर्थ आहोत असे वेद म्हणतात असा आहे.

In reply to by अनिरुद्ध प

प्यारे१ 20/09/2013 - 19:35
हो. तुमचं बरोबर आहे. थोडक्यात लिहीण्याच्या नादात 'चारी श्रमले परंतु न बोलवे' काही बद्दल लिहीलं गेलेलं मिक्स झालं. 'नंतर' सविस्तर लिहीण्याचा प्रयत्न करेन. (पर्सनल : तुम्ही अनिरुद्ध पंडीत धोम कॉलनी वाई?)

आरती झाल्यावर घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रुप तुझे..... चालू झाल्यावर लोक प्रत्यक्ष लोटांगण घालण्याऐवजी स्वतःभोवती गोल गोल फिरतात. मी असा तर्क केला की हे एक सामूहिक कर्मकांड आहे. तेव्हा जर सगळ्यानी लोटांगण घालायचे ठरवले तर जागा पुरणार नाही त्यामुळे कुणातरी सूज्ञ भाविकाने लोटांगण घालण्याऐवजी स्वत;भोवती गोल गोल फिरण्याची आयडिया काढली असावी. आणी एकदा ती प्रॅक्टीसमधे आली की तिचा पायंडा पडतो. नाहीतरी बरीच शी कर्मकांड ही गतानुगतिकतेतुनच संक्रमित होतात. तुम्हाला काय वाटतं?

In reply to by प्रकाश घाटपांडे

अनिरुद्ध प 18/09/2013 - 14:07
साहेब त्याला प्रदक्षीणा असे म्हणतात्,आणि ती स्वताभोवतीच करतात (फक्त घरगुती गणेशोत्सवात ?) बाकी जाणकार माहीती देतिलच कारण मी माझ्या कुवती प्रमाणे (अल्प ज्ञानाने) दिलेली माहिती आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्यारे१ 18/09/2013 - 14:24
मलाही तसंच वाटतंय. लहानपणी हा प्रश्न होता. स्वतः भोवती गिरकी घेण्यानं आतल्या 'आत्मदेवा'ला प्रदक्षिणा घातली जाते. आठवण राहिली तर! :)

इनिगोय 19/09/2013 - 00:18
लेख आणि प्रतिसादही आवडले. यापुढे आरती म्हणताना प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष जाईल. असाच एक लेख घटस्थापनेच्या निमित्ताने जरूर लिहावा, अपर्णाला अनुमोदन..

पैसा 14/09/2013 - 10:32
आरती "आटोपताना" नाहीतर "ओरडताना" एवढा सगळा विचार कोणी करत नाही. पण छान लिहिलंय!

सस्नेह 14/09/2013 - 19:04
आरतीचा अर्थ छान दिलात प्यारेभौ. पण अर्थ माहिती नसतानाही तितकीच गोड लागत होती ती कानाला !

प्यारे१ 15/09/2013 - 14:30
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार. वर डिस्क्लेमर टाकायचा राहिला तो म्हणजे आरती 'आटोपण्या'बद्दलचं अथवा जोरात म्हणण्याबद्दलचं विधान हे एक सर्वसाधारण विधान (मराठीत जनरल स्टेटमेंट) आहे. ;) होतं काय की उत्सवांमध्ये अनेकांना आरत्या म्हणण्याचा उत्साह दांडगा असतो. मला किती जास्त आरत्या येतात हे दाखवण्याचा हेतू देखील. त्यामुळं एकापेक्षा एक भरपूर आरत्या म्हणण्याच्या नादात आवाज टीपेला पोचतो नि त्याचं गांभीर्य, आर्तता निघून जाते.... ! पुन्हा एकदा आभार. :)

स्पंदना 17/09/2013 - 06:50
मला आरत्या आवडतात त्या त्यातल्या शब्द लालित्याने...पंचानन मनमोहन सुंदर मदनारी..किंवा रत्नखचीतफरा तुज गौरी कुमरा..त्रीभुवनी भुवनी पहाता पण इतका सुंदर विचार, अशी विचारांची मांडणी..वा..येथुन पुढे एकच आरती मनापासुन आर्ततेने म्हणेन.

In reply to by स्पंदना

प्यारे१ 18/09/2013 - 02:59
>>>येथुन पुढे एकच आरती मनापासुन आर्ततेने म्हणेन. कुणाची आरती म्हणायची हे ज्यानं त्यानं ठरवावं. प्रत्येक आरती मध्ये असलेल्या शब्दांकडं लक्ष दिलं की आपलं आपल्याला कळतं की सगळ्या 'नद्या' एकाच 'सागरा'ला जाऊन मिळणार आहेत. वाद असला तर असतो तो आपल्या समजुतीमध्ये. बाकी उपासनामार्गातली विविधता हे तर 'आपलं' वैशिष्ट्य आहे. उपासनापद्धती वेगवेगळ्या, उपास्य देवता वेगवेगळ्या असल्या तरी कोणतीही आडकाठी नाही, उलट ते भूषणच आहे. त्यामागची भूमिका एकच आहे हे लक्षात घेतलं की काम भागतं. सुरवरवंदन गणेश अन सुरवरईश्वरवरदा माता जगदंबा तशा 'एकाच माळे'चे मणी आहेत. संकटी पावणारा गणेश नि हारी पडलो आता संकट निवारी वाली माता वेगळे 'रिझल्ट्स' देत नाही. दर्शनमात्रे मनकामना पूर्ती करणारा मंगलमूर्ती गणेश नि प्रसन्नवदने प्रसन्न होसी वाली अंबा एकच असते. चारी (वेद) श्रमले परंतु न बोलवे काही नि साही (शास्त्रे) विवाद करता जिची महती पूर्ण सांगू शकत नाहीत तेच इकडे 'नेति नेति शब्द न ये अनुमाना' (हे नाही हे नाही असं सांगून सांगून दमतात) असं दत्त गुरुंच्या आरतीत म्हणतात. दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिलेला? अत्रेय ऋषींनी नि अनसूयेनं दिलेला. अत्री कोण? जे तीन च्या पलिकडं आहेत ते. तीन काय? परत तेच. स त्त्व, रज, तम हे गुण, स्थूल, सूक्ष्म, कारण देह. भूत वर्तमान भविष्य हे काल असं सगळं. नि अनसूया म्हणजे जी अजिबात असूया करत नाही ती. पुराणातल्या वानग्या पुराणात ठेवून आपल्या कल्याणाचा अर्थ लावायला काय हरकत आहे? जाताजाता: गणपती आज जात आहेत, लवकरच घटस्थापना होईल. महिषासुरमर्दिनी मधला महिषासुर कुणीही असला तरी त्यातला महिष म्हणजे रेडा नि रेडा हे अत्यंत आळसाचं, मठ्ठपणाचं, अज्ञानाचं प्रतिक आहे. आपल्यामध्ये असा महिष थोडा जरी असला तरी त्याला 'मारुन' सीमोल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर विजयादशमी साजरी होईल. :) गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

In reply to by प्यारे१

'नेति नेति शब्द न ये अनुमाना' (हे नाही हे नाही असं सांगून सांगून दमतात) असं दत्त गुरुंच्या आरतीत म्हणतात.
मी आतापर्यंत नेति नेति शब्द न ये हनुमाना असे ऐकत होतो. अर्थाकडे कधी कुणाच लक्षच गेल नाही. लक्षात राहायच ते गेयते मुळे शब्दांमुळे

In reply to by प्यारे१

अनिरुद्ध प 20/09/2013 - 18:25
परन्तु माझ्या आत्तापर्यन्त्च्या वाचनानुसार,"नेति नेति शब्द न ये अनुमाना' म्हणजे आम्हाला माहीत नाही किवा आम्ही याचे वर्णन करण्यास असमर्थ आहोत असे वेद म्हणतात असा आहे.

In reply to by अनिरुद्ध प

प्यारे१ 20/09/2013 - 19:35
हो. तुमचं बरोबर आहे. थोडक्यात लिहीण्याच्या नादात 'चारी श्रमले परंतु न बोलवे' काही बद्दल लिहीलं गेलेलं मिक्स झालं. 'नंतर' सविस्तर लिहीण्याचा प्रयत्न करेन. (पर्सनल : तुम्ही अनिरुद्ध पंडीत धोम कॉलनी वाई?)

आरती झाल्यावर घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिन रुप तुझे..... चालू झाल्यावर लोक प्रत्यक्ष लोटांगण घालण्याऐवजी स्वतःभोवती गोल गोल फिरतात. मी असा तर्क केला की हे एक सामूहिक कर्मकांड आहे. तेव्हा जर सगळ्यानी लोटांगण घालायचे ठरवले तर जागा पुरणार नाही त्यामुळे कुणातरी सूज्ञ भाविकाने लोटांगण घालण्याऐवजी स्वत;भोवती गोल गोल फिरण्याची आयडिया काढली असावी. आणी एकदा ती प्रॅक्टीसमधे आली की तिचा पायंडा पडतो. नाहीतरी बरीच शी कर्मकांड ही गतानुगतिकतेतुनच संक्रमित होतात. तुम्हाला काय वाटतं?

In reply to by प्रकाश घाटपांडे

अनिरुद्ध प 18/09/2013 - 14:07
साहेब त्याला प्रदक्षीणा असे म्हणतात्,आणि ती स्वताभोवतीच करतात (फक्त घरगुती गणेशोत्सवात ?) बाकी जाणकार माहीती देतिलच कारण मी माझ्या कुवती प्रमाणे (अल्प ज्ञानाने) दिलेली माहिती आहे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्यारे१ 18/09/2013 - 14:24
मलाही तसंच वाटतंय. लहानपणी हा प्रश्न होता. स्वतः भोवती गिरकी घेण्यानं आतल्या 'आत्मदेवा'ला प्रदक्षिणा घातली जाते. आठवण राहिली तर! :)

इनिगोय 19/09/2013 - 00:18
लेख आणि प्रतिसादही आवडले. यापुढे आरती म्हणताना प्रत्येक शब्दाकडे नीट लक्ष जाईल. असाच एक लेख घटस्थापनेच्या निमित्ताने जरूर लिहावा, अपर्णाला अनुमोदन..
सर्वप्रथम सर्व मिपाकरांना श्री गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! भारतीय तत्वज्ञानामध्ये भगवद्प्राप्तीच्या अनेक मार्गांपैकी एक प्रमुख मार्ग म्हणजे भक्ती मार्ग. ह्या भक्तीमार्गामध्ये श्रवण, कीर्तन, नामस्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य नि आत्मनिवेदन अशा नऊ प्रकारच्या भक्ती किंवा मार्ग सांगितले गेले आहेत.

तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां

सुबोध खरे ·

चौकटराजा 13/09/2013 - 09:12
आपल्या शरीराची गुंतागुंत पाहिली ( ग्रेज अनाटामीची पुस्तकातील प्लेट्स ) की थक्क व्हायला होते. आता कितीही प्रगति झाली असली तरी बाहेरून शरीरातील सूक्ष्म बदल दिसतील असा डॉक्टर जन्माला येणे अशक्यच ! कोणत्याही कॅन्सरच्या उघड दर्शनाची सुरूवात खोकला, ओकारी ,छोटा रक्तस्त्राव अशा ने होते. पण अशावेळी तपासणी करता पसरलेला कर्करोग सापडला असेल तर पेशंटच्या वा नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रू पिंण्याचे भाग्य निष्णाताला ही मिळत नाही.

अहो डॉक्टर सकाळ प्रसन्न होती, हा लेख वाचला अन मग... पण खरच कमाल आहे तुमच्या व्यवसायाची/सेवाव्रुत्तिची, अन आपल्या सर्वांच्याच असहायतेचिही.

जेनी... 13/09/2013 - 09:46
. डॉक्टर हि शेवटी एक माणुसच असतो ... कसं सहन करत असाल लोकांच्या डोळ्यातलं पाणि ??

चित्रगुप्त 13/09/2013 - 11:30
निस्तब्ध. असे काही वाचले की काय वाटते, हे सांगणे कठीण. कदाचित असे काहीतरी: जिंदगी देनेवाले सुन..तेरी दुनियाँ से दिल भर गया..मैं यहाँ जीते जी मर गया ऐ मेरे दिल कहीं और चल गम कि दुनियासे दिल भर गया... अंधे जहान के अंधे रास्ते जाये तो जाये कहा... जाये तो जाये कहां समजेगा कौन यहां... देख ली तेरी खुदाई, बस मेरा दिल भर गया... फिर वही शाम, वही गम, वही तनहाई हैं... http://geetmanjusha.com/

वैद्यकीय व्यवसायातिल विषण्ण करणार्‍या अनुभवांचे चपखल वर्णन ! कितीही वर्षे आणि कितीही अनुभव गाठीला जमा झाले तरी त्यांची "पुरेशी" सवय कधीच होत नाही.

पैसा 13/09/2013 - 18:26
एखादा किती जगणार हे सगळं शेवट कोण ठरवतं? अशा कितीशा गोष्टी आपण आपल्या मनासारख्या घडवून आणू शकतो आयुष्यात?

सौंदाळा 13/09/2013 - 19:21
डॉक्टर एक कळकळीचा प्रश्न.. काही ठराविक उत्तर नसेल याची पुर्ण कल्पना आहे पण तुमचे उत्तर बहुमुल्य आहे. कर्करोग (कोणत्याही प्रकारचा) वेळेवर लक्षात येण्यासाठी काय करावे? अशा कोणत्या २-३ चाचण्या, तपासण्या आहेत का की ज्या करुन बहुतांश प्रकारच्या कर्क्रोगाच्या शक्यता रुल्ड आउट होतात? असल्या तर कोणत्या आणि किती अंतराने रिपीट कराव्यात?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौकटराजा 14/09/2013 - 09:43
तोंडात बरा न होणारा फोड व चट्टा , त्वचेवर नव्यानेच आलेला तीळ, सततचा खोकला,थुंकीतून मुत्राद्वारे वा शौचाद्वारे होणारा रक्त स्त्राव स्तन काठिण्य, पाळीच्या स्त्रावातील फरक,बदललेला घोगरा आवाज, कधी मलावरोध तर कधी अतिसार अशी अवस्था अन्न गिळण्यास त्रास ई लक्षणे कर्करोगाची शक्यता दर्शवितात.

सस्नेह 13/09/2013 - 19:49
खरोखर तलतच्या आवाजात सार्‍या दुनियेतला दर्द सामावला आहे..

प्यारे१ 13/09/2013 - 20:27
काय बोलायचं? ठसठशीत दिसणारी दु:खं नि न दिसणारी दु:खं ह्यामध्ये आपल्या वाट्याला आलेली दु:खं ह्याच्या क्रमवारीत फक्त फरक आहे. एखाद्याची साधी कैद, एखाद्याची सक्तमजुरी. एखादा राजकैदी तर एखाद्याला ३ फुटी अंडा सेल. कैदी तर सगळेच आहोत आपण. एकानं दुसर्‍याकडं बघून सांत्वन करुन घ्यायचं एवढंच.

किसन शिंदे 13/09/2013 - 23:11
जणू एखाद्या शांत सायंकाळी संधीप्रकाशात केशरी मलईयुक्त बासुंदी चवीने खात बसावे असे.
हे वाचत असताना मनात विचार येतो 'व्वा! काय उपमा दिलीये डॉक्टरांनी'. पुढचा सगळा लेख अशीच मेजवानी मिळेल बहूदा, पण जसंजसं स्क्रोल डाऊन करत खाली वाचत जातोय तसतसं मनात कुठेतरी हतबलतेची भावना पकड घेतेय.

डोक पार सुन्न झाले राव सिंगल मोल्ट नरड्या खाली उतरवतो तेव्हा कुठे चित्त थार्‍यावर येईल , युवराज ,मनीषा कर्क रोगातून वाचले त्यांचे उपचार अमेरिकेत झाले ते भारतात होऊ शकतात का असा डॉ ह्यांना प्रश्न

In reply to by निनाद मुक्काम …

सुबोध खरे 14/09/2013 - 11:49
एक म्हणजे वैद्यकीय ज्ञान हे सहज सर्वत्र उपलब्ध असल्याने आणि मोठ्या शहरातील वैद्यकीय सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या असल्याने कर्करोगावर भारतात उपचार अगदी आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे होतात. आज बहुतांश तर्हेचे कर्करोग हे पूर्ण बरे होऊ शकतात. काही कर्करोग सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास पूर्ण बरे होतात तर काही कर्करोग अगदी शेवटच्या/ चौथ्या टप्प्यात सुद्धा पूर्ण बरे होतात. वरील विल्म ट्युमर हा पूर्ण बरा होण्याची शक्यता जवळ जवळ पंचाण्णव टक्के आहे. फक्त इतक्या लहान बालकाला शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या विकिरण चिकित्सेतून जावे लागणे हे अतिशय क्लेशदायक असते.

नंदन 14/09/2013 - 09:59
तिला तसेच बाहेर जाताना पाहून माझ्या मनात तेच उदास आणि असहाय्य भाव आले. आता मला तो तलत चा सूर फार आर्त वाटत होता म्हणून मी ते गाणे बंद केले.
उपमा-अलंकार-भावुक वाक्यांची पेरणी यातल्या कशाचाही आधार न घेता हे इतक्या सरळ, थेट मनातून लिहिलं गेलंय (सुहास.. सारखं) की त्या अनुभवाचा अस्सलपणा, भेदकता वाचकापर्यंत नेमकी पोचते.

तिमा 14/09/2013 - 10:21
नका हो एवढे भयानक अनुभव एका वेळेस वाचायला लावू ! तलतच्या गाण्यामुळे धागा उघडला आणि भलतेच समोर आले. अवांतरः तलतची अरुण दात्यांशी तुलना केलेली बघून जीव आणखीनच कासावीस झाला.

स्पंदना 16/09/2013 - 14:09
.......... घरातल्या डोक्टरने घरातल्याच पेशंटला लक्ष न दिल्याने किती त्रास झाला ते सांगवत सुद्धा नाही. वर आणि घरातले म्हणुन त्यांचाच शहाणपणा आणी उलट सुलट उपचार अन चर्चा...त्यापेक्षा तुम्ही फारच हळवे आहात डॉक्टर.

सुधीर 16/09/2013 - 22:25
आपण माणूस म्हणून किती नगण्य आहोत आणि आपली झेप किती तोकडी आहे हे परत परत जाणवत होते. साधारण असाच विचार (आणि अनुभव) गेल्या महिन्यात माझ्या डॉक्टर मामेबहीणीने प्रवासात सांगितले होते त्याची आठवण आली.

काय बोलणार? असाध्य रोगातील असहाय्यता, आयुष्यातील उरलेले नेमके दिवस समजणं आणि त्या अटळ मृत्यूपर्यंतची वाटचाल 'अंगावर काटा आणणारी असते' हे म्हणणंही, रुग्णाच्या मानसिक अवस्थेच्या वर्णनासाठी तोकडे ठरणारे आहे. शब्द संपले.

विटेकर 09/10/2013 - 14:05
अगदी असहाय आणि हतबल ! हे सारे पचवून पुन्हा नव्या दु:खाला (पेशंटला )सामोर्या जाणार्या डॉक्टर लोकांना सलाम ! आपण कधी मरणार हे न सांगून नियती आपल्याशी किती क्रूर खेळ खेळते ! ते कधी ही येऊ शकते आणि आल्यावर स्वीकारणे इतकेच आपल्या हाती ! नो निगोशिएन नो एस्कलेशन ! समर्थ म्हणतात तेच खरे : जन्म दुःखाचा अंकुर| जन्म शोकाचा सागर |जन्म भयाचा डोंगर| चळेना ऐसा ||१||

गेल्या महिनाभरातच माझी सख्खी मावशी आणि मग सख्खा काका दोघेही पंधरा दिवसांच्या अंतराने कर्करोगानेच गेले. तो सगळा त्रास, असहाय्यता हे सगळं नुकतंच खूप जवळून पाहिलंय. याच भावना होत्या तेव्हा. त्यामुळे हा लेख खूप जास्त भावला.

चौकटराजा 13/09/2013 - 09:12
आपल्या शरीराची गुंतागुंत पाहिली ( ग्रेज अनाटामीची पुस्तकातील प्लेट्स ) की थक्क व्हायला होते. आता कितीही प्रगति झाली असली तरी बाहेरून शरीरातील सूक्ष्म बदल दिसतील असा डॉक्टर जन्माला येणे अशक्यच ! कोणत्याही कॅन्सरच्या उघड दर्शनाची सुरूवात खोकला, ओकारी ,छोटा रक्तस्त्राव अशा ने होते. पण अशावेळी तपासणी करता पसरलेला कर्करोग सापडला असेल तर पेशंटच्या वा नातेवाईकांच्या डोळ्यातील अश्रू पिंण्याचे भाग्य निष्णाताला ही मिळत नाही.

अहो डॉक्टर सकाळ प्रसन्न होती, हा लेख वाचला अन मग... पण खरच कमाल आहे तुमच्या व्यवसायाची/सेवाव्रुत्तिची, अन आपल्या सर्वांच्याच असहायतेचिही.

जेनी... 13/09/2013 - 09:46
. डॉक्टर हि शेवटी एक माणुसच असतो ... कसं सहन करत असाल लोकांच्या डोळ्यातलं पाणि ??

चित्रगुप्त 13/09/2013 - 11:30
निस्तब्ध. असे काही वाचले की काय वाटते, हे सांगणे कठीण. कदाचित असे काहीतरी: जिंदगी देनेवाले सुन..तेरी दुनियाँ से दिल भर गया..मैं यहाँ जीते जी मर गया ऐ मेरे दिल कहीं और चल गम कि दुनियासे दिल भर गया... अंधे जहान के अंधे रास्ते जाये तो जाये कहा... जाये तो जाये कहां समजेगा कौन यहां... देख ली तेरी खुदाई, बस मेरा दिल भर गया... फिर वही शाम, वही गम, वही तनहाई हैं... http://geetmanjusha.com/

वैद्यकीय व्यवसायातिल विषण्ण करणार्‍या अनुभवांचे चपखल वर्णन ! कितीही वर्षे आणि कितीही अनुभव गाठीला जमा झाले तरी त्यांची "पुरेशी" सवय कधीच होत नाही.

पैसा 13/09/2013 - 18:26
एखादा किती जगणार हे सगळं शेवट कोण ठरवतं? अशा कितीशा गोष्टी आपण आपल्या मनासारख्या घडवून आणू शकतो आयुष्यात?

सौंदाळा 13/09/2013 - 19:21
डॉक्टर एक कळकळीचा प्रश्न.. काही ठराविक उत्तर नसेल याची पुर्ण कल्पना आहे पण तुमचे उत्तर बहुमुल्य आहे. कर्करोग (कोणत्याही प्रकारचा) वेळेवर लक्षात येण्यासाठी काय करावे? अशा कोणत्या २-३ चाचण्या, तपासण्या आहेत का की ज्या करुन बहुतांश प्रकारच्या कर्क्रोगाच्या शक्यता रुल्ड आउट होतात? असल्या तर कोणत्या आणि किती अंतराने रिपीट कराव्यात?

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

चौकटराजा 14/09/2013 - 09:43
तोंडात बरा न होणारा फोड व चट्टा , त्वचेवर नव्यानेच आलेला तीळ, सततचा खोकला,थुंकीतून मुत्राद्वारे वा शौचाद्वारे होणारा रक्त स्त्राव स्तन काठिण्य, पाळीच्या स्त्रावातील फरक,बदललेला घोगरा आवाज, कधी मलावरोध तर कधी अतिसार अशी अवस्था अन्न गिळण्यास त्रास ई लक्षणे कर्करोगाची शक्यता दर्शवितात.

सस्नेह 13/09/2013 - 19:49
खरोखर तलतच्या आवाजात सार्‍या दुनियेतला दर्द सामावला आहे..

प्यारे१ 13/09/2013 - 20:27
काय बोलायचं? ठसठशीत दिसणारी दु:खं नि न दिसणारी दु:खं ह्यामध्ये आपल्या वाट्याला आलेली दु:खं ह्याच्या क्रमवारीत फक्त फरक आहे. एखाद्याची साधी कैद, एखाद्याची सक्तमजुरी. एखादा राजकैदी तर एखाद्याला ३ फुटी अंडा सेल. कैदी तर सगळेच आहोत आपण. एकानं दुसर्‍याकडं बघून सांत्वन करुन घ्यायचं एवढंच.

किसन शिंदे 13/09/2013 - 23:11
जणू एखाद्या शांत सायंकाळी संधीप्रकाशात केशरी मलईयुक्त बासुंदी चवीने खात बसावे असे.
हे वाचत असताना मनात विचार येतो 'व्वा! काय उपमा दिलीये डॉक्टरांनी'. पुढचा सगळा लेख अशीच मेजवानी मिळेल बहूदा, पण जसंजसं स्क्रोल डाऊन करत खाली वाचत जातोय तसतसं मनात कुठेतरी हतबलतेची भावना पकड घेतेय.

डोक पार सुन्न झाले राव सिंगल मोल्ट नरड्या खाली उतरवतो तेव्हा कुठे चित्त थार्‍यावर येईल , युवराज ,मनीषा कर्क रोगातून वाचले त्यांचे उपचार अमेरिकेत झाले ते भारतात होऊ शकतात का असा डॉ ह्यांना प्रश्न

In reply to by निनाद मुक्काम …

सुबोध खरे 14/09/2013 - 11:49
एक म्हणजे वैद्यकीय ज्ञान हे सहज सर्वत्र उपलब्ध असल्याने आणि मोठ्या शहरातील वैद्यकीय सुविधा या आंतरराष्ट्रीय दर्ज्याच्या असल्याने कर्करोगावर भारतात उपचार अगदी आंतरराष्ट्रीय दर्ज्याचे होतात. आज बहुतांश तर्हेचे कर्करोग हे पूर्ण बरे होऊ शकतात. काही कर्करोग सुरुवातीच्या अवस्थेत निदान झाल्यास पूर्ण बरे होतात तर काही कर्करोग अगदी शेवटच्या/ चौथ्या टप्प्यात सुद्धा पूर्ण बरे होतात. वरील विल्म ट्युमर हा पूर्ण बरा होण्याची शक्यता जवळ जवळ पंचाण्णव टक्के आहे. फक्त इतक्या लहान बालकाला शस्त्रक्रिया आणि त्यानंतरच्या विकिरण चिकित्सेतून जावे लागणे हे अतिशय क्लेशदायक असते.

नंदन 14/09/2013 - 09:59
तिला तसेच बाहेर जाताना पाहून माझ्या मनात तेच उदास आणि असहाय्य भाव आले. आता मला तो तलत चा सूर फार आर्त वाटत होता म्हणून मी ते गाणे बंद केले.
उपमा-अलंकार-भावुक वाक्यांची पेरणी यातल्या कशाचाही आधार न घेता हे इतक्या सरळ, थेट मनातून लिहिलं गेलंय (सुहास.. सारखं) की त्या अनुभवाचा अस्सलपणा, भेदकता वाचकापर्यंत नेमकी पोचते.

तिमा 14/09/2013 - 10:21
नका हो एवढे भयानक अनुभव एका वेळेस वाचायला लावू ! तलतच्या गाण्यामुळे धागा उघडला आणि भलतेच समोर आले. अवांतरः तलतची अरुण दात्यांशी तुलना केलेली बघून जीव आणखीनच कासावीस झाला.

स्पंदना 16/09/2013 - 14:09
.......... घरातल्या डोक्टरने घरातल्याच पेशंटला लक्ष न दिल्याने किती त्रास झाला ते सांगवत सुद्धा नाही. वर आणि घरातले म्हणुन त्यांचाच शहाणपणा आणी उलट सुलट उपचार अन चर्चा...त्यापेक्षा तुम्ही फारच हळवे आहात डॉक्टर.

सुधीर 16/09/2013 - 22:25
आपण माणूस म्हणून किती नगण्य आहोत आणि आपली झेप किती तोकडी आहे हे परत परत जाणवत होते. साधारण असाच विचार (आणि अनुभव) गेल्या महिन्यात माझ्या डॉक्टर मामेबहीणीने प्रवासात सांगितले होते त्याची आठवण आली.

काय बोलणार? असाध्य रोगातील असहाय्यता, आयुष्यातील उरलेले नेमके दिवस समजणं आणि त्या अटळ मृत्यूपर्यंतची वाटचाल 'अंगावर काटा आणणारी असते' हे म्हणणंही, रुग्णाच्या मानसिक अवस्थेच्या वर्णनासाठी तोकडे ठरणारे आहे. शब्द संपले.

विटेकर 09/10/2013 - 14:05
अगदी असहाय आणि हतबल ! हे सारे पचवून पुन्हा नव्या दु:खाला (पेशंटला )सामोर्या जाणार्या डॉक्टर लोकांना सलाम ! आपण कधी मरणार हे न सांगून नियती आपल्याशी किती क्रूर खेळ खेळते ! ते कधी ही येऊ शकते आणि आल्यावर स्वीकारणे इतकेच आपल्या हाती ! नो निगोशिएन नो एस्कलेशन ! समर्थ म्हणतात तेच खरे : जन्म दुःखाचा अंकुर| जन्म शोकाचा सागर |जन्म भयाचा डोंगर| चळेना ऐसा ||१||

गेल्या महिनाभरातच माझी सख्खी मावशी आणि मग सख्खा काका दोघेही पंधरा दिवसांच्या अंतराने कर्करोगानेच गेले. तो सगळा त्रास, असहाय्यता हे सगळं नुकतंच खूप जवळून पाहिलंय. याच भावना होत्या तेव्हा. त्यामुळे हा लेख खूप जास्त भावला.
तेरी आंख के आंसू पी जाऊ ऐसी मेरी तकदीर कहां मी आज दवाखाना उघडा ठेवला होता आज दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन त्यामुळे आमच्या घरासमोरच्या रस्त्यावर ठणाणा बोंबलणारे कर्णे आणि धडा धडा वाजणारे ढोल ताशे याच्या आवाजाची कटकट होणार होती ती टळली. मी थोड्या विचारात होतो संपादक मंडळाने व्यनि करून एक लेख लिहिण्यास सांगितले होते. मुळात मी काही सिद्ध हस्त लेखक नाही तेंव्हा असा मनात आला की लेख लिहिणे माझ्याच्याने जमणारे नव्हते. चार पाच मिनिटे विचार करून डोके शिणले तेंव्हा म्हटले कि गाणी लावावी.

मोरया!

दशानन ·

पैसा 12/09/2013 - 09:05
सुरेख लिहिलंस! तुझ्या गावच्या सगळ्या आठवणी म्हणजे अगदी खास जिवाभावाच्या असतात. इतका लहान असताना घरात नवी प्रथा सुरू केलीस म्हणजे 'मुलाचे पाय पाळण्यात' तेव्हाच दिसले होते म्हणायचे!!

चाणक्य 12/09/2013 - 10:47
तुम्हाला. सोपं नसणार नक्कीच, तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांनाही.

विटेकर 12/09/2013 - 10:52
आवडले ! " त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला ..." असे बी कविनी म्ह्णून ठेवले आहे. तेव्हा अशी बंद्खोर वृत्तीच समाज पुढे नेत असते !

सस्नेह 12/09/2013 - 14:01
गणपती हे दैवत जाती जमातींच्या भेदापलीकडे आहे अन सर्वांच्या हृदयावर साम्राज्य करणारे.

मस्त लेख आणि तो लिहिण्याची शैलीसुद्धा ! मागून सहकार्य अक्का नियमित देत होती, मी रडायला चालू करायचा आवकाश ती आपणे रडगाणे जोरात चालु करायची. हा सक्रीय पाठींबा लै आवडला !!

सर्वांसमोर झुरळ खाण्यापासून ते जगात जे जे खाण्यायोग्य आहे ते खाण्यासाठीच असते,
एकदा डेमो द्याच. बाकि लेख खुस्खुषित अन त्यातला प्रसंग तर... क्या केहेना :) _/\_

In reply to by अग्निकोल्हा

दशानन 13/09/2013 - 10:07
अहो तो किस्सा अफाट आहे =)) असेच कुठल्याश्या सणादिवशी की काय कोण जाणे, सगळे पाहूणे एकत्र झाले होते. सगळे आनंदात गप्पा इत्यादी मारत होते, मी नुकताच रांगू लागलो होतो कींवा फार फार तर पाऊले टाकू लागलो होतो. त्या सगळ्या घोळक्यात मला मध्ये घेऊन सगळे माझ्या "बाललिला" पाहण्यात दंग होते व त्यानंतर मी चमत्कार केला... समोरुन एक लहान झुरळ तुरु तुरु पळत इकडून तिकडे जात होते, मी त्याला पकडण्यासाठी झेपावलो... सगळे खळखळून हसले पण मी सगळ्यांकडे दुर्लक्ष करुन सरळ त्या झुरळाचा ताबा घेतला व सरळ तोंडात टाकले! सगळे अवाक!!!! मावश्या व मामांच्या तर जवळ पास दातखीळी बसली व आजोबा डोळे जवळपास...... ;) आई धावत पुढे येऊन तोंडात बोट घालून झुरळ शोधू लागली.. हाती शुन्य लागले, झुरळाची आहुती पडली होती. त्यानंतर जो हंगामा झाला होत लिहण्यासारखा आहे, पुढे कधीतरी यावर एक लेख लिहीन.

अर्धवटराव 17/09/2013 - 00:49
गणारायाशी तुमची दोस्ती दिवसेंदिवस अशीच वृद्धींगत होवो. (मागील अवतारी तुम्ही बापास पटवले, यंदा चिरंजीवांशी दोस्ती केलीत... न्यु जनरेशन म्हणतात ते हेच :) )

स्पंदना 17/09/2013 - 06:25
बाप रे! घरातले तयार कसे काय झाले देव जाणे. तशी बाप्पाची भुरळ सकळीकांना पडतेच पडते, पण रुढे मोडुन अस काही करणं म्हणजे तुम्ही अगदी धन्यच आहात.

In reply to by स्पंदना

दशानन 17/09/2013 - 22:32
असे रस्ता सोडून धावता धावता मागे काय काय सोडले याचा हिशोब एकदा मांडायला हवा मला, या रुढी मोडण्याच्या नादात खूप काही हवे हवेसे वाटणारे मागे मागे सोडत देखील आलो आहे मी..

पैसा 12/09/2013 - 09:05
सुरेख लिहिलंस! तुझ्या गावच्या सगळ्या आठवणी म्हणजे अगदी खास जिवाभावाच्या असतात. इतका लहान असताना घरात नवी प्रथा सुरू केलीस म्हणजे 'मुलाचे पाय पाळण्यात' तेव्हाच दिसले होते म्हणायचे!!

चाणक्य 12/09/2013 - 10:47
तुम्हाला. सोपं नसणार नक्कीच, तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांनाही.

विटेकर 12/09/2013 - 10:52
आवडले ! " त्या बड्या बंडवाल्यात ज्ञानेश्वर माने पहिला ..." असे बी कविनी म्ह्णून ठेवले आहे. तेव्हा अशी बंद्खोर वृत्तीच समाज पुढे नेत असते !

सस्नेह 12/09/2013 - 14:01
गणपती हे दैवत जाती जमातींच्या भेदापलीकडे आहे अन सर्वांच्या हृदयावर साम्राज्य करणारे.

मस्त लेख आणि तो लिहिण्याची शैलीसुद्धा ! मागून सहकार्य अक्का नियमित देत होती, मी रडायला चालू करायचा आवकाश ती आपणे रडगाणे जोरात चालु करायची. हा सक्रीय पाठींबा लै आवडला !!

सर्वांसमोर झुरळ खाण्यापासून ते जगात जे जे खाण्यायोग्य आहे ते खाण्यासाठीच असते,
एकदा डेमो द्याच. बाकि लेख खुस्खुषित अन त्यातला प्रसंग तर... क्या केहेना :) _/\_

In reply to by अग्निकोल्हा

दशानन 13/09/2013 - 10:07
अहो तो किस्सा अफाट आहे =)) असेच कुठल्याश्या सणादिवशी की काय कोण जाणे, सगळे पाहूणे एकत्र झाले होते. सगळे आनंदात गप्पा इत्यादी मारत होते, मी नुकताच रांगू लागलो होतो कींवा फार फार तर पाऊले टाकू लागलो होतो. त्या सगळ्या घोळक्यात मला मध्ये घेऊन सगळे माझ्या "बाललिला" पाहण्यात दंग होते व त्यानंतर मी चमत्कार केला... समोरुन एक लहान झुरळ तुरु तुरु पळत इकडून तिकडे जात होते, मी त्याला पकडण्यासाठी झेपावलो... सगळे खळखळून हसले पण मी सगळ्यांकडे दुर्लक्ष करुन सरळ त्या झुरळाचा ताबा घेतला व सरळ तोंडात टाकले! सगळे अवाक!!!! मावश्या व मामांच्या तर जवळ पास दातखीळी बसली व आजोबा डोळे जवळपास...... ;) आई धावत पुढे येऊन तोंडात बोट घालून झुरळ शोधू लागली.. हाती शुन्य लागले, झुरळाची आहुती पडली होती. त्यानंतर जो हंगामा झाला होत लिहण्यासारखा आहे, पुढे कधीतरी यावर एक लेख लिहीन.

अर्धवटराव 17/09/2013 - 00:49
गणारायाशी तुमची दोस्ती दिवसेंदिवस अशीच वृद्धींगत होवो. (मागील अवतारी तुम्ही बापास पटवले, यंदा चिरंजीवांशी दोस्ती केलीत... न्यु जनरेशन म्हणतात ते हेच :) )

स्पंदना 17/09/2013 - 06:25
बाप रे! घरातले तयार कसे काय झाले देव जाणे. तशी बाप्पाची भुरळ सकळीकांना पडतेच पडते, पण रुढे मोडुन अस काही करणं म्हणजे तुम्ही अगदी धन्यच आहात.

In reply to by स्पंदना

दशानन 17/09/2013 - 22:32
असे रस्ता सोडून धावता धावता मागे काय काय सोडले याचा हिशोब एकदा मांडायला हवा मला, या रुढी मोडण्याच्या नादात खूप काही हवे हवेसे वाटणारे मागे मागे सोडत देखील आलो आहे मी..
त्यावेळी आम्ही कोल्हापूरात नागराज गल्लीमध्ये राह्त होतो, मंडळाचा सुकाळ व माझा नवीन पोपट हा इत्यादी गाणी अजून तयार झाली नव्हती त्याच्या आधीची गोष्ट. लहानपणापासून मला विविध देवदेवतांचे जरा खासं आकर्षण होते, त्यांची चित्रविचित्र नावे, त्यांची वाहने, त्यांच्या अफाट अश्या विविध स्तरावरील निसर्गाला आपल्या ताब्यात ठेवणार्‍या शक्ती याचे मला अप्रुप होते. पण हे सगळे जाणत्या वयानंतर.. जेव्हा मला काही समजत देखील नसे तेव्हा पासून गणपती या देवतेच्या खूप प्रेमात आहे.

विस्मरणशक्ती, तुमची-माझी!

मीराताई ·

सुस्थापित स्मृतीची प्रक्रिया : रिट्रायवल>रेकग्निशन>अँड अप्लिकेशन अशी आहे. आणि अशी स्मृती जगणं कमालीचं सोपं आणि सुखाचं करते. विस्मरण जर हव्या त्या गोष्टींचं व्ह्यायला लागलं तर स्मृतीभ्रंश होतो. त्यामुळे सुख हे नको त्या गोष्टी विसरणं आणि हवी ती नेमकी आठवणं यात आहे. तुम्ही केलेलं सरसकटीकरण "जेवढी तुमची 'विस्मरणशक्ती' दांडगी, तेवढे तुम्ही जास्त सुखी!" तितकंस योग्य नाही.

पैसा 11/09/2013 - 10:25
तुमचे लेख नेहमीच रंजक असतात. आणि माहिती देणारे पण! लिखाण आवडलं. अप्रिय स्मृती विसरणे हाच अनेकदा आयुष्य सुसह्य होण्यासाठी आवश्यक घटक असतो.

त्याशिवाय आणखी एक गंमत आहे. जे अप्रिय आहे, गैरसोयीचं आहे ते आपण टाळू पाहतो, म्हणून विसरू पाहतो. जे प्रिय आहे ते मनात घोळवत राहतो. मनोभंग करणारे...............अशावेळी स्मृती ही वरदान न ठरता शापच ठरते.
अप्रिय स्मृतिचा तडाखा जवळुन अनुभवलेला असल्याने वरिल ओळिंशी तर विषेश सहमत.

सुस्थापित स्मृतीची प्रक्रिया : रिट्रायवल>रेकग्निशन>अँड अप्लिकेशन अशी आहे. आणि अशी स्मृती जगणं कमालीचं सोपं आणि सुखाचं करते. विस्मरण जर हव्या त्या गोष्टींचं व्ह्यायला लागलं तर स्मृतीभ्रंश होतो. त्यामुळे सुख हे नको त्या गोष्टी विसरणं आणि हवी ती नेमकी आठवणं यात आहे. तुम्ही केलेलं सरसकटीकरण "जेवढी तुमची 'विस्मरणशक्ती' दांडगी, तेवढे तुम्ही जास्त सुखी!" तितकंस योग्य नाही.

पैसा 11/09/2013 - 10:25
तुमचे लेख नेहमीच रंजक असतात. आणि माहिती देणारे पण! लिखाण आवडलं. अप्रिय स्मृती विसरणे हाच अनेकदा आयुष्य सुसह्य होण्यासाठी आवश्यक घटक असतो.

त्याशिवाय आणखी एक गंमत आहे. जे अप्रिय आहे, गैरसोयीचं आहे ते आपण टाळू पाहतो, म्हणून विसरू पाहतो. जे प्रिय आहे ते मनात घोळवत राहतो. मनोभंग करणारे...............अशावेळी स्मृती ही वरदान न ठरता शापच ठरते.
अप्रिय स्मृतिचा तडाखा जवळुन अनुभवलेला असल्याने वरिल ओळिंशी तर विषेश सहमत.
विस्मरणशक्ती, तुमची-माझी! एखादी महत्त्वाची वस्तू अत्यंत काळजीपूर्वक कोठेतरी ठेवलेली असते, कोणत्याही क्षणी तिची निकड लागू शकते म्हणून. पण नेमक्या वेळी बघावं तर ती इथे नाही, तिथे नाही, अन् त्या तिथे? मग कुठे बरं 'गेली'? असा विचार करीत शोधा-शोध सुरू होते. कपाटातल्या वस्तूंची उलथापालथ होते. पलंगावरच्या गाद्यांच्या कडा आणि कोपरे उचलून आशाळभूत नजर तिथून फिरत राहते. कपाटांच्या खाली, टेबला-खर्ुच्यांच्या खाली वाकून वाकून पाहून कंबर दुखू लागते. वस्तू जिथे ठेवणे अशक्य, अशी ठिकाणेसुध्दा धुंडाळली जातात. पण छे:!

मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे

शरद ·

पैसा 10/09/2013 - 09:23
एका सुंदर गाण्याचा सुंदर परिचय. मी हे गाणं लताबाईंच्या आवाजात अगदी मूर्तिमंत आर्तता या स्वरूपात ऐकलं आहे. ऐकणं असह्य व्हावं इतकं. पण जालावर कुठे लिंक मिळत नाही. कुणाकडे असेल तर जरूर द्या.

In reply to by पैसा

प्रचेतस 10/09/2013 - 09:25
पण सुधीर फडक्यांच्या आवाजातले त्याहीपेक्षा सुंदर वाटते. बाकी शरद सरांचा लेख नेहमीप्रमाणे उत्तमच.

अर्धवटराव 10/09/2013 - 23:09
कारुण्याची आणि नियतीच्या कठोरतेची परिसीमा एकसाथ कुठे पहायला मिळत असेल तर ते सीतेचं चरित्रं.

प्यारे१ 11/09/2013 - 02:16
गीतरामायण अप्रतिमच. काकांचा लेख देखील. मात्र वाल्मिकी रामायणात असा काही उल्लेख नाही म्हणे! (नाना चेंगटनं दुसर्‍या एका आयडीनं असं लिहीलेलं ब्वा.)

In reply to by आशु जोग

प्यारे१ 12/09/2013 - 00:05
कुणाला कुणाला वाक्याचा अर्थ कळालेला नाहीये? कृपया हात वर करा! 'ब्वा' हे बुवा चं मिपारुप आहे. मिपावर बरेच ठिकाणी वापरलं जातं. 'लिहीलेलं' मध्ये काय अडचण आहे? ओके. अडचण आहे म्हणता? लिहीलं होतं म्हणतो. :) भावना पोचणे हे महत्त्वाचं काम. ते झालं की झालं असा समज होता. असो. बदलीन. :)

पैसा 10/09/2013 - 09:23
एका सुंदर गाण्याचा सुंदर परिचय. मी हे गाणं लताबाईंच्या आवाजात अगदी मूर्तिमंत आर्तता या स्वरूपात ऐकलं आहे. ऐकणं असह्य व्हावं इतकं. पण जालावर कुठे लिंक मिळत नाही. कुणाकडे असेल तर जरूर द्या.

In reply to by पैसा

प्रचेतस 10/09/2013 - 09:25
पण सुधीर फडक्यांच्या आवाजातले त्याहीपेक्षा सुंदर वाटते. बाकी शरद सरांचा लेख नेहमीप्रमाणे उत्तमच.

अर्धवटराव 10/09/2013 - 23:09
कारुण्याची आणि नियतीच्या कठोरतेची परिसीमा एकसाथ कुठे पहायला मिळत असेल तर ते सीतेचं चरित्रं.

प्यारे१ 11/09/2013 - 02:16
गीतरामायण अप्रतिमच. काकांचा लेख देखील. मात्र वाल्मिकी रामायणात असा काही उल्लेख नाही म्हणे! (नाना चेंगटनं दुसर्‍या एका आयडीनं असं लिहीलेलं ब्वा.)

In reply to by आशु जोग

प्यारे१ 12/09/2013 - 00:05
कुणाला कुणाला वाक्याचा अर्थ कळालेला नाहीये? कृपया हात वर करा! 'ब्वा' हे बुवा चं मिपारुप आहे. मिपावर बरेच ठिकाणी वापरलं जातं. 'लिहीलेलं' मध्ये काय अडचण आहे? ओके. अडचण आहे म्हणता? लिहीलं होतं म्हणतो. :) भावना पोचणे हे महत्त्वाचं काम. ते झालं की झालं असा समज होता. असो. बदलीन. :)
मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे ? "गीतरामायणा"तील सर्वात उत्कृष्ठ गीत कोणते? बरेच जण बरीच निरनिराळी गीते सांगतील. पण हे ठरवावयास आपण त्या दर्जाचे परिक्षक आहो तरी कां? तेव्हा प्रश्न थोडासा बदलू. तुम्हाला सर्वात जास्त आवडणारे गीत कोणते? आता ठीक. कॊणीही उत्तर देण्यास हरकत नाही. तुम्ही तुमचे मत द्याच. माझी पसंती वरील गाण्यास. पतीने त्याग केल्याच्या बातमीची वीज कोसळ्यावर सीतेने जा धीरगंभीरतेने लक्ष्मणाला निरोप दिला आहे तो तिच्या आईचा, धरतीचा, वारसा सांगणारा आहे. सगळा दोष श्रीरामावर लादण्यास वाव असतांना ती केवळ एकदा तसे म्हणावयास सुरवात करते व लगेच थांबते.

गणेशशिल्पे

प्रचेतस ·

यशोधरा 09/09/2013 - 12:44
कुठे कुठे फिरतोस! किती माहिती जमवतोस! एकदम सह्ही :) खिद्रापूरचा गणपती देखणा आहे! तसेच भुलेश्वराचे शिल्प.

In reply to by मृत्युन्जय

प्रचेतस 09/09/2013 - 17:46
प्रत्येक मंदिरावर सविस्तर लेख लिहिणारच आहे रे. यातल्या काही ठिकाणांवर याआधीच लिहिलेले आहे. उरलेल्यांवर लवकरच लिहिन

चित्रगुप्त 09/09/2013 - 18:15
उत्कृष्ट फोटो. गणेशाची मूर्ती ही सप्तमातृकांबरोबर असण्याचे काही विशेष कारण आहे का? तसेच गणेशाला दुय्यम देवतांपासून मुख्य देव म्हणून स्थान मिळण्यापर्यंतचे विविध टप्पे मूर्त्यांमधून/मंदिरांमधून वा ग्रंथांमधून आढळतात का? ('संतोषीमाता' ही सिनेमानंतर जास्त प्रसिद्ध झाली, तसे काही गणेशाबाबद झाले का?) गणपति हा मुळात 'विघ्नकर्ता' होता, कालांतराने 'विघ्नहर्ता' झाला, असे वाचल्याचे आठवते. माझ्याकडे पॅरिसच्या एका संग्रहालयातील रतिमग्न गणेशाच्या मूर्तीचा मी घेतलेला फोटो आहे, तो सापडला की देईन.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 09/09/2013 - 20:11
गणेशाची मूर्ती ही सप्तमातृकांबरोबर असण्याचे काही विशेष कारण आहे का?
सप्तमातृका या मुख्यतः शाक्तपंथीयांच्या देवता. या मातृकांपैकी चामुंडा, वाराही, नारसिंही या मूळचे अवैदिक रूप घेऊन आलेल्या. गणेशसुद्धा मूळचा अवैदिक आणि तोही सुरुवातीला तंत्रपूजकांचाच देव होता. त्यामुळेच सप्तमातृकापटांमध्ये गणेशाची मूर्ती सुद्धा आढळते.
तसेच गणेशाला दुय्यम देवतांपासून मुख्य देव म्हणून स्थान मिळण्यापर्यंतचे विविध टप्पे मूर्त्यांमधून/मंदिरांमधून वा ग्रंथांमधून आढळतात का?
म्हटले तर आढळतात. सुरुवातीच्या मंदिरांतील गणेशमूर्ती ह्या मंदिरांच्या बाह्यभिंतींवर किंवा सप्तमातृकांच्या जोडीला आढळून येतात. नंतर उत्तर राष्ट्रकूट्, शिलाहार काळात ह्या हळूहळू मुख्य देवतांमध्ये येण्यास सुरुवात झाली. दिवेआगरच्या सुवर्णगणेश ह्याच शिलाहारांच्या काळचा. साधारण ह्याच काळात मंदिरांच्या गर्भगृहांवर गणेशपट्टी कोरण्यास सुरुवात झाली. तत्पूर्वीच्या कालखंडातील मंदिरांच्या द्वारपट्टीकेवर देवी, शिव, गजान्तलक्ष्मी किंवा अगदी विष्णूसुद्धा मी पाहिला आहे. उत्तरयादवकाळात गणेश मुख्य देवतांत यायची प्रक्रिया पूर्ण होत गेली आणि शिवकाळ व तदनंतर पेशवेकाळात तिला आजचे स्वरूप प्राप्त झाले. बाकी रतिमग्न गणेशाच्या मूर्तीच्या फोटोच्या प्रतिक्षेत.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 10/09/2013 - 13:02
ही उत्तरे वाचून आपण खरंच बावळा " चौकटराजा" आहोत असा complex येउ लागला आहे. बाकी रतिमग्न गणेशाच्या मूर्तीच्या फोटोच्या प्रतिक्षेत. अगदी रतिमग्न नव्हे पण काहीसा प्रणयी गजानन अंबरनाथ शिवालय मधे आहे !

टाळ्या...............!!! गंपती बाप्पा मोरया! :) ========================================== समांतर-परत पाऊस सुरु झालाय... अजुन एक पेडगाव ट्रीप करायची लै विच्छा व्हायलीया..सगळं कसं हिरवं हिरवं गार असल!

In reply to by झकासराव

प्रचेतस 10/09/2013 - 12:32
सातीआसरा ह्या सप्तमातृकांमधूनच उत्क्रांत झाल्यात हे नक्की. जलदेवताच त्या. बाकी आसरांविषयी अधिक माहिती पैसा ताई देऊ शकेल असे वाटते.

In reply to by प्रचेतस

पैसा 10/09/2013 - 12:49
आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात. ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा | वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः || असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे. या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्‍या बाजूला गणपती असतो. या सार्‍या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्‍या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात. प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्‍या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे.

In reply to by प्रचेतस

सागर 10/09/2013 - 14:34
पैसाताई सुंदर प्रतिसाद सप्तमातृकांवर रा.चिं. ढेरे यांच्या 'लज्जागौरी' या पुस्तकांत सविस्तर माहिती आली आहे. तशीच सप्तमातृकांची माहिती त्यांनी इतरही पुस्तकांतून वेळोवेळी मांडली आहे.

In reply to by पैसा

झकासराव 10/09/2013 - 16:04
माहितीपुर्ण प्रतिसाद पैसाताइ :) धन्यवाद.. सातीआसरा ज्याला कोल्हापुरात बोलीभाषेत सात्यासरा म्हणलं जातं, त्याची पितळी, देवघरात ठेवता येणारी छोटी मुर्ती पाहिली आहे. त्याला परपेन्डीक्युलर असा एक देव असतो. त्याला बोली भाषेत झोटीन्ग म्हणतात. बहुतेक वीरभद्र असणार..

In reply to by पैसा

जेपी 07/03/2014 - 18:10
आसरा कंदी बगितल्यात का ? आमच्या हिरीत हायत . माग लागल्या की आख्खा सौंसार अर्पवा लागतो . आमच्या मामाला प्रसन्न हायत , त्याच्या हिरीला कदी बी पाणी कमी पडत नाय .

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रचेतस 10/09/2013 - 12:35
हा गणपती नाही वाटला, हत्ती वाटला.
सहमत आहे. हत्तीशी जास्त साधर्म्य आहे हे खरं. पण तिथे इतर कुठल्याच प्राण्यांची शिल्पे नाहीत. फक्त देवतांची आहेत.

विटेकर 10/09/2013 - 13:01
खूपच छान चित्रे आणि माहीती. पैसा ताईंची माहीती ही नवीनच आहे .. आवडेश !

In reply to by सस्नेह

अभ्या.. 11/09/2013 - 18:18
गणेशाच्या आकृतिबंधातच डौल आहे
अगदी सहमत. इतके व्हेरिअशन्स दुसर्‍या संपूर्ण मानवी आकार प्राप्त देवतेचे आढळत नाहीत. फक्त स्थूल मानवी शरीर आणि हत्तीचे डोके एवढ्याच कन्सेप्ट्वर एवढे व्हिजुअलायझेशन म्हणजे नवलच आहे. (बाकी अलंकार, शस्त्रे, वाहन, मुद्रा, आकार व सोबतच्या देवता हे प्रॉप्स वगळता हत्तीचे शिर नरदेह हेच बेसिक) @ वल्ली दाद्या यज्ञवराहमूर्ती जशी पूर्ण वराहाआकारात आहे तसा पूर्ण हत्तीच्या आकारात कुठे गणेशमूर्ती आहे का रे? किंवा पूर्ण मनुष्याकृती तरी?

In reply to by अभ्या..

प्रचेतस 11/09/2013 - 21:00
दाद्या यज्ञवराहमूर्ती जशी पूर्ण वराहाआकारात आहे तसा पूर्ण हत्तीच्या आकारात कुठे गणेशमूर्ती आहे का रे? किंवा पूर्ण मनुष्याकृती तरी?
नाय रे. म्हणजे निदान मी तरी पाहिली नाही. बाकी गणेश म्हणजे हत्तीचे मुख आणि मनुष्याचे धड. यापैकी काहीही नसले मग तो गणेश होऊ शकत नाही.

स्पंदना 17/09/2013 - 06:53
स्त्रीरुप गणेश पाहुन चाट पडले आहे. केव्हढी ती माहीती! पैसाताईचा प्रतिसाद अन त्यानुरुप घडलेली चर्चा आवडली. आणखी तीन चित्रे टाकली असती तर एकवीस गणपती पहायची हौस फिटली असती.

नाखु 17/09/2013 - 08:45
माहीतीपूर्ण लेख आणि "प्रची" खास वल्ली "नजाकत" असलेली.. "गडकरी" अभिनंदन

पैसा 04/03/2014 - 23:24
रा.चिं.ढेरे यांचे 'लोकदैवतांचे विश्व' वाचते आहे. त्यात ते म्हणतात की गणेश विघ्नकर्ता स्वरूपात पूजला जात होता तेव्हाचे प्राचीनतम शिल्प इराणमधील लुरिस्तान इथे सापडले आहे. ते इ.स. पूर्व १२०० वर्षे इतके जुने आहे. सध्या पॅरिस येथे लुव्रमधे आहे. मात्र त्याचे छायाचित्र कुठेही मिळाले नाही. http://www.india-seminar.com/2013/651/651_nanditha_krishna.htm या पानावर त्याचे रेखाचित्र आहे. तसेच चौथ्या शतकातील अफगाणिस्तानमधील गणेशाच्या मूर्तीचेही छायाचित्र आहे. वर उल्लेख केलेल्या स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले.

In reply to by पैसा

प्रचेतस 07/03/2014 - 09:33
रेखाचित्र रोचक आहे. ते शिल्पाचा फोटो कुठे मिळतो का ते बघायला हवे. अफगाणिस्तानातील त्या दोन गणेश मूर्ती तर लै फेमस आहेत. अलक्ष्मीचे फारसे पटत नाही कारण मातृकांसहीत विनायकी वैग्रे स्त्रीरूपे ही त्या त्या पुरुषदेवतांचीच स्त्रीरूपे प्रतिके आहेत असे मला वाटते. स्त्रीरूपात ह्या देवता येताना त्यांची बरीचशी मूळ पुरुष लक्षणे मात्र कायम राहिलेलीच आढळतात जसे वाहन, शस्त्र वैग्रे.

In reply to by प्रचेतस

पैसा 08/03/2014 - 17:09
विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.

यशोधरा 09/09/2013 - 12:44
कुठे कुठे फिरतोस! किती माहिती जमवतोस! एकदम सह्ही :) खिद्रापूरचा गणपती देखणा आहे! तसेच भुलेश्वराचे शिल्प.

In reply to by मृत्युन्जय

प्रचेतस 09/09/2013 - 17:46
प्रत्येक मंदिरावर सविस्तर लेख लिहिणारच आहे रे. यातल्या काही ठिकाणांवर याआधीच लिहिलेले आहे. उरलेल्यांवर लवकरच लिहिन

चित्रगुप्त 09/09/2013 - 18:15
उत्कृष्ट फोटो. गणेशाची मूर्ती ही सप्तमातृकांबरोबर असण्याचे काही विशेष कारण आहे का? तसेच गणेशाला दुय्यम देवतांपासून मुख्य देव म्हणून स्थान मिळण्यापर्यंतचे विविध टप्पे मूर्त्यांमधून/मंदिरांमधून वा ग्रंथांमधून आढळतात का? ('संतोषीमाता' ही सिनेमानंतर जास्त प्रसिद्ध झाली, तसे काही गणेशाबाबद झाले का?) गणपति हा मुळात 'विघ्नकर्ता' होता, कालांतराने 'विघ्नहर्ता' झाला, असे वाचल्याचे आठवते. माझ्याकडे पॅरिसच्या एका संग्रहालयातील रतिमग्न गणेशाच्या मूर्तीचा मी घेतलेला फोटो आहे, तो सापडला की देईन.

In reply to by चित्रगुप्त

प्रचेतस 09/09/2013 - 20:11
गणेशाची मूर्ती ही सप्तमातृकांबरोबर असण्याचे काही विशेष कारण आहे का?
सप्तमातृका या मुख्यतः शाक्तपंथीयांच्या देवता. या मातृकांपैकी चामुंडा, वाराही, नारसिंही या मूळचे अवैदिक रूप घेऊन आलेल्या. गणेशसुद्धा मूळचा अवैदिक आणि तोही सुरुवातीला तंत्रपूजकांचाच देव होता. त्यामुळेच सप्तमातृकापटांमध्ये गणेशाची मूर्ती सुद्धा आढळते.
तसेच गणेशाला दुय्यम देवतांपासून मुख्य देव म्हणून स्थान मिळण्यापर्यंतचे विविध टप्पे मूर्त्यांमधून/मंदिरांमधून वा ग्रंथांमधून आढळतात का?
म्हटले तर आढळतात. सुरुवातीच्या मंदिरांतील गणेशमूर्ती ह्या मंदिरांच्या बाह्यभिंतींवर किंवा सप्तमातृकांच्या जोडीला आढळून येतात. नंतर उत्तर राष्ट्रकूट्, शिलाहार काळात ह्या हळूहळू मुख्य देवतांमध्ये येण्यास सुरुवात झाली. दिवेआगरच्या सुवर्णगणेश ह्याच शिलाहारांच्या काळचा. साधारण ह्याच काळात मंदिरांच्या गर्भगृहांवर गणेशपट्टी कोरण्यास सुरुवात झाली. तत्पूर्वीच्या कालखंडातील मंदिरांच्या द्वारपट्टीकेवर देवी, शिव, गजान्तलक्ष्मी किंवा अगदी विष्णूसुद्धा मी पाहिला आहे. उत्तरयादवकाळात गणेश मुख्य देवतांत यायची प्रक्रिया पूर्ण होत गेली आणि शिवकाळ व तदनंतर पेशवेकाळात तिला आजचे स्वरूप प्राप्त झाले. बाकी रतिमग्न गणेशाच्या मूर्तीच्या फोटोच्या प्रतिक्षेत.

In reply to by प्रचेतस

चौकटराजा 10/09/2013 - 13:02
ही उत्तरे वाचून आपण खरंच बावळा " चौकटराजा" आहोत असा complex येउ लागला आहे. बाकी रतिमग्न गणेशाच्या मूर्तीच्या फोटोच्या प्रतिक्षेत. अगदी रतिमग्न नव्हे पण काहीसा प्रणयी गजानन अंबरनाथ शिवालय मधे आहे !

टाळ्या...............!!! गंपती बाप्पा मोरया! :) ========================================== समांतर-परत पाऊस सुरु झालाय... अजुन एक पेडगाव ट्रीप करायची लै विच्छा व्हायलीया..सगळं कसं हिरवं हिरवं गार असल!

In reply to by झकासराव

प्रचेतस 10/09/2013 - 12:32
सातीआसरा ह्या सप्तमातृकांमधूनच उत्क्रांत झाल्यात हे नक्की. जलदेवताच त्या. बाकी आसरांविषयी अधिक माहिती पैसा ताई देऊ शकेल असे वाटते.

In reply to by प्रचेतस

पैसा 10/09/2013 - 12:49
आसरा हा शब्द अप्सरा यावरूनच आला आहे. आणि मूळ मातृकांनाच लोकव्यवहारात साती आसरा हे नाव मिळाले. नुकतेच पं महादेवशास्त्री जोशी यांचे "भारताची मूर्तीकला" हे पुस्तक हाती आले आहे. त्यात ते म्हणतात की या मातृका म्हणजे ब्रह्मा, शिव, स्कंद, विष्णू, यम, इंद्र, रुद्र यांच्या क्रियाशक्ती आहेत. त्या आपापल्या स्वामींचीच आयुधे व वाहने धारण करतात. या ७ जणींत महालक्ष्मीचा अंतर्भाव केला की त्या अष्टमातृका होतात. काही लोक महालक्ष्मीच्या जागी योगेश्वरी किंवा चर्चिका यांची स्थापना करतात. ब्राह्मी माहेश्वरी चैव कौमारी वैष्णवी तथा | वाराही च तथेन्द्राणी चामुंडा सप्तमातरः || असा त्यांचा उल्लेख असलेला श्लोक आहे. या सप्तमातृकांच्या रक्षणासाठी एका बाजूला वीरभद्र तर दुसर्‍या बाजूला गणपती असतो. या सार्‍या वर्णनावरून त्या मूळ अनार्यांच्या देवता असाव्यात हे स्पष्ट आहे. या मुलांचे रक्षण करणार्‍या मातृका आहेत तशाच "बालघातिनी माता" सुद्धा वर्णन केल्या आहेत. त्यांच्यात पूतना चे नाव आहे. त्यावरून साती आसरांनी पाण्यात ओढून नेले किंवा कोणाचा बळी मागितला इ. कहाण्या प्रचलित झाल्या असाव्यात. प्रत्येक मातृकेचा एक प्रिय वृक्ष असतो पाणवठ्याजवळ किंवा डोंगरकपारीत मातृकांची स्थाने असतात.विवाह वगैरे मंगलकार्यात सुपार्‍या मांडून मातृकापूजन करतात. तसेच सुलभ प्रसूतीसाठीही मातृकापूजन केले जाते. उत्तर भारतात या मातृका १६ मानल्या गेल्या आहेत. आणि तिकडे मातृकापूजन जास्त लोकप्रिय आहे.

In reply to by प्रचेतस

सागर 10/09/2013 - 14:34
पैसाताई सुंदर प्रतिसाद सप्तमातृकांवर रा.चिं. ढेरे यांच्या 'लज्जागौरी' या पुस्तकांत सविस्तर माहिती आली आहे. तशीच सप्तमातृकांची माहिती त्यांनी इतरही पुस्तकांतून वेळोवेळी मांडली आहे.

In reply to by पैसा

झकासराव 10/09/2013 - 16:04
माहितीपुर्ण प्रतिसाद पैसाताइ :) धन्यवाद.. सातीआसरा ज्याला कोल्हापुरात बोलीभाषेत सात्यासरा म्हणलं जातं, त्याची पितळी, देवघरात ठेवता येणारी छोटी मुर्ती पाहिली आहे. त्याला परपेन्डीक्युलर असा एक देव असतो. त्याला बोली भाषेत झोटीन्ग म्हणतात. बहुतेक वीरभद्र असणार..

In reply to by पैसा

जेपी 07/03/2014 - 18:10
आसरा कंदी बगितल्यात का ? आमच्या हिरीत हायत . माग लागल्या की आख्खा सौंसार अर्पवा लागतो . आमच्या मामाला प्रसन्न हायत , त्याच्या हिरीला कदी बी पाणी कमी पडत नाय .

In reply to by llपुण्याचे पेशवेll

प्रचेतस 10/09/2013 - 12:35
हा गणपती नाही वाटला, हत्ती वाटला.
सहमत आहे. हत्तीशी जास्त साधर्म्य आहे हे खरं. पण तिथे इतर कुठल्याच प्राण्यांची शिल्पे नाहीत. फक्त देवतांची आहेत.

विटेकर 10/09/2013 - 13:01
खूपच छान चित्रे आणि माहीती. पैसा ताईंची माहीती ही नवीनच आहे .. आवडेश !

In reply to by सस्नेह

अभ्या.. 11/09/2013 - 18:18
गणेशाच्या आकृतिबंधातच डौल आहे
अगदी सहमत. इतके व्हेरिअशन्स दुसर्‍या संपूर्ण मानवी आकार प्राप्त देवतेचे आढळत नाहीत. फक्त स्थूल मानवी शरीर आणि हत्तीचे डोके एवढ्याच कन्सेप्ट्वर एवढे व्हिजुअलायझेशन म्हणजे नवलच आहे. (बाकी अलंकार, शस्त्रे, वाहन, मुद्रा, आकार व सोबतच्या देवता हे प्रॉप्स वगळता हत्तीचे शिर नरदेह हेच बेसिक) @ वल्ली दाद्या यज्ञवराहमूर्ती जशी पूर्ण वराहाआकारात आहे तसा पूर्ण हत्तीच्या आकारात कुठे गणेशमूर्ती आहे का रे? किंवा पूर्ण मनुष्याकृती तरी?

In reply to by अभ्या..

प्रचेतस 11/09/2013 - 21:00
दाद्या यज्ञवराहमूर्ती जशी पूर्ण वराहाआकारात आहे तसा पूर्ण हत्तीच्या आकारात कुठे गणेशमूर्ती आहे का रे? किंवा पूर्ण मनुष्याकृती तरी?
नाय रे. म्हणजे निदान मी तरी पाहिली नाही. बाकी गणेश म्हणजे हत्तीचे मुख आणि मनुष्याचे धड. यापैकी काहीही नसले मग तो गणेश होऊ शकत नाही.

स्पंदना 17/09/2013 - 06:53
स्त्रीरुप गणेश पाहुन चाट पडले आहे. केव्हढी ती माहीती! पैसाताईचा प्रतिसाद अन त्यानुरुप घडलेली चर्चा आवडली. आणखी तीन चित्रे टाकली असती तर एकवीस गणपती पहायची हौस फिटली असती.

नाखु 17/09/2013 - 08:45
माहीतीपूर्ण लेख आणि "प्रची" खास वल्ली "नजाकत" असलेली.. "गडकरी" अभिनंदन

पैसा 04/03/2014 - 23:24
रा.चिं.ढेरे यांचे 'लोकदैवतांचे विश्व' वाचते आहे. त्यात ते म्हणतात की गणेश विघ्नकर्ता स्वरूपात पूजला जात होता तेव्हाचे प्राचीनतम शिल्प इराणमधील लुरिस्तान इथे सापडले आहे. ते इ.स. पूर्व १२०० वर्षे इतके जुने आहे. सध्या पॅरिस येथे लुव्रमधे आहे. मात्र त्याचे छायाचित्र कुठेही मिळाले नाही. http://www.india-seminar.com/2013/651/651_nanditha_krishna.htm या पानावर त्याचे रेखाचित्र आहे. तसेच चौथ्या शतकातील अफगाणिस्तानमधील गणेशाच्या मूर्तीचेही छायाचित्र आहे. वर उल्लेख केलेल्या स्त्रीरूपी गणेश/विनायकीबद्दल ढेरे म्हणतात की लक्ष्मीची मोठी बहीण म्हटलेली अलक्ष्मी (ज्येष्ठा) हिचे रूप विनायकाप्रमाणेच (गजमुख, लंबोदर इ.)वर्णन केले आहे. अलक्ष्मीचे सर्व गुण लक्ष्मीच्या उलट सांगितले आहेत. गणेश हा जसा विघ्नकर्ता आणि नंतर विघ्नहर्ता मानला गेला तशीच लक्ष्मी आणि अलक्ष्मी ही एकाच देवतेची द्वंद्वात्मक रूपे आहेत. अलक्ष्मी विघ्ने आणणारी देवता मानली गेली आहे. तशीच बालघातिनी सप्तमातृकांमधीलही एक मातृका मानली गेली आहे. उद्दालक मुनीने तिच्याशी विवाह करून तिच्या अशुभ आवडी पाहून तिचा त्याग केला अशी एक कथा आहे. गणेशाचे एक नाव ज्येष्ठराज आहे. तर लक्ष्मीबरोबर गज हे असतातच. अशा गजान्तलक्ष्मीचे चित्र दाराच्या पट्टीवर कोरण्याची पद्धत होती. असा हा लक्ष्मी, ज्येष्ठा आणि गणेश यांचा परस्पर संबंध आहे. या शिल्पांमध्ये मुळात कदाचित या अलक्ष्मीला स्थान दिलेले असावे. जे काळाच्या ओघात स्त्रीरूप गणेश असे मानले गेले.

In reply to by पैसा

प्रचेतस 07/03/2014 - 09:33
रेखाचित्र रोचक आहे. ते शिल्पाचा फोटो कुठे मिळतो का ते बघायला हवे. अफगाणिस्तानातील त्या दोन गणेश मूर्ती तर लै फेमस आहेत. अलक्ष्मीचे फारसे पटत नाही कारण मातृकांसहीत विनायकी वैग्रे स्त्रीरूपे ही त्या त्या पुरुषदेवतांचीच स्त्रीरूपे प्रतिके आहेत असे मला वाटते. स्त्रीरूपात ह्या देवता येताना त्यांची बरीचशी मूळ पुरुष लक्षणे मात्र कायम राहिलेलीच आढळतात जसे वाहन, शस्त्र वैग्रे.

In reply to by प्रचेतस

पैसा 08/03/2014 - 17:09
विष्णु, महेश इ. देवांना त्यांची रूपे आणि गुण बहुधा गुप्तकाळात मिळाले. तशाच मातृकांनाही गुप्तकाळात सध्याची नावे आणि गुण शिल्पे तयार करण्यासाठी म्हणून दिले गेले असावेत. मातृकापूजा ही त्याच्याही फार आधीची. वेगळ्या नावांनी आणि मुख्यतः बालघातिनी स्वरूपात, त्यांनी मुलांचा घात करू नये म्हणून त्यांची पूजा आदिम काळापासून केली जात होतीच. आधीच्या काळात पूतना, षष्ठी, शकुनी, ज्येष्ठा (दु:सहा) शीतला, मातंगी इ मातृकांची नावे होती. स्कंद हा मातृकांचा पुत्र आणि मुळात तोही बालग्रह मानला गेला होता. नंतरच्या काळात त्यांच्या भीतीने पूजा करायचा रिवाज विसरला गेला आणि त्यांना आताचे वरद रूप मिळाले.
गणेशचतुर्थीच्या आणि मिपावर्धापनदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भटकंतीच्या निमित्ताने लेणी, मंदिरे फिरता फिरता आढळलेल्या गणेशमूर्ती आज येथे देत आहे. ह्या मूर्ती निवडतांना मुद्दामच प्राचीन काळातील निवडलेल्या आहेत. साधारण ८व्या शतकापासून ते १३ व्या शतकापर्यंतच्या ह्या मूर्ती. राष्ट्रकूट, चालुक्य, शिलाहार ते यादव या राजवटींमधील ह्या मूर्ती. त्या काळी गणेशदेवतेला मुख्य देवतांत स्थान नव्हते म्हणूनच ह्या काळात गणेशमूर्ती मुख्य गर्भगृहांत कधीही नव्हत्या. त्या कोरलेल्या असायच्या मंदिरांच्या बाह्य भिंतींवर, प्रवेशद्वारांतील गणेशपट्टीवर किंवा सप्तमातृकांपटांमध्ये. १.