मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल...

अविनाशकुलकर्णी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आचार्य अत्र्यांच्या सभा म्हणजे धमाल... शनिवार वाड्यावर सभा रंगली होति.. रात्र होत असल्याने अत्रे सभा आटोपति घेवु लागले..पण प्रेक्षक ऐकेनात.. अजुन बोला ..अजुन बोला ..असा गलका सुरु केला.. अत्रे घडाळ्या कडे बघत म्हणाले आता बारा वाजत आले आहेत जवळ जवळ झोपायची वेळ झाली आहे .. असे म्हणताच सारी स्भा हश्या व टाळ्यात बुडुन गेली

वाचने 3296 वाचनखूण प्रतिक्रिया 4

In reply to by विजुभाऊ

अत्रुप्त आत्मा 13/03/2020 - 16:09
पकाउपणा पेक्षाही निर्लज्जपणा हा गुण कमावलेला आहे त्यांनी! आंतरजालावर विक्रमी धाग्यांणची नोंद व्हावी म्हणून रोज यायचं आणि तांब्या घेऊन कुंथुन जायचं,हा नियम पाळतात ते! ;)

खिलजि 13/03/2020 - 13:03
" आता बारा वाजत आले आहेत जवळ जवळ झोपायची वेळ झाली आहे " इथून पुढे गृदेव आपण आचार्यांना सोडून द्यायला हवं होतं आणि हाच धागा कुणातरी श्रोत्यांच्या घरात गघेऊन जायला हवा होता मग अजून धमाल आली असती .. बारा वाजल्यानंतर जवळजवळ सर्व प्रसाद आम्हा पामर भक्तांना आपोआप मिळाला असता ...