'कोसला'सोबत एक दिवस
एका प्रवाहात बांधलेली कथा, कथेमध्ये नेहमी आढळणारी सुसूत्रता अशा रुढार्थाने कादंबरी यशस्वीरीत्या रचण्याच्या पद्धतीला छेद देत लेखकाने ही निराळीच कादंबरी रचली.मलाही कोसला आवडली नाही. 'रुढार्थाने कथा' नसणं मला झेपलं नसावं बहुतेक.
उदाहरणार्थ, चार-पाच पाने नायकाने फक्त उंदीर मारण्याच्या प्रयत्नांना वाहिलेले आहे.
खीखीखी,
इथूनच तर कोसला खरी पकड घेतो. अगदी चवीचवीने हे पुस्तक मी पंधरा दिवसांत संपविले.
कथानक गेलं खड्ड्यात! पण 'मांडणी' नावाची अद्भुत गोष्ट यात अनुभवली! 'शैली'चे तर आम्ही निस्सिम भक्त! एक ना एक चविष्ट ओळ अगदी फडश्या पाडून वाचली!
'कोसला'कारांचा विजय असो!!In reply to उदाहरणार्थ, चार-पाच पाने by जव्हेरगंज
In reply to याबद्दल मतमतांतरं अर्थातच असू by आदूबाळ
पण कादंबरी म्हटलं की कथानक घट्ट हवंच. कथानक ही कादंबरीची पोळीभाजी आहे.
अजिबात आवश्यक नाही माझा नको मकरंद साठेंचा संदर्भ देतो
"कॉंप्लेक्सिटी किंवा व्यामिश्रता पूर्वीपासूनही होतीच. पण ती साधारणपणे द्विध्रुवीय, त्रिध्रुवीय इथपर्यंत असे. आता ती मल्टिपोलर म्हणजे अनेकध्रुवीय झालेली आहे. आतापर्यंत ज्या नाटकाच्या किंवा कादंबरीच्या कल्पना होत्या - विशेषतः नाटकाच्या - की मांडणी एकरेषीय व्हावी; त्यात काही एपिटोम (साररूप) यावा; मग क्लायमॅक्स असावा वगैरे -तलवार घुसल्यासारखं नाटक आतपर्यंत घुसलं पाहिजे, वगैरे - तर अशा प्रकारची मांडणी मला नाटकात आणि कादंबरीतही, दोन्हीकडे आता अशक्य वाटायला लागलेली आहे."In reply to आदुबाळ by मारवा
In reply to आदुबाळ by मारवा
In reply to कॉम्प्लेक्सिटी / व्यामिश्रता by आदूबाळ
In reply to अहो by मारवा
अस प्रत्येक कोसला वाचलेल्या वाचकाच मत आहे का ?"प्रत्येक वाचकाचं" असं मत असेल असं नाही. पण माझा दावा आहे की कोसला वाचलेल्या किमान ५०% लोकांना कोसला कळली / आवडली नसणार. (या धाग्यावरचे प्रतिसाद हा मासला आहेच.) ग्रेसबद्दल मी बापडा काय बोलणार?
In reply to हम्म. व्यक्तिगत नाही कसं? by आदूबाळ
In reply to आजवरचा सर्व नम्रपणा पणाला लावुन by मारवा
In reply to हो. ही शक्यता आहेच. किंबहुना by आदूबाळ
In reply to हो. ही शक्यता आहेच. किंबहुना by आदूबाळ
In reply to अहो by मारवा
In reply to तोंडी लावायला इको उंबर्तो चे मत घ्या by मारवा
In reply to मारवाजी, by बोका-ए-आझम
In reply to बोकोबा by मारवा
In reply to पु.लं.नी गोदूची वाट by बोका-ए-आझम
In reply to पु.लं.नी गोदूची वाट by बोका-ए-आझम
पु.लं.चं हे विडंबन किंवा खुर्च्या हे विडंबनसुद्धा असा सांस्कृतिक फरक लक्षात न घेता ती नाटकं आपल्याकडे आणणा-या नाटककार आणि लेखकांची केलेली चेष्टा आहे.
बेकेट च्या लेखनाशी जो पुर्णपणे अपरीचीत आहे. मात्र पु.ल. शी परीचीत आहे त्याला जर गोदुची वाट दाखवल तर त्याचा परीणाम काय होणार ? जी व्यक्ती एका विशीष्ट सांस्कृतिक स्थानावर आहे जिला एकुण साहीत्याची प्रगल्भ जाण आहे, त्या व्यक्तीने एका नव्या दमदार गंभीर विचारप्रवाहाचा परीपाक असलेली कलाकृती जेव्हा मराठीत पहील्यांदा आणतोय तेव्हा त्या विडंबनाचा काय संभाव्य परीणाम होऊ शकतो याचा किमान विचार करणे आवश्यक नाही का ? आता नेमक आठवत नाही मात्र विजया मेहता यांच्या आत्मचरीत्रात पुलंविषयी त्यांच्या कॉमेंट्स ने काय दुष्परीणाम झाला कुठल्यातरी एका नाटकावर यासंदर्भात लिहीलेलं आहे. ती संकल्पना आपल्याकडे रुजली नाही मान्य व तशी परीस्थीतीही नव्हती हे ही मान्य. मात्र म्हणुन ती रद्दबातल होते काय ? शिवाय यानंतर या ट्रीव्हीलाइज केल्याने जो डॅमेज होतो एक तुच्छतावाद जो निर्माण होतो तो नवप्रवाह समजुन घेण्यास आडकाठी निरुत्साह निर्माण करत नाही का ?
नंतरचे किरण नगरकर , सारंग जे प्रयोग करत होते पाश्चात्य नवसंकल्पना आत्मसात करुन पचवुन अस्सल भारतीय जोड देऊन जी नवनिर्मीती करत होते त्याला फटका बसलाच ना. एक आत्मसंतुष्टतेची आमच्याकडे संतांनी हे अगोदरच सांगितलेल आहे टाइप किंवा ही नसती फॅड आहेत झाल अशी कृपमंडुक वृत्ती वाढली नाही का ? खुद्द नेमाडेही द्विभाषिक लेखकांवर रश्दी इ. वर तुटुन पडलेत. अरुण कोलटकरच्या कवितेची नेमाडेंनी केलेली चिरफाड याच धाटणीची होती.
ही काय मराठी साहीत्याच्या साठी प्रगतीशील बाब नव्हती.
मी वापरलेला उद्धट शब्द चुकला, हे माझ पुर्णपणे चुकल खरच तो मागे घेतो.
माणुस म्हणुन जे अनुभव आहेत ते साहीत्यात उमटणारच व माणुस समजुन घेतल्याने एका मर्यादेपर्यंत कलाकृती समजु शकते पण टाइम अॅन्ड अगेन अनेक समीक्षाप्रवाहांनी यातील मर्यादेची जी फार मोठी मर्यादा आहे याची जाणीव करुन दिली आहे. इथे विशेषत: जे मी म्हणतोय ते केवळ नेमाडेंच्या विधानासंदर्भात पहावे. इथे नेमाडेंची त्यांच्या साहीत्यकृतीशी कुठलाही सरळ सबंध नसलेली विधाने त्यांच्या साहीत्यकृतीचा दर्जा ठरवण्यासाठी वारंवार वापरण्यात येतात आक्षेप नेमका त्यावर आहे. खरोखर त्यांच्या विधानांचा आणि साहीत्यकृतीचा काय संबंध ?
एकवेळ लेखकही ठीक कवि समजुन घेतांना तर तो माणुस आणि कवि याचा संबंध लावण अधिकच कठीण होऊन बसत.
In reply to पु.लं.चं हे विडंबन किंवा by मारवा
In reply to कोसला पुर्ण वाचणार्या by जेपी
In reply to ज्या वेगाने तुम्ही कोसला वाचली व परीक्षण लिहीले त्यावरुन by मारवा
In reply to कोसला खूप विसविशित कादंबरी by प्रचेतस
In reply to मौजे च्या श्री.पु भागवतांनी by मारवा
In reply to नवप्रवाहाचीच तुलना करायची तर by प्रचेतस
In reply to नवप्रवाहाचीच तुलना करायची तर by प्रचेतस
In reply to मौजे च्या श्री.पु भागवतांनी by मारवा
In reply to "कोसला"चा असंबद्ध फॉर्म एक प्रयोग म्हणून ठीक होता by समीरसूर
In reply to मौजे च्या श्री.पु भागवतांनी by मारवा
In reply to 'भंपक' by समीरसूर
अस्तित्ववाद, देशीवाद वगैरे या सगळ्या, नेमांडेंच्या भाषेत सांगायचं म्हणजे 'भंपक' संकल्पना आहेत. शून्य अर्थ असलेल्या.
इतक धाडसी विधान तुम्ही केल आहे या अर्थी सार्त्र पासुन थेट आपल्या विलास सारंग पर्यंत तुम्ही सर्वच लेखक तत्ववेत्ते उडवुन लावलेत.. नाही म्हणजे तुम्ही नक्कीच याहुन जास्त काहीतरी मौलिक विचार मांडत आहात. अधिक अर्थपुर्ण तुमच्याकडे म्हणण्यासारख असेलच नक्की.म्हणून एक कुतुहल म्हणुन विचारतोय फक्त की "अस्तित्ववाद" एक भंपक संकल्पना आहे या निष्कर्षापर्यंत तुम्ही कसे पोहोचलात जरा सांगाल का ? उदा. कुठली अस्तित्ववादी संकल्पना तुम्हाला फालतु भंपक वाटली व का वाटली याची कारणमीमांसा दयाल का? म्हणजे मला खात्री आहे तुम्ही "अस्तित्ववाद" अभ्यासुनच मग या निष्कर्षांवर आला असाल.आणि तुमच्याकडे नक्कीच गंभीर आक्षेप असतीलच. त्याशिवाय तुम्ही अस विधान करणार नाहीत तर किमान अस्तित्ववादा विरोधात तुमचे बेसीक आर्ग्युमेंट काय आहे? उदा.
existence precedes essence
bad faith
hell is other people
या अस्तित्ववादी संकल्पना भंपक आहेत या निष्कर्षापर्यंत आपण कसे आलात ? कुठली अस्तित्ववादावरील पुस्तके तुमच्या मते फेक आहेत ?
आवडेल जाणुन घ्यायला
In reply to अस्तित्ववाद भंपक ? by मारवा
In reply to माझ्याजवळ कुठलीच कारणमीमांसा नाही by समीरसूर
In reply to समीर सुर जी by मारवा
In reply to धन्यवाद! by समीरसूर
In reply to धन्यवाद! by समीरसूर
In reply to नक्कीच हलक्यातच घेतो मी नेहमीच तुम्हीही घ्या ही नम्र विनंती by मारवा
In reply to कोसला by बोका-ए-आझम
मुळात मला नेमाडे हेच overrated वाटतातअगदी अगदी. बाकी कोसला फार काही आवडली नाहीच, त्यामुळे हिंदू वगैरे वाचण्याच्या भानगडीत पडलेच नाही.
In reply to कोसला by बोका-ए-आझम
In reply to सहमत by समीरसूर
In reply to ... by आनंद कांबीकर
In reply to ... by आनंद कांबीकर
वाचक "कोसला"शी कुठल्या पातळीवर आणि कसा जोडला जातो यावरदेखील "कोसला" आवडणं किंवा न आवडणं अवलंबून आहे. 'उदाहरणार्थ'परफेक्ट!
In reply to समीरसूरसाहेबांनी कोसला by कानडाऊ योगेशु
In reply to सहमत आहे. by प्रचेतस
In reply to 'दुनियादारी' बद्दल लै वेळा by गणामास्तर
In reply to समीरसूरसाहेबांनी कोसला by कानडाऊ योगेशु
In reply to नाही! by समीरसूर
In reply to समीरसूरसाहेबांनी कोसला by कानडाऊ योगेशु
In reply to माझे काही प्रश्न आहेत by समीरसूर
In reply to माझे काही प्रश्न आहेत by समीरसूर
In reply to १० दिवसात by सावि
१० दिवसात कादंबरी लिहायची म्हणजे असले उबग येणारे लिखाण होणारच
यात काहीतरी प्रसिद्धीसाठी उथळपणे फटक्यात लिहीलं अस दर्शवल गेल आहे. कोसला प्रकाशित झाल्यावर आणि इतकी प्रचंड लोकप्रिय झाल्यावर आणि त्यानंतर प्रकाशक, वाचक व अनेक दिग्गज समीक्षकांकडुनही आग्रही मागणी झाल्यावरही तब्बल १२ वर्षानंतर नेमाडेंनी दुसरी कादंबरी लिहीलेली आहे. तोपर्यंत काहीच नाही. म्हणजे वयाच्या २५ व्या वर्षी इतकी प्रसिद्धी यश वगैरे मिळूनही त्यांना शक्य असुनही धडाधड पाट्या टाकाव्याशा वाटल्या नाही.
हिंदु साठी तर लोकांना इतकी वर्षे वाट पाहायला लावणारा लेखक मराटीत दुसरा नसावा
एक ग्रेस चा किस्सा आहे जेव्हा ते युगवाणी चे संपादक होते तेव्हा तर त्यांनी एक धमकीचा (प्रेमळ हो) पत्र लिहीलेल होत नेमाडेंना की मला तुमच्या कादंबरीच प्रकरण मिळालच पाहीजे म्हणुन नाहीतर...; अस गंमत जंमत.
शिवाय स्वतःची जी कोसला शैली इतकी वाचकांनी डोक्यावर घेतली ती शैली पुर्णपणे खोडुन नव्या शैलीत नविन ग्रंथ लिहीलेत
त्या शैलीला रीपीट करण्याचा मोह ही दाखवला नाही.
नेमाडे लिंग्वीस्टीक्स मध्ये पी.एच.डी. आहेत. त्यांची भाषेची जाण कीती सुक्ष्म व गहन आहे यासाठी त्यांनी केलेली अरुण कोलटकरच्या इंग्रजे व मराठी त लिहीलेल्या इराणी कवितेची चिरफाड टीकास्वयंवर मध्ये पहावी.
काही ठीकाणी गंमत अशी बघितली की पांडुरंग सांगवीकर या नायकाच्या अपयशात लोक नेमाडेच ते आहे जणु त्यांच्या नायकाच्या अपयशात वागण्यात त्यांना बघु लागतात. तो त्यांची निर्मीती आहे हे ही विसरायला होत.In reply to माझे काही प्रश्न आहेत by समीरसूर
In reply to ... by नीलमोहर
आपल्या मनात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जे आणि जेवढे विचार येत असतात, ते सलग लिहून काढा असे सांगितले तर ते कसे असतील, असंबद्ध की सुसंबद्ध?
इतकच कशाला ज्या वेगवेगळ्या माणसांशी गेल्या ६ तासांत आपण जे बोलतो वागतो त्यातली सुसंगती बघितली ताडुन तरी
कीती फ्रॅगमेंटेड आयुष्य आपण जगतो ते तीव्रतेने लक्षात येत.
अॅक्च्युअली तुम्ही म्हणाला तो एक सायकॉलॉजिकल एक्स्पेरीमेंट आहे संदर्भ सापडला की देतो.
In reply to ब्रिलीयंट !!!!!!!!!!!!!!! by मारवा
In reply to ब्रिलीयंट !!!!!!!!!!!!!!! by मारवा
In reply to प्रयोग आणि साहित्य या दोन भिन्न गोष्टी आहेत by समीरसूर
In reply to प्रयोग आणि साहित्य या दोन भिन्न गोष्टी आहेत by समीरसूर
In reply to ही कादंबरी कॉलेजला असताना by विशाखा पाटील
In reply to ... by नीलमोहर
In reply to मनात जसे येतील तसे विचार लिहून काढले by समीरसूर
In reply to ... by नीलमोहर
In reply to सुरेख प्रतिसाद ! by सस्नेह
In reply to ... by नीलमोहर
In reply to संयत आणि नेमका प्रतिसाद by समीरसूर
In reply to ... by नीलमोहर
In reply to इथे "कोसला" समजलेले वाचक आहेत by समीरसूर
In reply to कोसला म्हणजे माझ्या by अभ्या..
In reply to धन्यवाद by समीरसूर
In reply to मला तरी कुठे म्हैते. अंदाजाने by अभ्या..
बादवे परवाच एका मराठी टीवी प्रोग्रामात "त्याने इतकं कोसलं ना मला" हा मिंदी शब्दप्रयोग ऐकण्यात आलेला आहे. ;)
"मिंदी" बहुधा मराठी अधिक हिन्दी चा कॉम्बिनेशन
आज शब्दसंग्रह वाढवला की हो आमचा अभ्या साहेब.
आजपर्यंत हिंग्लीश माहीत होत फक्त
धन्स हIn reply to कोसला म्हणजे माझ्या by अभ्या..
In reply to कोसला म्हणजे कोष ना? ककून या by पुंबा
In reply to मला कोसलाही आवडली आणि तिच्या by पुंबा
या कथेच्या शेवटाकडे जाताना एक प्रकारची आर्तता जाणवते, खुप तुटल्यासारखं वाटतं. त्या सर्वस्व हिरावलं गेल्याची भावना प्रत्येकानेच कधी ना कधी अनुभवलेली असते त्यामुळे तिच्याशी रिलेट होता येतं असं वाटतं (सर्वांनाच नाही).
परीक्षण छान.