सुरेश प्रभु – संवेदनशील मनाचा माणूस
प्रतिक्रिया
In reply to लेख आवडला.. पण फारच थोडक्यात लिहिला आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to लेख आवडला.. पण फारच थोडक्यात लिहिला आहे by ज्ञानोबाचे पैजार
In reply to छान अनुभव by कुसुमिता१
In reply to हे खरं आहे का? by एक सामान्य मानव
मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी प्रवाशांच्या अशा वैयक्तिक समस्या स्वतः लक्ष घालून सोडवल्याचे ऐकले होते. सुरेश प्रभु यांच्याबद्दल आदर असुनही स्वतः केंद्रीय मंत्री इतक्या छोट्या बाबतीत स्वतः लक्ष घालतील हे जरा जास्तच वाटलं. कदाचित "अच्छे दिन" वाल्या लोकांची कुजबुज आघाडी असेल असा अंदाज होता. पण खरच ह्या घटना खर्या आहेत का?
अश्या गोष्टीत मंत्र्याने अथवा वरिष्ठ अधिकार्याने स्वतः सतत लक्ष घालणे हे शक्य नसते किंवा तसे करणे उत्तम व्यवस्थापक असण्याचे लक्षणही नाही.
आपल्या अधिकारातील लोकांच्या सतत डोक्यावर बसून आपल्या विभागाचे काम उत्तम ठेवणे हे कनिष्ठ प्रतीचे व्यवस्थापकीय कौशल्य (स्किल) झाले. "साहेब खुर्चीत अनेक दिवस नाहीत, पण तरीही योग्य प्रणाली कार्यरत असल्याने विभागाचे काम उत्तमपणे चालू आहे", हे उच्च दर्जाचे कौशल्य असलेला व्यवस्थापकच करू शकतो.In reply to मध्यंतरी सुरेश प्रभु यांनी by डॉ सुहास म्हात्रे
In reply to खुद्द सुरेश प्रभुना सगळि कामे by संजय पाटिल
In reply to हेच मी वर जरा टेक्नीकल भाषेत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to "स्वतः लक्ष घालून" असं स्पष्ट by असंका
वॉत्सअॅप वर टाइप करत असतील असं नाही, पण उत्तर किंवा मत त्यांचं स्वतःचं असतं असं वाटतं.
हे व्यवहारात "व्यवस्थापकाने मान्यता दिलेले लिखीत धोरण व प्रक्रिया (अप्रूव्ह्ड पॉलिसी अँड प्रोसिजर)" असण्याने व त्याची उत्तम अंमलबजावणी करण्याने साध्य होते. त्यासाठी वरिष्ठ अधिकारी सतत हजर असणे गरजेचे नसते. लिखित मान्यताप्राप्त धोरणाबाहेर काही झाले/गेले तरच वरिष्ठ अधिकार्याला संपर्क करून त्याचे मत घ्यावे लागते.
उच्च प्रतिचे व्यवस्थापन असलेल्या सर्व खाजगी संस्था हे तत्व वापरतात... भारतातील सरकारी खात्यांत ते अभावानेच आढळते. याचा अर्थ ही बर्याचदा प्रणाली नसते असे नाही, पण स्वतःचे हितसंबंध राखण्यासाठी प्रणाली बासनात गुंडाळून स्वतःची मनमानी केली तरी चालते हे त्यांना अनुभवाने माहीत झालेले असते.
असो. तुमचा अनुभव वेगळा असू शकतो.In reply to हेच मी वर जरा टेक्नीकल भाषेत by डॉ सुहास म्हात्रे
In reply to खुद्द सुरेश प्रभुना सगळि कामे by संजय पाटिल
In reply to सुंदर अनुभव ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to शेरपा ? by रमेश आठवले
In reply to उत्तम ओळख by कपिलमुनी
In reply to कार्यक्षमता by राही
In reply to एक छोटीशी सुधारणा... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to एक छोटीशी सुधारणा... by ज्ञानोबाचे पैजार
In reply to कार्यक्षमता by राही
शंकरराव चव्हाण, शिवाजीरव पाटील-चाकूरकर आणि शरद पवार हे सर्व मंत्री अत्यंत कार्यक्षम होते.ही नावे वाचून डोळे पाणावले. नक्की कसल्या कार्यक्षमते बद्दल राहीताईंना बोलायचे आहे ते कळले नाही ( प्लीज नोट, राहीताईंच्या लिस्ट मधली काही नावे गाळली आहेत ) प्रभु कार्यक्षम तर आहेतच पण अत्यंत स्वच्छ आहेत. त्यांच्या धाग्यावर ह्या लोकांचा उल्लेख होणे हे सुद्धा .....
In reply to शंकरराव चव्हाण, शिवाजीरव by प्रसाद१९७१
In reply to सहमत. by अभ्या..
In reply to राम नाईक ,कापसे, by निनाद मुक्काम …
In reply to राम नाईक ,कापसे, by निनाद मुक्काम …
In reply to कार्यक्षमता by राही
- सी. डी. देशमुख - जवळ जवळ सात वर्षे देशाचे अर्थमंत्री होते (१९५० ते १९५७) तसेच त्या अगोदर दोन वर्षे रिझर्व बॅंकेचे गवर्नर देखील होते.
- पंजाबराव देशमुख - स्वतंत्र भारताचे पहिले कृषीमंत्री. देश स्वतंत्र झाल्यावर कृषी क्षेत्र आव्हानाच्या काळातून जात असताना कृषी सुधारणांमध्ये त्यांचे योगदान महत्वाचे होते.
In reply to किस्सा आवडला. by नगरीनिरंजन
In reply to कारण by प्रसाद१९७१
In reply to कारण by प्रसाद१९७१
In reply to प्रभुंनी कँटीन च्या by सुबोध खरे
In reply to कारण by प्रसाद१९७१
In reply to माझ्या ऐकीव माहितीप्रमाने.. by मी-सौरभ
In reply to माझ्या ऐकीव माहितीप्रमाने.. by मी-सौरभ
In reply to ट्विटर वरुन माननीय by मंदार कात्रे
चार लाथा हाणायला हव्यात अशा दीडशाहाण्यांच्या पार्श्वभागात
असहिष्णुता असहिष्णुता म्हणतात ती हीच..!In reply to चार लाथा हाणायला हव्यात अशा by मोदक
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dhimmathirigae... ;) :- Srimanthudu
लेखन आवडले. छान अनुभव.