डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना श्रद्धांजली !
In reply to मनःपूर्वक श्रद्धांजली!! by जुबेर बिजापुरे
In reply to दाभोळकरांना भावपूर्ण by गंगाधर मुटे
In reply to दाभोळकरांना भावपूर्ण by गंगाधर मुटे
In reply to ठोकून देतो ऐसा जी by रमताराम
In reply to ता.क. माझा नि अंनिस वा by रमताराम
In reply to दाभोळकरांना भावपूर्ण by गंगाधर मुटे
In reply to भारत हा सर्व धर्म संमभाव असा by मंदार कात्रे
In reply to रिमेंबर, इन्स्पायर, प्रोग्रेस by धनंजय
In reply to रिमेंबर, इन्स्पायर, प्रोग्रेस by धनंजय
In reply to वाईट घटना... by धमाल मुलगा
In reply to डॉ. नरेंद्र दाभोळकर व जयंत by श्रीगुरुजी
In reply to आत्तापर्यंत खून झालेल्या by मंदार दिलीप जोशी
In reply to आत्तापर्यंत खून झालेल्या by मंदार दिलीप जोशी
In reply to सहमत- मंदार.. & बाळ... उगीचच by मृगनयनी
महामृत्यूही काय भानगड आहे? माणसाच्या मरण्यातही काही स्पेशालिटी असते का?
In reply to महामृत्यू by धन्या
ही काय भानगड आहे? माणसाच्या मरण्यातही काही स्पेशालिटी असते का?अं.. हो.. नॅचरली - म्ह्णजे .. जीवनातील सर्व कर्मे करून, समाजोन्नतीसाठी उचित कार्य केल्यावर, तसेच सर्व मनातील इच्छा तृप्त झाल्यावर वृद्धापकाळी आलेला किंवा माहित असलेला मृत्यू... म्हणजे- महामृत्यू अश्या व्यक्तींना सु-गती प्राप्त होते. सहसा अश्या लोकांच्या पिंडाला कावळा पटकन शिवतो... :) . कारण यांच्या कोणत्याच इच्छा मागे उरलेल्या नसतात. :) .. :) दाभोळकरांना आलेला मृत्यू- हा अचानक होता. ध्यानी मनी नसताना, जगण्याची किंवा समाजासाठी अजून कार्ये करण्याची इच्छा मनात असताना मनाविरूद्ध आलेला मृत्यू हा व्यक्तीला सहसा पुढे "गती" प्राप्त करून देत नाही. ते स्वत: जरी आत्मा मानत नसले, तरी "पुराणा"नुसार "अश्या" पद्धतीने मृत्यूमुखी पडलेल्या शरीरातील आत्म्यांना "पिशाच-योनी" प्राप्त होते. ..... ( आणि प्लँचेट करून कुणीही त्यांना सहज बोलावू शकते !!! ;) .. ;) हं हं.. ) अश्या आत्म्यांना मुक्ती मिळणे अवघड असते.... :) शेवटी आयुष्यात केलेल्या आपापल्या ""कर्मा""नुसारच प्रत्येकाला मृत्यू आणि मुक्ती मिळत असते.
In reply to ही काय भानगड आहे? माणसाच्या by मृगनयनी
In reply to आपल्या या प्रतिसादाने मला by धन्या
In reply to महानिर्वाण म्हणून स्वतःला by प्यारे१
महानिर्वाण म्हणून स्वतःला मोठं करण्याचा क्षीण प्रयत्न.हे तुम्ही कशावरुन ठरवलंत? आणि शब्द नेमके वापरत चला. "ग्लोरीफाय करण्याचा क्षीण प्रयत्न" म्हणा. *lol*
In reply to महानिर्वाण म्हणून स्वतःला by धन्या
In reply to आपल्या या प्रतिसादाने मला by धन्या
In reply to +१ by बॅटमॅन
In reply to तुमच्या पूर्वीच्या जन्मात by धन्या
पिंडाला कावळा लगेच शिवला होता का?म्हणजे काय? फॉक्कन शिवला म्हणतानाच दुसरा जन्म मिळाला, नैतर तरंगत राहिलो असतो कयामतीपरेंत.
In reply to पिंडाला कावळा लगेच शिवला होता by बॅटमॅन
जीवनातील सर्व कर्मे करून, समाजोन्नतीसाठी उचित कार्य केल्यावर, तसेच सर्व मनातील इच्छा तृप्त झाल्यावर वृद्धापकाळी आलेला किंवा माहित असलेला मृत्यू... म्हणजे- महामृत्यू अश्या व्यक्तींना सु-गती प्राप्त होते. सहसा अश्या लोकांच्या पिंडाला कावळा पटकन शिवतो...तुमच्याही बाबतीत हेच झाले असणार.
In reply to वर मृगनयनी यांनी by धन्या
In reply to असेल बॉ. आमचा पिंड त्या by बॅटमॅन
In reply to माणसाच्या मृत्यूसमयी त्याचे by धन्या
In reply to सहमत- मंदार.. & बाळ... उगीचच by मृगनयनी
In reply to दाभोलकर हे मंदार जोशी ( व by बाळ सप्रे
खून झाल्यामुळे ग्लोरीफिकेशन होत नसते. त्यांच्या कार्याने ते आधीच झालेय.लोल
In reply to दाभोलकर हे मंदार जोशी ( व by बाळ सप्रे
In reply to डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते by मंदार दिलीप जोशी
In reply to उचलली बोटे आपटली कळफलकावर. by धन्या
In reply to डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते by मंदार दिलीप जोशी
In reply to बोटांना काही मांस? by प्यारे१
In reply to आत्तापर्यंत खून झालेल्या by मंदार दिलीप जोशी
In reply to श्री. मंदार आणि बाळ by धर्मराजमुटके
In reply to श्री. मंदार आणि बाळ by धर्मराजमुटके
In reply to डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते by मंदार दिलीप जोशी
In reply to नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर by असंका
In reply to नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर by मंदार दिलीप जोशी
In reply to जोशी साहेब, by प्यारे१
In reply to त्या कामामध्ये दुसर्या by मंदार दिलीप जोशी
In reply to हिंदू धर्म असा संपणार नाही by प्यारे१
In reply to नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर by मंदार दिलीप जोशी
In reply to लोक डॉ. दाभोलकरांबद्दल चांगलं by धन्या
In reply to माझा कुठे जळफळाट होतोय? by मंदार दिलीप जोशी
In reply to मग कशात घालवावा? बुवा बाबा by धन्या
In reply to ते तुमचे तुम्ही ठरवा. मी काय by मंदार दिलीप जोशी
In reply to हो ना? by धन्या
In reply to मग लोक जर एखादया मृत by मंदार दिलीप जोशी
कृपया वय्यक्तिक बोलू कहा. तुमचे गटारवजा तोंड बंद करा आधी - असे मी म्हणू शकतो पण म्हणणार नाहीगिरे तो भी टांग उपर. चालू दया तुमचे.
In reply to कृपया वय्यक्तिक बोलू कहा. by धन्या
In reply to तुमच्या टांगांची काळजी करा. by मंदार दिलीप जोशी
In reply to नरेंद्र दाभोळकर हे एक फार थोर by मंदार दिलीप जोशी
माझ्या माहितीतल्या अनेकांना हत्या झाली तेव्हा दाभोलकरांची झाली म्हणून काहीही सोयरसुतक नव्हतं.माझ्या माहितीतल्या अनेकांना तसे ते होते. आम्हाला स्वतःला होते. आणि आपल्या वाक्यावरून असे वाटते, की आपल्या माहितीतीलही काही जणांना या गोष्टीचे सोयरसूतक होते. पण मुळात या वाक्याचे महत्त्व ठरेल ते याने, की आपल्या माहितीत कोण लोक येतात. इथे लक्षात घेण्याची गोष्ट अशी, की सहसा आपण आपल्या समविचारी लोकांमध्ये रहाणे प्रीफर करतो. त्यामुळे जेव्हा आपण म्हणता की माझ्या माहितीतील अनेकांना, तेव्हा त्याचा खरा अर्थ हा की आपल्या स्वतःला (-त्याचे काही सोयरसूतक नव्हते). आता हा वैयक्तिक विषय झाला. आपल्या दृष्टीने ही चांगली गोष्ट म्हणावी लागेल, कारण आमच्यासारखे आपण दु:खी नाहीत.
त्यामुळे त्यांच्या क्षेत्रात थोर व्यक्तिमत्व होतं असं म्हणा."त्यांच्या क्षेत्रात" हे वेगळे म्हणावे लागत नाही. काही क्षेत्रे सर्वव्यापी आणि सर्वस्पर्शी असतात. त्यांचे कार्य अशा स्वरूपाचे होते. आणि आपण मिडीयाचा उल्लेख वर प्रथमच केला आहेत. इतका वेळ तुम्ही इथल्या सदस्यांना सांगत होतात त्यांना ग्लोरीफाय करू नका म्हणून. माझा प्रतिसाद त्या अनुषंगाने होता. रच्याकने , हर्षद मेहेता हा थोर होता असे आपले प्रामाणिक मत आहे का? हर्षद मेहेताचा उद्देश होता की व्यवस्थेतील त्रुटी शोधून त्या आहेत तोवर स्वतःचा फायदा करून घेणे. त्याच्या जवळ जे गेले ते सर्व पस्तावले.
In reply to औचित्यभंग!!संपादक मंडळावर by असंका
In reply to माझ्या ऑफिसमधे सगळे समविचारी by मंदार दिलीप जोशी
In reply to आपल्या ऑफीसमध्ये सगळे by असंका
In reply to आपल्या ऑफीसमध्ये सगळे by मंदार दिलीप जोशी
In reply to वैचारीक दिवाळखोरी हा आपला by असंका
In reply to मी पण वैय्यक्तिक by मंदार दिलीप जोशी
In reply to मी ही दिलगीरी व्यक्त करतो. by धन्या
In reply to मी ही दिलगीरी व्यक्त करतो. by प्रसाद गोडबोले
In reply to मी ही दिलगीरी व्यक्त करतो. by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते by मंदार दिलीप जोशी
डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते नॅचरल मृत्यू ने मेले असते तर इतका आक्रोश झालाच नसता. एकादाच अरेरे म्हणुन लोक पुढे गेले असते. हत्या झाली म्हणून एक माणूस महात्मा झाला नाही तर यांच्यासारखीच त्यांची क्रेडिबिलिटी खड्ड्यात गेलेली होती. शिवाय त्यांची हत्या त्यांच्या कार्यामुळेच झाली असा सोयिस्कर अर्थ काढला अनेकांनी. ती हत्या अनिस मधल्या आर्थिक भानगडींनी पण झालेली असू शकते.१०८ % सहमत!!!! दाभोळकरांची हत्या ही नक्कीच त्यांच्या कार्यामुळे घडलेली नाही. "अंनिस" मधल्या आर्थिक भानगडी आणि "एका" प्रॉपर्टीचे वाद त्यांच्या हत्येस कारणीभूत ठरलेले आहेत!!! काही राजकीय व्यक्तींचा देखील यात हात असू शकतो. तसेच त्यांचा खुनी सापडू नये.. व "मूळ" कर्त्या'चे नाव समोर येऊ नये.. म्हणून सर्वांचीच धडपड चालू आहे. अर्थात या हत्येचा फायदा मात्र 'अॅक्ट' पास होण्यासाठी मात्र पुरेपूर करवून घेता आला. खर्या खुन्याविषयी अज्ञान असणार्या आणि दाभोळकरांवर श्रद्धा असणार्या लोकांनी बोम्बा मारू नये म्हणून लगेच "पद्मश्री" पण बहाल केला गेला. पण याचा अर्थ दाभोळकरांना "शहीद" किंवा "महात्मा" अश्या पदव्या देण्याची गरज आहे, असे वाटत नाही. काही वर्षांपूर्वी हिन्दु- धर्माच्या नावाने आणि परंपरांच्या नावाने खडे फोडणार्या दाभोळकरांना मात्र शेवटी हिन्दु धर्मानुसार "अग्नी" देण्यात आला. रूढी-परम्परांविषयी प्रचन्ड चीड असणार्या दाभोळकरांना अंनिस'वाल्यांनी आणि कुटुम्बियांनी शेवटी अग्नि देण्यापेक्षा पारशी धर्मानुसार एखाद्या विहिरीत टाकून किमान भूतदया तरी दाखवायला हवी होती... किंवा रूढीविरुद्ध मुलाचे नाव "हमीद" ठेवून आपल्या पाखंडी'पणाचे गोडवे लोकांना गायला लावणार्या दाभोलकरांना "हमीद"ने एखाद्या कबरीत तरी दफन करायला हवे होते. कदाचित दाभोळकरांबद्दल सॉफ्ट कॉर्नर असणार्यांना हे खूप आततायी वाटू शकतं. पण या फक्त "होऊ शकलं असतं" अश्या शक्यता वर्तवल्या आहेत!!!
In reply to डोंबलाचं ग्लोरिफिकेशन. ते by मृगनयनी
In reply to जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा by धन्या
जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा माहिती नाही ते तुम्हाला माहिती आहे. ग्रेट. Smileहाहाहा हं .. हं.. .. धन्या.. असं तुम्हाला वाटतंय.. पण तसं नाहीये... "खरा खुनी" कोण आहे... हे पोलिस आणि सीबीआय या खात्यांपैकी काही जणांना माहित आहे. परन्तु दुर्दैवाने ते ओपन करण्याची मुभा त्यांना नाही. "प्लॅन्चेट" या प्रकाराबद्दल पॉझिटीव्हली बोलल्यावर डॉ. विजय भटकरांना देखील जीवे मारण्याची धमकी दिली गेली.. त्यामुळे नाईलाजाने त्यांना नन्तर आपले शब्द फिरवावे लागले. तीच गोष्ट "मृत्यूनन्तरचा प्रवास" यावर पी.एच डी. केलेल्या पुण्यातील वक्त्या- "मेधा खाजगीवाले" यांची. हं हं... शेवटी आपला "जीव" सगळ्यांनाच प्यारा असतो की!!!! :)
In reply to जे पोलिस आणि सीबीआयलासुद्धा by मृगनयनी
दोघांनाही भावपूर्ण श्रद्धांजली.