शत्रुघ्न
In reply to सर्व प्रतिसादकर्त्यांना by मृत्युन्जय
चुका करुन का होइना भाऊ आदर्श निर्माण करुन गेले यात शंका नाही ?:) आता क्रेडीट चुकांना द्यायचा विचार झाला की काय ? तसेच आदर्श शत्रुघ्न युध्द काळात सैन्य घेउन मदतिला का येउ शकला नाही याबद्दल मला स्वतःला वैयक्तिक कुतुहल आहे, तो चर्चेचा मुख्य मुद्दा नाही पण अनुशंगाने उजेड जरुर टाकावा. भरताकडे बहुदा सैन्यच न्हवते, लक्ष्मण तर सावलीच होता... शत्रुघ्न चा मोबाइल स्विचॉफ होता काय ? मुळातच विरोधाभासी वागणुक असताना ज्या महाकाव्याच्या मुलभुत घटनाक्रमात अथवा घटनांना कलटणी देणार्या कृत्यामधे शत्रुघ्नाचे ठोस योगदानच नाही त्यात त्याला क्रेडीट न दिल्या बद्दल विषेश दखल कशाला ? थोडक्यात जर लक्ष्मणासोबत तो ही निघाला असता... १) रामाची सेवा घडली असती. २) निरपेक्षपणे का होइना भरताकडुन राज्य करणे घडले असते, त्याच्या मातेला संतोष मिळाला असता. त्याच उद्देशाने तर रामाने राज्यत्याग केला होता. ३) सिता एकटी पडली नसती व रावणाला तिला पळवायची संधी मिळाली नसती. होता जिवा म्हणुन वाचल शिवा म्हणतात तसे होता शत्रुघ्न म्हणुन राहीला श्रीराम प्रसन्न असे काही क्षणोक्षणी ऐकायला मिळाले असते पण त्या वेळी एखाद्याने कदाचीत गैरसमजातुन भरताला त्या रामायणात राम नसताना राज्य केल्याबद्दल क्रेडीटच दिलं गेलं नाय म्हणुन ओरड केली असती हा भाग अलहिदा.
In reply to मृत्यंजय , प्रतिसाद वाचणेस त्रास होतोय म्हणुन इथे लिहतो! by अग्निकोल्हा
In reply to तुमच्या दोघांपैकी कुणी थकणार by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to तुमच्या दोघांपैकी कुणी थकणार by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मला लेच उत्साह आहे. किमान by मृत्युन्जय
In reply to मला लेच उत्साह आहे. किमान by मृत्युन्जय
In reply to तसे आधी सांगितले असते तर by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to सांगायचे काय त्यात ? by अग्निकोल्हा
In reply to लैच पेटला आहात !!! योग्य वेळ by विश्वनाथ मेहेंदळे
In reply to मग इतका वेळ जागा चुकत होती काय ? by अग्निकोल्हा
In reply to सांगायचे काय त्यात ? by अग्निकोल्हा
In reply to फिल्टर लावुन घ्या म्हणजे जंक by मृत्युन्जय
In reply to म्हणे फिल्टर लावा... त्यापेक्षा चश्मा काढा. by अग्निकोल्हा
In reply to हरकत नाही. चष्मा काढलात तरी by मृत्युन्जय
In reply to डोक्यातुन मेंदु काढण्यापेक्षा by मृत्युन्जय
In reply to अरे मित्रांनो.. बास की आता.. by गवि
In reply to मृत्यंजय , प्रतिसाद वाचणेस त्रास होतोय म्हणुन इथे लिहतो! by अग्निकोल्हा
In reply to आता क्रेडीट चुकांना द्यायचा by मृत्युन्जय
In reply to त्रागा करुन हा लेख जस्टिफाय करण्याचा का प्रयत्न चालु आहे ? by अग्निकोल्हा
आता आदर्श वागणुकीलाही क्रेडिट द्यायच्चा नाही असा ठराव पास झाला की कायअदखलपात्र वागणुक आदर्श अथवा अनादर्श वगैरे ठरवायला लेख पाडला जाउ नये इतकीच अपेक्षा.
परत तोच प्रश्न आला आहे म्हणुन माझ्या तोकड्या माहितीनुसार सांगु इच्छितो की राम - रावण युद्धाबद्द्ल भरत - शत्रुघ्नाला माहिती नव्हती. रामायणात तसे उल्लेख मला सापडले नाहित. आपल्याला माहिती असतील तर कृपया सांगावेमला माहिती नाही म्हणुन कुतुहल आहे ज्याबद्दल प्रश्न विचारला.
थोडक्यात म्हणजे त्याच्या आयुष्यात कुठलेही नाट्य नाही म्हणुन त्याची दखल घ्यायची नाही असेच ना?होय. ज्याचे काव्य रचले जाण्याच्या मुलभुत घटनांमधे कोणतेही योगदान नाही त्याची दखल घ्यायची आवश्यकता नाही असेच.
आपण कृपा करुन लेख परत वाचावा. त्याचा उल्लेख मीही केलेला आहे. पण त्याउप्परही जाउन शत्रुघ्नाची दखल घ्यावी असे त्याचे व्यक्तिमत्व नक्की आहे.होय लेख वाचला आहे पण एक व्यक्तिमत्व म्हणुन असण्यापेक्षा रामाचाभाउ या अनुशंगानेच तो कसा झाकोळला गेला यावरच जास्त फोकस लेखामधे आहे. सुरुवातीलाच राम तर देवपदी पोचला. लक्ष्मण अजरामर झाला. भरत भ्रातृप्रेमावर आणि निस्पृहतेवर गाजला. शत्रुघ्नाच्या वाट्याला मात्र ते मोमेंट्स ऑफ फेम आलेच नाहीत.... असे वाक्य बरेच काही स्पश्ट करते.
ओक्के. म्हणजे हा राम - लक्ष्मणाबरोबर, भरत राज्याबाहेर (कारण राज्य करणे त्याच्या वृत्तीतच नव्हते. स्वतःच्या आईने केलेल्या अपराधामुळे ते राज्य त्याला नको होते), दशरथ मेलेला. १४ वर्षांनंतरही रामाला वनवासात रहावे लागले असते किंवा राज्य परत मिळवण्यासाठी अजुन एक युद्ध करावे लागले असते. त्याकाळात राज्याची घडी नीट बसवण्यासाठी आणि राज्य समृद्ध करण्यासाठी शत्रुघ्नाने केलेले प्रयत्न जास्त महत्वाचे होते.अतिशय अप्रस्तुत विचार कारण रामायण हे काव्य आयोध्या कशी सांभाळली गेली यावर प्रकाश टाकणेस रचले नाहीये.
आयला मग रावण आणि इंद्रजिताला कोणी आणी का मारले असते. मग तर तुम्ही कोण राम? त्याने असे काय तीर मारले ? असलेच प्रश्न विचारले असते. शत्रुघ्न राहिला बाजुला मला राम कसा आदर्श यावरच लेख लिहायला लागला असता. त्यावर मग लोकांनी राम आदर्श नव्हताच यावर वैचारिक मैथुन झाडले असते ( ते आजही होतेच म्हणा). त्यापेक्षा जे झाले तेच जास्त बरे झाले की.आपण या धाग्यवरील चर्चेत अनेकदा अनावश्यक वैयक्तिक झालेले आहात, त्रागा करुन तुमच लेखन जस्टिफाय करु नका.
In reply to आता आदर्श वागणुकीलाही क्रेडिट by अग्निकोल्हा
In reply to अदखलपात्र वागणुक आदर्श अथवा by मृत्युन्जय
मी एकदाही वैयक्तिक झालेलो नाही आहे. आपणच तशी काही वक्तव्ये केली आहेत. धागा आणी त्यावरचे प्रतिसाद परत वाचु शकता. त्रागा करुन आपणच आपले प्रतिसाद जस्टिफाय करायल जाऊ नका.अगदी माझ्या इथल्या पहिल्या प्रतिसादापासुन सर्व पुन्हा वाचा म्हणजे कळेल. कोणी वैयक्तिक टिकेला सुरुवात केलिय. शत्रुघ्नासाठी इतर तिन भावांच्या प्रसिध्दीला टारगेट करुन शत्रुघ्नाला न्याय द्य्यायचा प्रयत्न तुम्ही केला आहे. विषेशतः म्हणे त्याने आपलं जिवन भावांसोबत संपवलं यापेक्षा उदात्त व निस्पृह ते काय ? त्या काळात वानप्रस्थाश्रम हे सहकूटूम्बही घेतले जायचे, पांडवांनीही प्रुथ्वीचा त्यागही एकापाठोपाठ केला पण तो बंधुप्रेमाचा उदात्त अविश्कार न्हवे...
In reply to :) by अग्निकोल्हा
In reply to मी नीटच वाचले आहे हो. तुम्हीच by मृत्युन्जय
शिवाय मी शत्रुघ्नाबद्दल चांगले लिहिले म्हणजे मी तुमच्यावर वैयक्तिक टीका करतो हे काही कळाले नाही. हा युक्तिवाद लवणासुराने केला असता तर किमान बादरायण संबंध तरी जोडता आला असता.तुम्ही माझ्या प्रतिसादाना उत्तरे देताना वैयक्तिक टिका केली आहे. ते समजत नसेल तर सोडुन द्या. शत्रुघ्नाच उदत्तिकरण करायला मात्र बादरयण संबध जोडलाय हे नक्कि. संपुर्ण लेखात शत्रुघ्नाला प्रसिध्दी दिली नाही यावर भर दिलाय अन त्याची महती काय तर १) आपलं जिवन त्याने आपलं जिवन भावांसोबत संपवलं म्हणून तो महान ? २) म्हणे भाउ निघुन गेल्यावर राज्य सांभाळलं ? या मधे एकही गोश्ट उदात्त निस्पृहता दर्शवणारी नाही.
In reply to शिवाय मी शत्रुघ्नाबद्दल by अग्निकोल्हा
In reply to शत्रुघ्नाची पुरेशी नोंद घेतली by अग्निकोल्हा
In reply to नाहीच करू शकत, कारण रामायण by विश्वनाथ मेहेंदळे
शत्रुघ्नाने तुमचे काहीतरी घोडे मारलेले दिसते. त्याचे कौतुक अजिबात सहन होत नाही तुम्हाला...ओढुन ताणुन कौतिक कस काय समजायच बुआ ?
In reply to त्रागा करुन हा लेख जस्टिफाय करण्याचा का प्रयत्न चालु आहे ? by अग्निकोल्हा
In reply to सर्व प्रतिसादकर्त्यांचे by मृत्युन्जय
...शत्रुघ्न निरपेक्ष आणि नि:स्पृह व्रुत्तीचे.या महत्वाच्या धाग्यावर उशीरा प्रतिसाद आहे पण तो वाचताना जाणवले की आज देशाला अशाच निरपेक्ष आणि नि:स्पृह वृत्तीची गरज आहे. त्यामुळे शत्रुघ्नास लक्षात ठेवणे महत्वाचे आहे, हे लक्षात घेता आपण शत्रुघ्न मंदीर उभारायला हवे असे मी सुचवतो... (आणि येथून पळ काढतो)
नवीन माहिती