हिदूंनो! निष्क्रिय राहू नका - स्टीफन नैप
लेखनप्रकार
हिंदूंना ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करण्याच्या भरतातील अनेक घटनांबाबत आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. मात्र गेल्यावेळी मी भारतात जेव्हा गेलो तेव्हा भारतातल्या परिस्थीतीबाबत चे अधिक स्पष्ट चित्र समजले. भारतातील बहुसंख्य हिंदूंना हे माहितच नाही, की हिंदुत्वाच्या विरोधात एक युध्द पुकारले गेले आहे आणि त्याचे गांभीर्य किती भयानक आहे. हिंदुत्वाला अनेक ठिकाणी अनेक मार्गांनी विरोध केला जात आहे. त्यामुळे भारतातील काही ठिकाणांमध्ये हिंदूमधील उपासनेचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे.
२००१ मधील जून महिन्यात वैदिक संस्कृतीबाबात प्रवचनांच्या निमित्ताने मी भारतातील अनेक शहरांमध्ये प्रवास केला. मुंबई, नागपूर, वरंगळ, विशाखापट्टणम, विजयवाडा, हैद्राबाद, बंगलोर , त्रिवेंद्रम आणि चेन्नई येथे गेलो असताना तिथल्या काही आध्यात्मिक क्षेत्रातल्या श्रेष्ठ व्यक्तींशी माझी भेट झाली. त्यानंतर धर्मांतर हा किती भयंकर विषय आहे, हे मला समजले.
मी जन्माने ख्रिश्चन आहे. माझे शिक्षण , बालपण सर्व काही ख्रिश्चन संस्कृतीत झाले. पण आता माझा ख्रिश्चन परंपरेशी काहीही संबंध राहिलेला नाही. पण मला ख्रिश्चन धर्मांतरणाची पध्दत चांगली माहित आहे. जीजसने सांगितलेल्या प्रेम आणि मानवतेच्या संदेशाचे विकृत रुप जगाच्या समोर मांडले जाते. दुसर्या धर्माची कायम स्वरुपी निंदा नालस्ती करण्याची ख्रिश्चन धर्मोपदेशकाची सवय असते. ख्रिश्चन सोडून इतर धर्माबाबतच अशी निंदा केली जाते, असे नाहि. ख्रिश्चन धर्मातच कैथोलिक , प्रोटेस्टंट आणि अन्य संप्रदाय एकमेकांवर अशीच चिखलफेक करत असतात.
हिंदू चालीरीती, संस्कृती आणि वेशभुषा करुन भारतात खोलवर रुजलेल्या संस्कृतीमध्ये ख्रिश्चनीटी घुसवण्याचा प्रयत्न केला जातो. चर्चच्या चिन्हामध्ये कमळातुन उगवलेला क्रॉस , भगव्या वेशातील धर्मगुरु आणि काही चर्चचे बांधकाम एखाद्या मंदिराप्रमाणे असल्याचे, आपल्याला याच कारणामुळे पहावयास मिळते. हे जर असेच सुरु राहिले, तर एक दिवस भारतात हिंदूंपेक्षा ख्रिश्चन अधिक झालेले दिसतील . उत्तर भारतात प्रवास करताना ख्रिश्चन धर्मगुरु धर्मांतरासाठी करत असलेल्या अनेक युक्त्या मला समजल्या. ईशान्य भारतातील एखादा आदिवासी जर ख्रिश्चन व्हायला तयार झाला, तर त्याला पॉलिस्टरची स्वस्तातली पैंट दिली जाते. तर आपल्या भावाला ख्रिश्चन करायला मदत करणार्याला मोटरसायकल दिली जाते. मध्यप्रदेशात काही मिशनरी आदिवासींना व्याजाने कर्ज देतात. हे कर्ज आदिवासि परत फेडू शकत नाहीत. जर ते ख्रिश्चन झाले तर त्याचे कर्ज आणि त्यावरचे व्याज दोन्ही माफ केले जाते. मिशनर्यांकडून नेहमी वापरण्यात येणारी आणखी एक युक्ती म्हणजे आजारी आदिवासींना सर्वसाधारण औषध घ्यायला सांगितले जाते. त्या औषधामुळे अर्थातच काहीही गुण येत नाही. त्यानंतर योग्य औषध दिले जाते आणि जिजसच्या प्रार्थनेनंतर ते ऋंग्णाला दिले जाते. साहजिकच ऋग्णाला बरे वाटते. अर्थात त्याचे कारण औषध हे आहे. जिजसशी त्याचे काहीही घेणे देणे नाही.
धर्मसभेमध्ये ख्रिश्चनेतरांना सामुदायीक उपचार करणे ही आणखी एक महत्वाची युक्ती आहे. यावेळी 'आपण आजारी असल्याचे भासवण्यासाठी' काही जणांना पैसे देऊन तयार केले जाते. धर्मसभेमध्ये त्यांना समोर बोलावले जाते आणि त्यांचे आजारपण अचानक चमत्कारासारखे नाहीसे होते, यामुळे ख्रिश्चन झाल्यास आपल्यालाही काही लाभ होऊ शकतो , असे साध्या भोळ्या आदिवासींच्या मनात आले, तर त्यात त्यांची काहीच चूक नाही. सुशिक्षीतांवर या युक्त्यांचा काहीही परिणाम होत नाही. मात्र अशिक्षीत आणि भोळ्या आदिवासींवर याचा परिणाम होतोच आणि ते ख्रिश्चनांकडे आकृष्ट होतात. म्हणूनच ख्रिश्चन धर्मगुरु हे नागरी भागापेक्षा आदिवासि भागातच धर्मांतराचे काम करतात. फसवणुकीने त्यांना आपले धर्मांतराचे काम अव्याहतपणे सुरु ठेवता येते. हे धर्मांतर बायबलमध्ये कोठेही सांगण्यात आलेले नाही. केवळ धार्मीक कारणासाठी धर्मांतरण करणार्यांबद्दल हिंदूंचा काहीही आक्षेप नाही पण फसवणुकीनी केलेल्या धर्मांतरणाबाबत हिंदू ना आक्षेप आहे.
ख्रिश्चन झाल्यावर दलितांना कमी दर्जाच्या जातीसारखी वागणूक मिळणार नाही, असे आश्वासन नवख्रिश्चनांना दिले जाते. मात्र एकदा धर्मांतर झाल्यानंतर या आश्वासनात काहीही तथ्य नसल्याचे लक्षात येते. ख्रिश्चनांमध्ये जातीचे पडदे अधिक भक्कम असल्याचेच निदर्शनास आलेले आहे. जातीभेद ही तर ख्रिश्चनांची मानसिकता आहे. नीच जातीतल्या ख्रिश्चनांसाठी वेगळे प्रवेशद्वार , वेगळी बैठकव्यवस्था किवा अन्य व्यवस्था केल्या जातात. लहान जातीतल्या ख्रिश्चनांच्या दफनविधीसाठी सिमिट्रीही वेगळ्या असतात. याचे खरे स्वरुप समजल्यावर नव्याने ख्रिश्चन झालेले अनेक जण आपल्या मूळ हिंदू धर्मात परत येतात. त्यांना विश्व हींदू परिषद हिंदू धर्मात येण्याचा मार्ग उपलब्ध करुन देत आहे.
धर्मांतरासाठी असली फसवणूक आणि दुहेरी मापदंड ख्रिश्चन नेहमी वापरतात. विश्व हींदू परिषदेने सुरु केलेल्या या शुध्दीकरणाला ख्रिश्चन नेहमीच आक्षेप घेतात. त्यांनी बर्याच वेळा या शुध्दीकरणाच्य विरोधात आक्रमक भूमिकाही घेतली आहे. नागालैण्ड्च्या बाप्टिस्ट कन्वेन्शनचे सचिव रेव्हरंड व्ही के नूह यांनी तसे उघड म्हटले आहे. 'जर कोणी ख्रिश्चनांवर श्र्ध्दा लादण्याचा प्रयत्न केला तर ख्रिश्चन ते सहन करणार नाहीत. शुध्दीकरणाविरोधात ख्रिश्चन युध्द करायलाही तयार आहेत.'
हिंदूंच्या शुध्दीकरणाच्या चळवळीमुळे ख्रिश्चन धोक्यात आले आहेत, अशी ओरड सुरु केली गेली होती(महाराष्ट्र हेराल्ड ११/७/१९९८)
ख्रिश्चनांच्या धर्माबाबत हिंदू नेहमीच सहिष्णु असतात. कारण सर्व धर्म एकाच चिरंतन सत्याकडे घेऊन जातात, असे हिंदू धर्म मानतो . म्हणून अन्य कोणत्याही धर्माला हिंदू कधीच विरोध करत नाहीत. मात्र सर्व धर्माचे मत हिंदूंप्रमाणे नाही. हिंदू संस्कृती उखडून फेकून द्यायला हवी असे काहींना वाटते. पूर्वांचलातिल आसाम, नागालैंण्ड आणि मिझोरामसारख्या राज्यांमध्ये गेल्या २५ वर्षामध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या २०० टक्के वाढली आहे. काही भागात तर हिंदू उपासना पध्दतीवरच बंदी आहे. लोकशाहीने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य गेले कोठे? या भागात हिंदू उघडपणे आरतीही करु शकत नाहीत. दुर्गेच्या मूर्त्या चोरल्या गेल्या, फोडल्या गेल्या म्हणून या भागातला दुर्गापूजा उत्सव बंद झाला आहे. हा भाग भारतापासुन वेगळा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.
प्रेमाचा खरा संदेश जर कैथोलीक चर्चला सर्वांना द्यायचा असेल आणि त्याद्वारे सर्व मानवांचे जीवन प्रेममय करायचे असेल तर दुसर्या धर्माच्या बाबतीतही तसेच प्रेम दाखवले गेले असते. पोपनी सर्व आशिया खंड ख्रिश्चन करण्याचा संदेश दिला आहे. त्यावरुन तरी सर्व धर्मामध्ये हा प्रेमाचा संदेश दिला जाणार नाही , असेच स्पष्ट होते. ख्रिश्चनांच्या सर्व संप्रदायामध्ये हीच शिकवण दिली जात आहे.
नवी दिल्लीमध्ये असताना मी 'नैशनल कमिटी फॉर वुमेन' च्या सदस्या , शांती रेड्डी यांना भेटलो होतो. भारतीयांच्या तरुण मुलांना ख्रिश्चन पळवुन नेतात असे त्यांनी मला सांगितले. गरिब आदिवासी दांपंत्याकडून त्यांची लहान मुलगी चक्क २ त ५ हजार रुपयांना विकत घेतली जात असे. हीच मुलगी नंतर परदेशात ३० तो ४० हजार डॉलरला विकली जाते. ख्रिश्चन मिशनर्यांच्या घरात सापडलेल्या नोंदीनुसार हा एक चांगला व्यवसाय आहे. आतापर्यंत मुलींच्या विक्रीच्या किमान २५ तरी घटना घडून गेल्या आहेत. भारतीय प्रशासनाने आतापर्यंत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ३०० मुलींना या नरकात जाण्यापासुन वाचवले आहे. ज्या कामासाठी मिशनरि जेथे काम करत असतात तेथे त्या व्यतिरीक्त असे नफा कमावण्याचे उद्योग सर्रास केले जातात. जेव्हा हिंदू अशा दुष्प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा त्यांना मुलतत्ववादी, संकुचित विचार करणारे आणि जातीयवादी असे ठरवले जाते. हिंदूंनी आक्रमक प्रतिक्रिया देऊ नये असे कां म्हटले जाते?
भारतातील वैदिक संस्कृती हळू हळू नष्ट होत जाण्याचे , शिक्षण क्षेत्र हे आणखी एक कारण आहे. भारतीय शिक्षणक्रमा मधुन वैदिक पाठ्यपुस्तके केव्हाच हद्दपार झाली आहेत. भारतीय मुलांना या वैदिक साहित्याचा काहीही अभ्यास मिळत नाही. मात्र ख्रिश्चन मिशनर्यांच्या शाळेत ख्रिश्चन संस्कृतीचेच शिक्षण सक्तीने दिले जाते. उर्दू शाळेत कुराणचे आणी ख्रिश्चनांच्या शाळांमध्ये बायबलचे शिक्षण तर दररोजच दिले जाते. तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकारने त्यांना याबाबत सूटच दिली आहे.मध्यम वर्गीय भारतीय याच शाळांमध्ये आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. शैक्षणिक क्षेत्रात हिंदु संस्कृती अशाने लुप्त होईल अशि भीति यामुळे वाटायल लागली आहे. 'भगवत गीता', 'रामायण', 'पुराण' आणि अन्य वैदिक साहित्य हे केवळ पुराणकथा नाहीत. जगातल्या अतिपुरातन हिंदु संस्कृतीचा एक भाग म्हणजे हे साहित्य आहे. अन्य धर्म खोटे आणि राक्षसि आहेत , केवळ जिजसचा मार्ग अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातो असे ख्रिश्चन मानतात. नवी दिल्लीत 'ईस्कॉन' च्या मंदिरातले काही साधक शाळांमध्ये जाऊन मुलांना वैदिक शिक्षण देतात. 'तुमचा देव कोणता?' 'तो देव आमच्यासाठी काय करु शकतो?' असे प्रश्न तिथली मुले विचारत असतात. त्यांच्या मनात हे प्रश्न ख्रिश्चन मिशनर्यांनीच भरलेले असतात. धर्मांतर करण्याची ही चाल नाही का?
आपल्या धर्म, संस्कृती, इतिहास आणि परंपराबाबत अनादर दाखवण्याचे विष , मिशनरीच मुलांच्या मनात पेरत असतात. भारतात सगळीकडे 'सेंट झेवियर स्कूल' नावाच्या शाळा दिसतात. हा फ्रान्सिस झेवियर कोण होता हे लोकांना माहितही नाही. तो धर्मगुरु, संत होता असेच सर्व समजतात. 'धर्मांतर केल्यानंतर माणसांना त्यांची मंदिरे आणि मुर्त्या फोडून टाकण्याचे आदेश' या झेवियरने दिले होते. 'ज्या हातांनी मूर्त्यांची पूजा केली तेच हात त्या मूर्त्या फोडून टाकतांना मला अतिशय आनंद होतो' असे त्याचे वक्तव्य होते. भारतीय संस्कृती नष्ट करण्याचेच काम त्याने आयुष्यभर केले.
गेल्या ६० वर्षात भारतातल्या राजकारण्यांनीही हिंदू विरोधी धोरण राबवण्याचेच काम केले आहे. शैक्षणिक आणि आर्थिक धोरण देशाच्या नशीबी मारले जाते, त्यात धार्मिक अल्पसंख्याकांसाठीच सुधारणा सुचवल्य जातात. केवळ मते मिळवण्यासाठी काँग्रेसने नेहमीच हिंदूंच्या विरोधात धोरण राबवले आहे. भारतातील १५ तो २५ वर्षातील पाश्चात्यांच्या परिणामामुळे लोकांनी वैदिक संस्कृतीकडे पाठ फिरवली आहे. चित्रपट, फैशन आणि तीच जिवन पध्दती स्वीकारायचे वेड या मुलांना लागले आहे. 'लिव्ह इन रिलेशनशीप' सारखी विकृती यामुळेच वाढीस लागलि. मंदिरामधील संस्कृत पंडीतही आता दिसेनासे होऊ लागले आहेत. 'रामायण' आणि 'महाभारत' केवळ टीव्ही वरच्या मालिकांमध्ये राहिले आहेत. आपण केवळ जमीन आणि प्रोपर्टिची काळजी करत आहोत, मात्र संस्कृती नष्ट होत आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही.
भारतावर आक्रमणकर्त्यांनी अनेक वेळा आक्रमण केले आणि भारत त्यातूनही अस्तित्वात राहीला. भारतातील ऐश्वर्य जरी लुटले गेले, तरी वैदिक संस्कृति अबाधित आहे. आजच्या पिढीने जर या वैदिक ज्ञानाकडे पाठ फिरवली, तर आणखी काही दशकांनी हे ज्ञान उपलब्धही असणार नाही. भारतात ८५ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. पण यामध्ये १५ टक्के बॉध्द, शिख आणि जैनही समविष्ट आहेत. म्हणजे हिंदूंची लोकसंख्या ७० टक्के आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणार्या (मुस्लिम आणि ख्रिश्चन) शिक्षणापुअढे आणि ख्रिश्चनांच्या धर्मांतराच्या सध्याच्या वेगापुढे हे ७० टक्के आणखी किती दिवस शिल्लक राहू शकतील. आणखी काही पिढ्यांनंतर भारतात हिंदू बहुसंख्य राहणार नाहीत. सरकारकडे केल्या जाणार्या मागण्या आणि निवडणुकीत मतदान करणारे सगळे, बदलण्याच्या वाटेवर आहे. याशिवाय हिंदूंची संख्या घटल्यामुले कायदेही वाढणार्या अल्पसंख्याकांच्या हिताचे असतील. आणि एखाद्या धर्मक्षेत्राच्या ठिकाणीच हिंदू बघायला मिळतील.
या सर्व माहितीचा हेतू हा, की हिंदू सनातन धर्मियांनी सत्य परिस्थिती ध्यानात घ्यायला हवी. प्रतिक्रिया न देण्याचे त्यांचे धोरण अस्तित्वावरच घाला घालू शकते. निष्क्रिय राहण्याचा फायदा अनेकजण घ्यायला टपून बसले आहेत. आपल्या वैदिक संस्कृतीचे आपल्यालाच रक्षण करायल हवे आहे. त्यासाठी एक्त्रितपणे प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. काही काळापुर्वीच १ टक्क रशियन नागरिकांनी आपण हिंदू असल्याचे जाहीरपणे मान्य केले होते. 'ईस्कॉन' च्या शिकवणुकीमुळेच हे शक्य झाले. याचा एक मोठा सामाजिक परिणाम झाल. 'वैश्विक वैदिक समाज' म्हणुन आपण जगभरातल्या हिंदूंना एकत्र केले पाहिजे. सनातन वैदिक परंपरेचे केंन्द्र म्हणुनच भारताचे रक्षण व्हायला पाहिजे ऐनी बेझंट यांनी या परंपरेचे अगदी यथार्थ शब्दात वर्णन केले आहे. डॉ. जगतियानी यांनी त्यांच्या 'हिंदू लाईफ लाईन ऑफ इंडिया' या पुस्तकात या वैदिक परंपरेची महती वर्णन केली आहे. हिंदू धर्मापेक्षा अधिक शास्त्रशुध्द, सनातन, तत्वज्ञानी आणि आध्यात्मिक विचार अन्य कोणत्याही धर्मात सापडत नाहीत. याबद्दल जेवढे अधिक जाणून घेतले जाईल. तेवढेच ते आवडू लागतील. हिंदुत्वाच्या पायातच भारताचि मुळे रुजलेली आहेत. त्यामुळे येथे असलेल्या सर्व संप्रदाय आणि उपासना पध्दतीचा पायाही, हिंदुत्व हाच आहे. जर हिंदूनीच हा पाया ऑळखला नाही तर हिंदूंना वाचवण्यासही कोणी येणार नाही. निष्क्रिय राहून वाद विवाद करत बसणे चुकीचे आहे. आपली संस्कृती जिवंत राहिली तरच भविष्यात आपल्या पिढ्या हिंदू म्हणुन जिवंत राहतील . समाजातल्या हिंदुविरोधी आव्हानांना ऑळखुन आजच त्यांचा सामना करायला तयार व्हायला हवे.
स्टिफन नैपयांच्या लेखाचा श्री संदीप कुलकर्णी द्वारे केलेला अनुवाद साभार वाचकांसाठी :-
वाचने
33550
वाचनखूण
प्रतिक्रिया
132
वास्तव
In reply to वास्तव by तर्री
+१
नुसता आक्रोश करुन काय उपयोग?
In reply to नुसता आक्रोश करुन काय उपयोग? by योगप्रभू
त्याची तरी काय गरज?
In reply to त्याची तरी काय गरज? by पंगा
थोऽऽडीशी शोधाची गरज..
In reply to थोऽऽडीशी शोधाची गरज.. by धमाल मुलगा
मान्य
In reply to मान्य by पंगा
अलबत!
In reply to अलबत! by धमाल मुलगा
ठीक
In reply to ठीक by पंगा
नाही..तसं नाही.
In reply to नाही..तसं नाही. by धमाल मुलगा
ठीक
In reply to त्याची तरी काय गरज? by पंगा
अवांतर
In reply to अवांतर by ३_१४ विक्षिप्त अदिती
कशीही म्हणा हो...
In reply to त्याची तरी काय गरज? by पंगा
@ कल्यान्कर साहेब, छोटा मुह
In reply to @ कल्यान्कर साहेब, छोटा मुह by पियुशा
असो तुम्ही "ल्हान तोंडी मोठा
नक्कीच
In reply to नक्कीच by विनीत संखे
ऐकीव
In reply to नक्कीच by विनीत संखे
एक हकिकत याच विषयावर
In reply to एक हकिकत याच विषयावर by विश्वास कल्याणकर
थोडक्यात...
एक प्रसंग...
In reply to एक प्रसंग... by क्राईममास्तर गोगो
हाण्ण
In reply to हाण्ण by आनंदयात्री
काका आजकल अण्णा हजारेंना कवर
In reply to एक प्रसंग... by क्राईममास्तर गोगो
कारण
असाच एक लेख वाचला.....
In reply to असाच एक लेख वाचला..... by स्वछंदी-पाखरु
पंगा साहेब
In reply to पंगा साहेब by चिंतामणी
काही शंका
In reply to काही शंका by पंगा
स्वच्छ शब्दात लिहीले आहे........
In reply to स्वच्छ शब्दात लिहीले आहे........ by चिंतामणी
केरळमधील समाजातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक दुर्बल स्तर...
In reply to केरळमधील समाजातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक दुर्बल स्तर... by पंगा
१५९ कोटी.
अरे..रे... हिंदुच्यावर खरोखरच वाईट पाळी आली आहे कि...
In reply to अरे..रे... हिंदुच्यावर खरोखरच वाईट पाळी आली आहे कि... by वेताळ
सोव्हिएट देश
In reply to सोव्हिएट देश by विकास
सोविएत देश
१.गुंडोपंतांची आठवण येतेय.
In reply to १.गुंडोपंतांची आठवण येतेय. by मन१
रोचक
In reply to रोचक by पंगा
मला वाटते..
In reply to मला वाटते.. by विकास
?
In reply to ? by पंगा
डिसक्लेमर
In reply to डिसक्लेमर by विकास
शिंचं आउटसोर्सिंग कुठं आलं मधेच?
In reply to शिंचं आउटसोर्सिंग कुठं आलं मधेच? by मन१
मनोबा
In reply to मनोबा by विनायक बेलापुरे
+१
धर्मनिहाय लोकसंख्या
लेख चांगला आहे.
एक प्रश्न
In reply to एक प्रश्न by पंगा
कोण म्हणतय नाही म्हणुन?
In reply to कोण म्हणतय नाही म्हणुन? by मन१
तेच म्हणतात!
In reply to कोण म्हणतय नाही म्हणुन? by मन१
परिचय
In reply to एक प्रश्न by पंगा
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by विश्वास कल्याणकर
आपला हा प्रवासच आश्चर्यकारक
In reply to आपला हा प्रवासच आश्चर्यकारक by नितिन थत्ते
>>(नॉर्मल माणसास आजूबाजूचे
In reply to >>(नॉर्मल माणसास आजूबाजूचे by स्वानन्द
>>नशीब तुम्ही कोणी
In reply to आपला हा प्रवासच आश्चर्यकारक by नितिन थत्ते
काही गरज नाही...
In reply to आपला हा प्रवासच आश्चर्यकारक by नितिन थत्ते
पथेटिकली डिस्गस्टिंग!
In reply to पथेटिकली डिस्गस्टिंग! by धमाल मुलगा
सहमत
In reply to पथेटिकली डिस्गस्टिंग! by धमाल मुलगा
धमु शी सहमत. थत्ते स्वतःचा
In reply to धमु शी सहमत. थत्ते स्वतःचा by बबलु
टीका?
In reply to टीका? by नितिन थत्ते
<<<ईशान्येचा आलेला कळवळा हा
In reply to <<<ईशान्येचा आलेला कळवळा हा by शिल्पा ब
हो ना. पण मग इतर
In reply to टीका? by नितिन थत्ते
वाटते...
In reply to वाटते... by विकास
विकास, उत्तम
In reply to धमु शी सहमत. थत्ते स्वतःचा by बबलु
धमु शी सहमत
In reply to आपला हा प्रवासच आश्चर्यकारक by नितिन थत्ते
किंचित प्रतिवाद
In reply to एक प्रश्न by पंगा
ह्याने काय फरक पडणार????
स्वतःच्या जवळपासच्या समाजात
In reply to स्वतःच्या जवळपासच्या समाजात by कवितानागेश
काही उत्तरे
In reply to काही उत्तरे by पंगा
छापच्या
In reply to छापच्या by आनंदयात्री
हो आणि हो
In reply to हो आणि हो by पंगा
धन्यवाद
In reply to धन्यवाद by आनंदयात्री
क्षमस्व
In reply to क्षमस्व by पंगा
पुरेसे!
In reply to क्षमस्व by पंगा
सुचवताय
In reply to सुचवताय by आनंदयात्री
कल्पना नाही
In reply to कल्पना नाही by पंगा
संघाचे ईशान्येतील कार्य हे
In reply to संघाचे ईशान्येतील कार्य हे by llपुण्याचे पेशवेll
?
In reply to कल्पना नाही by पंगा
भाषा
In reply to हो आणि हो by पंगा
अजेंडा ड्रिवन कार्य
In reply to हो आणि हो by पंगा
मिशन-यांचे काम काय आहे ?
In reply to मिशन-यांचे काम काय आहे ? by चिंतामणी
उत्तराचा दुवा
In reply to मिशन-यांचे काम काय आहे ? by चिंतामणी
हेच नको
In reply to काही उत्तरे by पंगा
समजा आर्थिक, सामाजिक किंवा
>>मदर तेरेसा देखिल, त्यांच्या
In reply to >>मदर तेरेसा देखिल, त्यांच्या by नितिन थत्ते
खरे आहे...
In reply to खरे आहे... by विकास
?
In reply to ? by नितिन थत्ते
कारण
काका,
In reply to काका, by यशोधरा
अगदी हेच आणि असेच.
In reply to काका, by यशोधरा
बुरखा
In reply to बुरखा by पंगा
भारतीय सरकार साधारणपणे
In reply to भारतीय सरकार साधारणपणे by शिल्पा ब
?
* 'संघास तुझ्यासारख्या बुद्धिमंतांची गरज आहे' हे वाक्य ऐकल्याला आजमितीस किमान तीसएक वर्षे तरी उलटली असावीत, परंतु या वाक्याचा अर्थ नेमका कसा लावावा याबाबत आम्ही आजतागायत बुचकळ्यात आहोत. एकतर सदर व्यक्ती आमची गणना बुद्धिमंतांत करून आम्हास (संघात आणण्यासाठी) मस्का लावण्याचा प्रयत्न करीत होती, की केवळ आमच्या बौद्धिक पातळीबद्दलच्या आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करीत होती, हे नीटसे कळलेले नाही. (आम्ही मठ्ठ आहोत हे आमचा चेहरा पाहून जन्मांधासही कळावे.) दुसरे म्हणजे, आमच्यासारख्याही 'बुद्धिमंतां'(!)ची ज्या संघटनेस आत्यंतिक निकड भासू शकते, त्या संघटनेच्या सरासरी बौद्धिक पातळीबद्दल आम्ही नेमक्या कोणत्या निष्कर्षाप्रत यावे, हेही समजलेले नाही. (अरे, आमची नाही तरी निदान स्वतःची तरी लाज काढू नका ना लेको!) शेवटी, ग्राउचो मार्क्सने म्हटल्याप्रमाणे, I don't want to belong to any organization that will accept people like me as a member!
In reply to ? by पंगा
शुभेच्छा
In reply to शुभेच्छा by आनंदयात्री
धन्यवाद
In reply to धन्यवाद by पंगा
पुन्हा