जय महाराष्ट्र !! जय मराठी !!! अबुला धोपटला.. मनसे जिंदाबाद
In reply to मनसे by सूहास (verified= न पडताळणी केलेला)
In reply to हा हा हा ... by छोटा डॉन
In reply to काय डॉणराव by निखिल देशपांडे
In reply to खरे आहे ... by छोटा डॉन
In reply to खरे आहे ... by छोटा डॉन
In reply to लढ बाप्पू लढ! by धमाल मुलगा
In reply to मंग ते हैत by आंबोळी
In reply to वाईट वाटले by आशिष सुर्वे
In reply to निंदनीय कृत्य!! by घाटावरचे भट
In reply to निंदनीय कृत्य!! by घाटावरचे भट
In reply to निंदनीय कृत्य!! by घाटावरचे भट
In reply to सहमत by अक्षय पुर्णपात्रे
In reply to +१ by ब्रिटिश टिंग्या
In reply to लालू, मुलायम आणि अमरसिंह by मड्डम
In reply to लालू, मुलायम आणि अमरसिंह by मड्डम
महाराष्ट्रात मराठीच्या हट्टासाठी जाणून-बुजून रान उठविले जात असून मनसेच्या गुंडगिरीला तेथील सरकारकडून कुठलेही उत्तर दिले जात नसल्याने हा वाद भविष्यात आणखी चीघळण्याची शक्यता आहे. भाषिक वादावरून देशाचे विभाजन झाले तर त्याला महाराष्ट्रच जबाबदार असेल, असे प्रतिपादन माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी केले आहे.=)) =)) =)) त्या ललवाला वाईच इच्चारा की कुणी... "सायेब, आसामातुन बिहारी जाळुन त्यांच्या पाठीवर 'आम्हाला बिहारी नको' अश्या आशयाचा मजकूर लिहुन परत पाठवले तेव्हा देशाचं विभाजन नाही होऊ शकत का? बंगळुरुसाठी दिलेली पटन्याची रेल्वे कन्नडिंगांनी विरोध करुन चालुच होऊ दिली नाही..का तर तिथे ह्यांचा बकालपणा वाढेल..तेव्हा नाही देशाचं विभाजन होण्याची शक्यता दिसली? खुद्द दिल्लीमध्येही ह्यांना कुठवर हातपाय पसरु देतात तेही स्पष्ट दिसतं..अधिक प्रकाश दिल्लीकर..गेला बाजार ८-१० दिवस दिल्ली फिरलेला कोणिही टाकू शकेल. मग तिथे नाही देशाचं विभाजन होण्याचा प्रश्न उद्भवत? पंजाबात ह्या भैय्या बिहार्यांना शेतमजुर आणि इस्त्री करणं ह्यापलीकडं फारस कोणी उठुच देत नाही तेव्हा नाही होत देशाचं विभाजन? च्यायला..कुणीही लुंग्यासुंग्यानं उठावं आणि महाराष्ट्राबद्दल-मायमराठीबद्द्ल काहीही बरळावं ?????? ते...अमरसिंह...काय तर नावातच सिंह! ते म्हणे..ईंट का जवाब पथ्थरसे देणार....च्यायला..इथं काय सगळेच रा.कॉ. आणि सोनियामाईचे बाशिंदे आहेत काय? एकतर, ह्यांच्या अनागोंदीपायी स्वतःच्या राज्यांत नोकर्या/कामं नाहीत म्हणुन तिथले लोक पोटं भरायला इकडं तिकडं फिरतात...ती परिस्थिती सुधारायची तर ते सोडुन हे साले सत्तेचे दलाल जिथं ह्यांची जनता जाईल तिथं उमेदवार उभे करुन त्या त्या प्रांताचा यु.पी.-बिहारचा बकालपणा करायला पाहतात..... आता ह्यांना आवरायचं नाही तर काय पाया पडायचं? बाकी, हे लालु आणि अमरसिंह, शिवराज चौहानांच्या भुमिकेवर नुसतीच एखादी नाराजीची पुंगी वाजवुन गपगुमान पडले... का बॉ? तिथं का शेपटं घातली? तिथे नाही होत वाटतं देशाचं विभाजन?
In reply to पण शेवटी शपथ कुठल्या भाषेत घेतली? by सुधीर काळे
In reply to माननीय राज साहेब... by अमित बेधुन्द म…
In reply to माननीय राज साहेब... by अमित बेधुन्द म…
In reply to योग्य दणका !!! by मदनबाण
In reply to आमचं गाव by अवलिया
In reply to हाहाहा!!! by बिपिन कार्यकर्ते
In reply to लै भारी by निखिल देशपांडे
In reply to +२ by धमाल मुलगा
In reply to अरे by विशाल कुलकर्णी
In reply to लातों के भुत बातों से नही मानते. by अनामिका
In reply to सहमत आहे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to आणि असा by धमाल मुलगा
In reply to चांगला चोपला रे....! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लातों के भुत बातों से नही मानते. by अनामिका
तुमचे नाही आमचे, मराठियांचे राज्य येणार आहे ही त्याची नांदी आहे...असेच म्हणतो.. ' धमाल मुला', आता मी खरेच आनंदी आहे!! - कोकणी फणस
In reply to मस्तच बातमी. मनापासून आनंद झाला!! by चतुरंग
In reply to मस्तच बातमी. मनापासून आनंद झाला!! by चतुरंग
मनसेची जागा चुकली फक्त.>> नाही मित्रा 'भगतसिंगा'ची जागा चुकली नव्हती.. आणि आता मनसेचीही नाही!! मारायचे तर्र अशा ठिकाणी मारा जी जिथे सर्वात जास्त वेदना होतील आणि आयुष्यभर लक्षात राहतील..
पिंडीवरचा इच्चु ठेचायाच पायजे...>> धमाल मुला.. तोडलंस रे मित्रा!! - कोकणी फणस
In reply to मनसे by आशिष सुर्वे
In reply to मारायचे by देवदत्त
ओह्हो. म्हणजे तुम्हाला गां*वर वार म्हणायचे आहे का? बरेच दिवस बरे होत नाहीत म्हणे ते वार.अगदी..अगदी!! - कोकणी फणस
मनसे