Skip to main content

चालु घडामोडी ( सप्टेंबर २०२१)

लेखक शुर यांनी मंगळवार, 21/09/2021 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन. https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gauta…

वाचने 23901
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

In reply to by Rajesh188

दुर्दैवाने सहमत आहे... ठीक आहे कम्यूनिजम समाजवाद अतिरेक नकोच पणं सर्व एकाच ठिकाणी एकवटले जाणे ? लोकशाहीसाठी फारच धोकादायक.

हॉर्वर्ड शिक्षित उच्चविद्याविभूषित व्यक्तीवर सभागृहातील खुर्च्या मोजण्याचं काम करण्याची वेळ आलीये. कालाय तस्मै नम: ।

In reply to by श्रीगुरुजी

हा म्हणतोय की INDIA’s Permanent Mission at the UN has goofed up massively. नेहरूंनी १९५५ मध्येच नैतिकतेचा आव आणून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सुरक्षा परीषदेच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाचा प्रस्ताव नाकारून हे मिशन कायमस्वरूपी गूफ अप केलं याची याला गंधवार्ताही नाही.

In reply to by श्रीगुरुजी

India never had an offer to become permanent UNSC member — this is a fact With the BJP suggesting that Jawaharlal Nehru "gifted" India's permanent UNSC spot to China, ThePrint takes a look at what actually happened then. https://theprint.in/world/india-never-had-an-offer-to-become-permanent-…

In reply to by hrkorde

चायना ला रीप्लेस करायची ऑफर नाकारली ते पणं चीन सोबत संबंध खराब होतील या भीतीने ? अन् त्यातुन भारत हा दबु शकणारा कणाहीन देश आहे ही प्रतिमा तयार झाली त्याचे काय ? चीनच्या नाकावर टिच्चून जर त्याला रीप्लेस केले असते तर मुळातच भारत तेंव्हाच २०१४ मधे पोचला असता

In reply to by hrkorde

ह्या विषयावर येथेच एक अतिशय सविस्तर चर्चा झाली होती, तेव्हा तुमचा कुठलाही अवतर इथे नव्हता. इथून पुढे वाचावी.

In reply to by प्रदीप

ही चर्चा आणि दिलेले अधिकृत संदर्भ समजणे कागलकरच्या आवाक्याबाहेर आहे. खरं तर कोणतीच गोष्ट त्याच्या आवाक्यात नाही. त्यामुळे सोडून द्या.

In reply to by hrkorde

Un मध्ये कथित ऑफर तरी दिली गेली भारताला लायक तरी समजले गेले पण मोदी आणि bjp काळात भारताची अवस्था दयनीय झाली आहे. त्या वर बोला. म्हणून खोट्या बातम्या पसरवणे,vaccine प्रमाणपत्र वर स्वतःचा फोटो छापणे,बिन्धास्त धापा मारणे हे उद्योग bjp ल करावे लागत आहेत.

In reply to by Rajesh188

जीवनातल्या अनेक बाबींबद्दल माझी मते मीही इथे टाकू शकतो. कारणः (१) माझ्याकडे कॉम्प्युटर आहे, (२) जो इंटरनेटला जोडलेला आहे (३) ह्या संस्थळावर, त्याच्या चालक- मालकांनी घालून दिलेल्या मर्यादेत मी लिहीतोय. पण मी तसे करत नाही. त्याचप्रमाणे दुसर्‍या कुणीतरी नुसतेच मतांचे फुगे फोडले तर मी त्याला उत्तरे देत बसत नाही. कारण, कुठल्याही ठोस माहितीविना लिहीलेली ती मते धुरकट आहेत असे मी समजतो. तेव्हा. क्षमस्व.

In reply to by Rajesh188

आतापण सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद दिले आहे की , 2 महिन्याचे असते ते. पण अफगाणात तालिबांनी आणि भारतात भाजपे एकाचवेळी असले की काहीतरी पनवती लागतेच , 2000 साली वाजपेयी काळात मसूद प्रकरण घडले होते , आता 9000 कोटीचे हेरॉईन प्रकरण झाले.

In reply to by hrkorde

ची बातमी 100 न्यूज चॅनेल वर 24 तास महिनाभर देत होते 9000 करोड हेरॉईन चे पुढे काय घडले हे कोणीच सांगत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

म निदान महाराष्ट्रातले रिकामे बसलेले 106 तरी घेऊन जायचे होते , तेवढीच युनोची वाकडी भरली असती

पी मे केअर्स चं संकेतस्थळ आहे. https://www.pmcares.gov.in/en/ हे gov.in फक्त सरकारी संकेतस्थळांना मिळतं. तिथे अशोकस्तंभाचं चित्रही आहे. तरीही तो सरकारी फंड नाही ------------ त्याला काय होते 500 रु दंड भरला की अंबानी मोदींचा फोटो खाजगी जाहिरातीत वापरू शकतो आता ह्यालाही 200 रु दंड भरून नियमित करतील सगळे कसे xxस्मृतीनुसार सुरू आहे , नियम चौथ्या वर्णाला आणि पळवाटा पहिल्या वर्णासाठी राखीव

आणि युनो मधील भाषणाची विदेशी मीडिया नी बिलकुल दखल घेतली नाही.फक्त भारतीय मीडिया च ( ते पण भीती नी ed,cbi,raw , IT वाले माग लावून हैराण केले जाईल म्हणून) दखल घेत होती. युनो मधील भाषण थोडक्यात वाचलं सरपंच लेव्हल च्या माणसं सारखं वाटलं. देशाच्या पंतप्रधान ना शोभेल असे भाषण पण नव्हते..तेच नेहमीचे रडगाणे तिथे पण गात होते चहा वाला पंतप्रधान झाला ETC.