Skip to main content

चालु घडामोडी ( सप्टेंबर २०२१)

लेखक शुर यांनी मंगळवार, 21/09/2021 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
मुंद्रा पोर्ट वर ३००० किलो हेरोईन जप्त. किंमत ९००० करोड. अफगाण कनेक्शन. https://upvartanews.com/national/drugs-worth-9000-crores-found-at-gauta…

वाचने 23901
प्रतिक्रिया 159

प्रतिक्रिया

अमेरिकन अध्यक्ष नसतील कोणाला received करायला विमान तळावर जात. त्यांना पूर्ण खात्री आहे आपण काहीच इज्जत दिली नाही तरी जगातील नेते अमेरिका मध्ये येणार.

In reply to by Rajesh188

औरंगजेब काळापासून असेच आहे .....====== जर्मनीच्या अध्यक्ष बाईला हस्तआंदोलन केले म्हणे हिला कधी पनवती लागणार ? अफगाण परिस्थिती व भारतातील कोविड लस ह्यावर चर्चा केली म्हणे , ती ह्यात काय करणार होती ?

राज्यकर्त्या नी धर्म ,जात,प्रांत हे बघायचे नसते.पाकिस्तान,अफगाणिस्तान,आणि काही मुस्लिम राष्ट्र का बदनाम आहेत,हे देश का प्रगती करू शकले नाहीत . कारण धर्मावर आधारित राजकारण. Bjp आता सत्तेवर आहे त्यांच्या कडून देशातील गरिबी कमी होण्यासाठी प्रयत्न होणे आवशक्या आहे,देशभर सिंचन व्यवस्था,विजेची उपलब्धता,कायदा आणि सुव्यवस्था,आर्थिक समानता ,मागास राज्यांची प्रगती,प्रगत राज्य वरील स्थलांतरित लोकसंख्या चा बोजा कमी करणे,. महागाई वर नियंत्रण,भ्रष्टाचार वर नियंत्रण. ही काम अपेक्षित आहेत पण मोदी साहेब पासून सर्व च bjp चे नेते आणि कार्यकर्ते . हिंदू ,मुस्लिम,दलित,उच्च वरणीय, ओबीसी ह्या भोवती च फिरत आहेत आज ची लोक सुबुद्ध आहेत .विचार करतात. असल्या धार्मिक,जातीय द्वेष करून जे राजकारण करतात त्यांना ओळखतात . मुस्लिम शिक्षिका नी हिंदू मुलाला मारले,लव्ह जिहाद हे कायदा आणि सुव्यवस्था ह्या संबंधित प्रश्न आहेत .गुन्हेगार लोकांवर कडक कारवाई करा फाशी ध्या पण तसे घडत नाही. त्या मुस्लिम शिक्षिका वर mp सरकार नी काय कारवाई केली हे पण सांगा..

सर्व मुंबई करना माहीत आहे प्लॅटफॉर्म वरून रेल्वे निघून गेली तरी घोषणा झोपलेले असतात. रेल्वे platform वर च आहे अश्या अर्थाच्या घोषणा करत असतात..कोणाचे कोणावर नियंत्रण नाही . ७० वर्षात ह्या मध्ये काहीच बदल घडला नाही सरकार आली आणि गेली. हे फक्त एकच उदाहरण आहे अशी अगणित उदाहरणे आहेत कशाला अमेरिकन अध्यक्ष भारतीय पंतप्रधापदा ना रिसिव्ह करायला विमान तळावर येईल त्याची तेव्हढी किंमत च नाही.

त्या म्हाताऱ्या बायका कट्ट्यावर कुडकूड कुडकूड बोलत नाहीत का, तसे इथल्या एक दोघांचे प्रतिसाद सतत धुसफूसत असल्यासारखे असतात. छत्री घेतली म्हणून कॉपी केली, फाईल धरली म्हणून कॉपी केली. जणू काय त्या माणसाला हे काय धुसफूसतात त्याचा फरक पडणार आहे. तो माणूस अकख्या विरोधी पक्षाला चुना लावून त्याला हवं ते करतो आणि करणार आहे. तो तुमची पर्वा करणार आहे का? तुम्ही तडफडा. ते तडफडणं वाचून खरं सांगायचं तर मजा येते.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

जसं काय नेहरूंवर आरोप केल्याने ते जिवंत होऊन येणारच आहेत शिक्षा भोगायला. त्यांना जे करायचे होते ते करून गेले ते. आता तडफड करून काय फायदा?

In reply to by आग्या१९९०

थोडा फरक आहे. नेहरूंवर आरोप नेहरूंसाठी केले जात नाहीयेत. ते नेहरूंच्या वंशजांसाठी केले जातायत. आणि तडफड नव्हे अतिशय थंड डोक्याने केले जातायत. ज्या डोक्यांनी 370 कलम रद्द केलं, ट्रिपल तलाक चा कायदा आणला, राम मंदिर केलं, राष्ट्रीय नागरिक्तवाबद्दल कायदा आणला आणि जे आता समान नागरी कायदा आणणार आहेत ते असल्या फालतू गोष्टींबद्दल तडफडणार आहेत का? तडफडणार तुम्ही. आणि स्यूडो-secularism शेवटचे आचके देऊन मरताना पाहून सेलिब्रेट करणार ते आम्ही.

In reply to by रावसाहेब चिंगभूतकर

नेहरूंचे वंशज म्हणजे कोण ? मनेका आणि वरुण का ? कोणत्या कोर्टात नेहरूंचे वंशज गुन्हेगार म्हणून शिक्कामोर्तब झाले म्हणे ?

In reply to by hrkorde

National Herald case: Sonia and Rahul Gandhi granted bail (२०१५) The Court also observed that the evidence in the instant case was documentary in nature. Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/national-… लालू प्रसाद यांच्या १९९६ च्या केसचा निकाल २०१८ मध्ये लागला तसाच या केसचा निकाल लागेपर्यंत वेळ लागेल परंतु सकृतदर्शनी पुरावा आहे असे न्यायालय म्हणतंच आहे. RJD supremo Lalu Prasad was today sentenced to 14 years in jail and fined Rs 60 lakh by a special CBI court in connection with the fourth fodder scam case pertaining to fraudulent withdrawal of Rs 3.13 crore from Dumka treasury in the early 1990s, Read more at: https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/lalu-pras… वाट पहावी लागेल. मुळात जनता न्यायालयात निकाल लागलेलाच आहे. श्री वराहुल गांधी कायमचे भावी पंतप्रधान म्हणून राहणार आहेत साहेबांसारखेच. जनतेच्या न्यायाचा आवाज येत नाही.

In reply to by सुबोध खरे

जनतेच्या न्यायाचा आवाज येत नाही.
जनतेचा न्याय म्हणजे बेलबॉटम मधली रॉ आहे तर…

In reply to by सुबोध खरे

निवडणुकीत पडले म्हणजे जनतेला न्याय दिला ? निवडणुकीत तर मेट्रोमॅन श्रीधरनपण पडलेत. आणि सेंगरपण निवडून आलाय. आणि 20, 25 हजार नेते सोडले तर उरलेली जनता तर निवडणुकीत उभी रहात नाही , त्यांचा न्याय कसा होतो म्हणे ? आणि राहुल गांधीचे काय बिघडले म्हणे ? पूर्वीही खासदार होता, आजही आहे

निर्देशांनंतरही कोझिक्कोड केरळ आकाशवाणीने वीर सावरकरांवर नाटक सादर करण्यास नकार दिला आहे. कोझिक्कोड आकाशवाणी रेडिओ स्टेशनने वीर सावरकरांवर नाटक करण्यास नकार दिला आहे जन्मभूमीच्या अहवालानुसार, कोझिक्कोड रेडिओ स्टेशन मास्तरांनी तिरुअनंतपुरम रेडिओ स्टेशनला या निर्णयाची माहिती दिली आहे. आकाशवाणीने आकाशवाणीच्या सर्व राज्य युनिट्सना सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय नाट्य महोत्सवात वीर सावरकरांवरील नाटकाचा समावेश करण्याचे निर्देश दिले होते. या महिन्याच्या सुरुवातीला, कॉंग्रेसची विद्यार्थी शाखा केरळ स्टुडंट्स युनियनने मोर्चा काढला होता आणि सावरकरांच्या साहित्याचा समावेश अभ्यासात केल्याचा प्रयत्न केल्या बद्दल कन्नूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या प्रती जाळल्या होत्या.

In reply to by निनाद

ही बातमी "द ऑर्गनायझर"ची.
कोझीकोडे आकाशवाणी रेडिओ स्टेशनने वीर सावरकरांवर नाटक प्रसारित करण्यास अनिच्छा दाखवली आहे, अशी माहिती जन्मभूमी दैनिकाने दिली आहे. अखिल भारतीय रेडिओने आकाशवाणीच्या सर्व राज्य युनिट्सना वीर सावरकरांवरील नाट्य चालू राष्ट्रीय नाट्य महोत्सवात समाविष्ट करण्याचे निर्देश दिले होते. आकाशवाणीने नाटकाची स्क्रिप्ट दिली होती, जी स्थानिक भाषांमध्ये अनुवादित करायची होती. केरळमध्ये आठ रेडिओ स्टेशन आहेत, आणि रोटेशन आधारावर नाटके तयार केली जातात. कोझीकोडे रेडिओ स्टेशनने तिरुअनंतपुरम रेडिओ स्टेशनला कळवले आहे की वीर सावरकरांवरील नाटक उद्या प्रसारित केले जाऊ शकत नाही. अहवालानुसार, कोझीकोडे रेडिओ स्टेशन मास्तर म्हणाले की त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोविडची लागण झाल्यामुळे सध्याची समस्या उद्भवली आहे. त्याच वेळी, स्टेशनमास्तरला नाटक दुसऱ्या रेडिओ स्टेशनवर हस्तांतरित करण्याचा अधिकार आहे. नंतर आकाशवाणीने स्पष्ट केले की हे नाटक तिरुअनंतपुरम स्टेशनद्वारे तयार केले जाईल आणि 30 सप्टेंबर रोजी प्रसारित केले जाईल.
ती ही दै जन्मभूमी ह्या मल्याळम दैनिकावर आधारीत. . मूळ बातमीत नाटक प्रसारित करण्यास एक स्टेशन असमर्थ. तेही कोरोनाग्रस्त कर्मचार्‍यामुळे. तेही आठपैकी एका स्टेशनवर. ऑर्गनायझर म्हणते अनिच्छा. त्यानंतरही बातमीचा उत्तरार्ध प्रामाणिकपणे दिलाय. इथला प्रतिसाद म्हणतोय नकार. . कळला ना अजेंडा?

In reply to by निनाद

स्वातंत्र्यदिनाच्या पोस्टरवर मोदी नेहरूंना नाकारू शकतात , कुणीतरी अजून कुणाला नाकारले तर इतके का नाचायचे ?

In reply to by hrkorde

सरकारी नोकरीत आदेशाचा अवमान करणे आणि कुणी कुणाला नाकारणे यातील मूलभूत फरक आपल्याला समजत नाही? कि समजावून घायचाच नाही?

In reply to by hrkorde

ब्रिटनने तर भारतीय नागरिकांना कोविड सर्टिफिकेट असूनही थेट प्रवेश नाकारला, विलगीकरणाची अट टाकली. निदान सर्टिफिकेटवरील फोटोचा तरी मान राखायचा होता. कुचंबणा होते काहींची, तडफडही व्यक्त करता येत नाही.

In reply to by आग्या१९९०

भारताच्या पासपोर्ट वर दर्शनी भागावर अशोक चिन्ह असते. पासपोर्ट वर व्हिसा देण्यास नकार दिल्यास त्याचा अवमान होत नाही का? आमरण उपोषण आंदोलन करा बरं!!!!!!

In reply to by सुबोध खरे

पासपोर्ट वर व्हिसा देण्यास नकार दिल्यास त्याचा अवमान होत नाही का? काहीही. काय ती तुलना अशोक चिन्ह! कुठे तो इंद्राचा... जाऊदे नाय पचनार. वैध पासपोर्ट असेल तर व्हिसा नाकारण्यासाठी अन्य कारणे असतात. त्यामुळे अपमान होत नाही. तडफड बळी नं.१ जगात फोटोलाच काय व्यक्तिलाही फार विचारत नाही कोणी.

In reply to by आग्या१९९०

भारत सोडून जगात आणखी कोणत्या देशात लसीकरण च्या प्रमाणपत्रावर राष्ट्राध्यक्ष ,किंवा पंतप्रधान, ह्यांचा फोटो आहे का? बऱ्याच देशांनी पण फुकट लस दिली असणार जनतेला.

कपिलमुनी,
सध्या जो मान नेहरूंना दिला गेला तो शेठ ला मिळाला नाही इतकाच आहे.
हे उलटंही असू शकतं. बिडेन निवडणुकीत झोल करून सत्तेत आल्याने त्यास मोदींसारखा जनतेचा पाठिंबा नाही. मोदींनी त्याची भेट घेतली तर उगीच त्याला वैधत्व प्राप्त होईल. म्हणून मोदींनीच भेट नाकारलेली असू शकते. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

हा प्रतिसादही त्याला अपवाद नाही… फक्त… हा प्रतिसाद तरीही एन्विअस गुजबंप्स द्यायला समर्थ आहे. त्यांमुळे आपल्या तोंडात साखर पडो असेच म्हणेन.

हाथरस, 23 सप्टेंबर : हाथरसमध्ये (Uttar pradesh Hathras News) दोन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन तरुणीवर बलात्कार (Minor Rape and Murder) आणि त्यानंतर हत्या करणाऱ्या आरोपींना कोर्टाने गुरुवारी फाशीची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय हाथरस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश पॉक्सो कोर्टाने एका आरोपीवर 50 हजार रुपयांचा दंड सुनावला आहे. (Big punishment from court for raping a young girl and burning her alive ) मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये आरोपीने अल्पवयीन तरुणीवर बलात्कार केला होता. यानंतर त्याने तिच्यावर रॉकेल टाकून जिवंत जाळलं होतं. यानंतर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला रुग्णालयात पीडितेकडून दिलेल्या जबाबानुसार कोर्टात आरोपीला मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली. महत्त्वाचं म्हणजे सिकंदराराऊ पोलिसांनी 16 एप्रिल 2019 रोजी आरोपीला अटक करून तुरुंगात पाठविण्यात आलं होतं. https://lokmat.news18.com/crime/big-punishment-from-court-for-raping-a-…

पी एम केअर फ़ंड अशोक स्तंभ वापरतो .gov.in ने वेबसाईट सुरू होते. पीएमचा फोटो लावतात. त्यात सरकारी कर्मचाऱयांचा एक दिवसाचा पगार जमा होतो. तरीही हा सरकारी फ़ंड नाही , खाजगी ट्रस्ट आहे

In reply to by hrkorde

कोरोनानीधी सरकारी नाही तर तो खासगी आहे. म्हणजे अख्या देशालाच चुना लावला गेलाय. बंगालच्या ताराराणी ने ह्या दिल्लीच्या औरंगजेबाला धुळ चारली तशी युपीत चारली जाऊ नये म्हणून कोरोना निधी दिल्लीश्वराला मदतीस येऊ शकतो. :) पण जे काही होतं ते राष्ट्रहीतासाठीच असा ज्यांचा ब्रोनवाॅश केला गेलाय त्याना कोरोनानीधीच्या नावाखाली देशाला चुना लावला गेला तरी फऱक पडत नाही.

मिपावरून अनेकवेळा हाकलून लावूनही लोचटपणे पुन्हा पुन्हा येऊन ओकाऱ्या काढणाऱ्या कागलकरने यावेळी एकदम ३-४ आयडी तयार केलेले दिसताहेत. एका आयडीला हाकलले तर पुढील आयडी मिळेपर्यंत प्रतीक्षा करण्यापेक्षा उर्वरीत आयडी वापरून पिचकाऱ्या मारत रहायचं आणि दरम्यान अजून नवीन आयडी मिळवायची धडपड करायची अशी योजना दिसत आहे. याच धाग्यावर कागलकर नुकतेच मिळालेले वेगवेगळे ३ आयडी वापरून नेहमीचीच गरळ ओकतोय.

In reply to by श्रीगुरुजी

भाजपाचे फक्त 50 कोटी समर्थक आहेत, म्हणजे उर्वरित 50 कोटी लोक भाजप समर्थक नाहीत , ह्यापैकी कुणीही भाजपविरोधी लिहू शकतो.

In reply to by सुबोध खरे

म्हणजे मला म्हणायचे आहे की मोदींविरुद्ध लिहिले म्हणजे सगळे माझेच आयडी आहेत असे नव्हे , ते आयडी म्हणजे दुसरे लोक आहेत

In reply to by श्रीगुरुजी

मायबोलीचा तर कचरा करुनच टाकलाय याने, आता इथे येऊनही तेच उद्योग सुरु आहेत याचे.

In reply to by प्रसाद_१९८२

निर्लज्जम् सदासुखी । मायबोलीवरून सुद्धा आजतागायत याचे किमान १०० आयडी बॅन केलेत. मिपावरूनही याचे किमान २५ आयडी बॅन झालेत. इतक्या वेळा हाकलून लावलं तरी हा लोचटासारखा पुन्हा पुन्हा येत असतो. आता तर याने ३-४ ऍक्टिव्ह आयडी मिळवलेत. पुढील काही महिने हा उच्छाद घालणार.

In reply to by श्रीगुरुजी

अ‍ॅक्चुअली काय दुश्मनी आहे तुमची? म्हणजे सगळ्या साईटवर इतका काळ चालते म्हणजे नवल आहे. इतके एफर्ट्स त्यांचाकडून घेतले जातात तुमच्यामते (म्हणजे १०० वगैरे आयडी) तर असे काय करता तुम्ही? ते आले की तुम्ही येता वा तुम्ही असलात की ते येतात? काय समीकरण आहे? तुमचे किती उडाले आयडी आजपर्यंत. मायबोलीवर सध्या कोणता आयडी आहे तुमचा? म्हणजे तुमचे माहितीपूर्ण लिखाण तेथे वाचायला सोपे. दोघेही प्रतिस्पर्धी असाल तर आणि तुमचा आयडी उडत नसेल तर काय ट्रीक वापरता? म्हणजे एक इंटॅक्ट ठेवून दुसर्‍या आयडीने शिव्यागाळ करायची, प्रोव्होक करायचे आणि मग त्या आयडी बरोबर दुसर्‍याचा उडाला आयडी की परत मूळ आयडीने मान वर करुन परत ही जुनीच ट्रीक का? साड्डा आयडीचा वावर, त्वाड्डा आयडीचा उच्छाद असा दृष्टीकोन का? मला तर तुमचाही प्रचंड उच्च्छाद वाट्तो. नुसता एककलमी प्रचार एके प्रचार चालू असतो. मग कसे करावे?

In reply to by श्रीगुरुजी

श्रीविश्वगुरुजी मोदींचे व भाजपाचे हजारो विरोधक आहेत , त्यांच्या विरोधात लिहायला मला 4 आयडी एकाच वेळी घ्यायची गरज नाही. इतर आयडी ह्या इतर स्वतंत्र व्यक्ती आहेत. त्या मोदींच्या चित्राच्या धाग्यावर मी चित्र व चित्रकार ह्यांचे अभिनंदन केले आहे. कारण चित्र चांगले आहे म्हणून. पण तिथेही मोदी हा विषय काढून मोदींवर टीका करणारे प्रतिसाद आहेत , त्यातील कितीतरी आयडी जुने व तुमच्या कदाचित परिचयाचेपण आहेत. पण ते तुम्हाला कुणाचे डुप्लिकेट आयडी वाटत नाहीत. चालू घडामोडी हे धागे तर राजकारणाचेच आहेत. इथे कोण ह्या पक्षात , कोण त्या पक्षात हे तर असणारच, मोदीजी अवतार आहेत म्हणून सगळ्या 600 शिटा भाजपाच्याच निवडून आल्या , सगळ्या राज्यातपण भाजप सरकार निवडून आले असे कधी होणार नाही , सध्या तरी अशी परिस्थिती नक्कीच नाही, त्यामुळे इतर पक्षातही इथले काही आयडी असणारच , पण 2014 नंतर भाजप समर्थकांची संख्या इथे पुष्कळ आहे, त्यामुळे तुम्ही काय इथे एकटे पडणार नाही. उगाच हा ह्याचा आयडी , अन तो त्याचा आयडी असा कांगावा करू नका, संपादक ओळखीचे असतीलच तर सगळ्या आयडीचे आयपी एड्रेस चेक करून बघा.

In reply to by hrkorde

मोगा खान तुम्हाला पाहिजे तेवढं फडफडा! शेवटी श्री मोदीच परत येणार हे नक्की! मग काय हवं ते करा!

In reply to by सुबोध खरे

कोण होता तो ? आगाखान माहित आहे त्याचा प्यालेस आहे, गांधी तेथे होते... मोगा खान कोण ? (खात्री आहे एकदम कडक तडफदार गिर्रेबाज उत्तरं या प्रश्ना स्तव राखीव असेल... प्लीज शूट)

In reply to by गॉडजिला

मिपावरून वारंवार हाकलून लावलेल्या कागलकरच्या पूर्वाश्रमीच्या अगणित अवतारांपैकी एक पैगंबरवासी अवतार म्हणजे मरहूम मोगा खान.

In reply to by सुबोध खरे

7 वर्षे मोदी सरकार येऊनही अमेरिकावाले तोंडावर बोलतात , भारत हा गांधी नेहरूंचा देश आहे. तडफड तडफड

In reply to by hrkorde

भारतातही INDIRA IS INDIA म्हणणारे लाळ घोटे गुलाम आहेतच मग अमेरिकेत का असू नयेत? ज्ञानेश्वर तुकाराम शिवाजी महाराज राणा प्रताप पासून लोकमान्य टिळक, सरदार पटेल, डॉ आंबेडकर जे आर डी टाटा सारखे दिग्गज असताना "केवळ नेहरू गांधींचा" देश म्हणणारे गुलाम कमी असतील का? असल्या लोकांना आजकाल कुणी विचारत नाही म्हणून हि जळजळ आहे. बाकी तुमचं आत्मकुंथन चालू द्या

गॉडझिला,
तुम्हि बहुतांश वेळी अगदी बेसिक लॉजिकची **** एक करता
त्यालाच तर खरी मजा येते. प्रशंसेनिमित्त धन्यवाद! :-) तिचा मला सार्थ अभिमान आहे. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

मी प्रशंसा नाही केली मी फक्त वास्तव सांगीतले. मला पूर्वी लॉजिकची एक करणे हे फार कौशल्य आणि आनंदाचे काम वाटत असे. बुडापासून मेहनत घेउन ते मी करत असे, यशस्वीपने. सुरुवातीला उन्माद व्हायचा की माझा त्याचू पणा कोणालाच खोडता येत नाही... मग मी याची सवय अगदीं पक्की केली, यालाच तर खरी मजा येते म्हणू लागलो... पणं खरी मजा तर नंतर सुरू झाली. मती गुंग करायच्या माझ्या कौशल्याने मी समोरच्याच्या लॉजिकला पेरालाइज तर करु शकत असे पणं मग लक्षात आलं मीच याचा खरा बंधक बनलो आहे... हे कौशल्य वापरुन भले मी हवे ते लोजिकली सिध्द करु शकत असेनही पणं त्यामूळे मी वास्तव व सत्य यापासून भटकू लागलो कोसो दुर होऊ लागलो कारण ? जे वास्तव आहे ते वास्तव न्हवे तर जे मी सिध्द करेन ते वास्तव व त्यातच रमणे हा भासमय नियम जो तयार झाला होता... हळु हळू माझे आडाखे चुकू लागले,तरीहि दुराग्राहाने मीच योग्य हे सिध्द करणे मला लीलया जमत असे त्यामूळे कोणाचे काही चालत नसे. पणं हळु हळू माझ्या कौशल्याची डोक्यात हवा गेली मी कामचुकार बनू लागलो अन् तिथेच मी सावध झालो यापुढे जे तथ्य आहे ते तसेच स्वीकारायचे **** एक न करता तरच मी सत्याची कास सोबत ठेवू शकेन अन्यथा माझा अध्यात्मिक व प्रापंचिक रहास नक्की आहे.

काय सांगता! शिव्या देणारे लोक जगातात दीर्घायुष्य; आजारांपासूनही राहतात दूर, संशोधनातून खुलासा https://lokmat.news18.com/viral/as-per-new-research-abusing-in-good-for…

व्हाइट लॉर्डने त्याचे फोटो कुठे कुठे घालून ठेवलेत ? सुप्रीम कोर्टातून जाणाऱ्या इ मेलमध्येपण त्यांचे फोटो होते म्हणे. Modi’s image in SC mails raises eyebrows; apex court objects, Govt rushes to remove https://indianexpress.com/article/india/supreme-court-narendra-modi-mai…

PM care फंड जनतेचा नाही म्हणे उद्या कळेल की विमानाचा सात बारापण जय शहाच्या नावावर आहे. दौरा संपला म्हणे , सोडायला आपलेच भारतीय आंबेसिडर होते म्हणे.

गॉडझिला, १.
.... मी प्रशंसा नाही केली मी फक्त वास्तव सांगीतले.....
धन्यवाद! मला त्या वास्तवाचा रास्त अभिमान आहे. :-) २.
.... मी वास्तव व सत्य यापासून भटकू लागलो....
बस! ही स्वैर भटकंती मी टाळतो. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बस! ही स्वैर भटकंती मी टाळतो.
कसं शक्य आहे ? विरोधाभासी होणारं नाही का मग आचरण ? म्हणजे विशिष्ट ठिकाणी मुद्दाम लोजिकची **** एक करायची अन इतर वेळीं वास्तव निमूटपणे स्वीकारायचे असे

In reply to by कपिलमुनी

म्हणून कोणी तरी दुबे मॅडम आहेत त्यांनी पाकिस्तान ला दम दिला आहे आज तक पासून सर्व मीडिया सांगत होती आता मोदी साहेबांनी पण पाकिस्तान ला दम दिला. फक्त दम देवून च पाकिस्तान सुधारेल हा विचार खरोखर ग्रेट आहे

भारत बदलताना मी फक्त व फक्त मनमोहनसिंग यांच्या काळातच पाहिला. आताचा भारत बदलतो आहे पण इतका नाही जितका मनमोहनसिंग बदलू शकले एक अर्थमंत्री म्हणून. प्रधानमंत्री म्हणून नाही.

In reply to by गॉडजिला

सर्व व्यवसाय,काहीच लोकांच्या हातात राहवेत ह्या साठी सरकार मेहनत घेत आहे. राज्याचे अधिकार नाकारून सर्व च अधिकार केंद्र सरकार स्वतः कडे घेत आहे सत्तेचे केंद्रीय करण चालू आहे. बँका आणि आर्थिक बाबी वर काहीच लोकांची सत्ता निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे . भारत बदलत आहे वेगाने.