मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चार चारोळ्या

स्वप्नयोगी · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
तुझ्या आठवणींना कधीच माझ्या वेदनांची नसते गालावरच्या आसवांना मात्र तुझ्या आठवणींची सय असते. ****** तो ढग बघ कसा बरसण्यासाठी आतुरलाय तुझ्या चिंब गालावरुन ओघळला म्हणुन थेंबसुद्धा आनंदलाय ****** सुंदर गुलाबांना तुडवत माणसं नाकासमोर चालतात पण घरात शोभेसाठी तीच माणसं 'कॅक्टस' लावतात. ****** निळंशार आकाश चमचमत्या चांदण्या आकाशात चंद्रसुद्धा तुझ्यासाठी थांबलेला अवांतर:- ही चारोळी नाही आता चार दिवस सुट्टी घरी चाललोय!!!!!!!!!!!!!!

वाचने 1933 वाचनखूण प्रतिक्रिया 2

मराठमोळा 29/05/2009 - 18:46
अहो स्व्प्नयोगी राजे, तुझ्या आठवणींना कधीच माझ्या वेदनांची नसते यात वेदनांची काय नसते? प्रकाशित करण्याआधी एकदा तपासुन पहा ना. दुसरी आणी चौथी चारोळी तर अजिबात समजत नाहिये.. :T आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!