कधी काळजाला समेचा दिलासा..
मुखी शब्द, नि:शब्द.. उगा पोळलेला!
तसे बंध कुठले-कधी जाणिवेला
ओठां-मनाचा पुन्हा मेळ झाला!
नको तेच कडवे मनी आळविले!
हृदया ’कळा’या तरी वेळ गेला..
असे काय होते उरी प्राक्तनाच्या..
अवधान चुकले, पुन्हा घोळ झाला..!
अरे, राघवा, हे पुन्हा तेच झाले..
मनी.. भावनांनी.. कल्लोळ केला..!!
राघव
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2182
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली
फार सुंदर.
सुरेख!
कविता आवडली.
+१
In reply to कविता आवडली. by आतिवास
+१
In reply to कविता आवडली. by आतिवास
छान ! ! !
छान कविता!
आवडलीय !!!!
मस्त !
सुरेख रे राघवा!
एकदम छान. आवडली.
आवडली कविता.