मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<< बसकी >>

सुहास.. · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
बरेच दिवसांनी प्रेरणा : काही गरज नाही ब्वा ! किती जिलब्या ती तळते का हा कंड बघ की ते तुझ्या लिहीण्याने निल-ज्ञान वाढते मचाकीय लेखकांस शांतता मिळते संस्थळी आयुष्य आता बदलले प्रगल्भ चावट-गुणी जाहले किती तु अति बोर मारणार किती ह्या शब्दांस जाळणार बास कराकी आता सहन होत नाही धाग्यांची दैनंदिनी आता बघवत नाही

वाचने 3621 वाचनखूण प्रतिक्रिया 15

शाहिर Wed, 11/30/2011 - 19:27
प्यार मे सब सहि होता है .. : करीना कपूर जब वुइ मेट मधे ... त्या मुळे तुम्ही कितिही मार दिलात तरी प्रेमाच्या प्रसववेदना थांबणार नाहीत