बहादुर शाह जफर के कुछ आखरी अशार...
लेखनविषय:
काव्यरस
१८५७ च्या उठावा नंतर इंग्रजांनी बहादुर शाह जफर यांच्या दोन्ही मुलांचे शीर धडा वेगळे करुन ताटात सजवुन पेश केले आणि त्यांना रंगुनं येथे बंदिस्त केले , तेव्हा तिथल्या वातावरणात ही गजल लिहिली होती ( आज ही लाल किल्ल्यात स्मरण म्हणुन गजल लिहिली आहे)
लगता नहीं है जी मेरा उजड़े दयार में ! ( दिल्लिला उजड़े दयार म्हटले आहे )
किस की बनी है आलम-ए-नापायेदार में !! ( जगच्या नश्वरते वर भाष्य )
कह दो इन हसरतों से कहीं और जा बसें ! ( हसरत = ईछ्चा )
इतनी जगह कहाँ है दिल-ए-दाग़दार में !! ( दिल-ए-दाग़दार = दुखाने पुर्ण भरलेले )
उम्र-ए-दराज़ माँग कर लाये थे चार दिन ! ( उम्र-ए-दराज़ = लांब आयुश्य )
दो आरजु में कट गये दो इन्तज़ार में !!
कितना है बदनसीब "ज़फ़र" दफ़्न के लिये ! ( म्रुत्यु ची चाहुल लागली )
दो गज़ ज़मीन भी न मिली कू-ए-यार में !! ( पण दुख याचे की स्वत च्या देशात जिथे राज्य केले तिथे दफन पुरती जागा मिळु नये)
आजही जफर रंगुन मधेच अस्वस्थ आराम करत आहे , आपल्या कबरीत................
वाचन
9822
प्रतिक्रिया
0