माझ्या आठवणी
मिटलेल्या नयनांची ओलावते पापणी
आसवांनी सांगितले न दिसे तू मज या क्षणी
मग आठवणींचा पाऊस पडू लागला मनी
अन् अधरांवर हास्याची अलगद सुरु झाली पेरणी
चालले होते चार पाऊले, पावलांवर तुझ्या ठेऊनी
न उरले तुझे असे काही, मज तुझ्यात सामावुनी
मग वाटले, तुझ्या निश्चयी पाऊलखुणांना
साथ देत होती माझ्या पैंजणांची गाणी
न पाहता मज चालताना, काय पाहिले मागे वळूनी
न बोलताच तेव्हा, शब्दांचे काम केले भावनांनी
काय उमगले बोलणे तुझे, ना जानो मज त्यावेळी
पण वाटले हाती न घेता हात, जोडले भाग्यरेखांनी
पाहता हे सारे, पारव्याची कुजबुज वाऱ्याच्या कानी
कोणते नाते यांचे, विणले जात आहे रेशीमधाग्यांनी
समजावे सारे मज, एवढ्यात नाही
मिसळपाव
डॉ. विश्वजीत कदम यांची ओळख म्हणजे ते शिक्षणसम्राट पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी भारती विद्यापीठ नावाची शिक्षण-संस्था आहे. ते युवक काँग्रेसशी संबंधित असून अत्यंत उच्चशिक्षित आहेत. पीएचडी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. त्यांच्या घरात वडिल, काका असे अनेक जण पीएचडी झालेले आहेत.