Skip to main content

फादरस डे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 19/06/2008 03:18 या दिवशी प्रकाशित केले.
कवितेचा आशय असा आहे की आपण मोठी माणसं,मोठ्यांबरोबर औचित्य ठेवून वागत असतो,का तर एकमेकाच्या भावना सांभाळण्यासाठी आपली ही धडपड असते.पण तोच जर लहान मुलाबरोबर आपला संपर्क आला तर बहुदा आपण आपले "मूड" संभाळण्याचा प्रयत्न करतो.मुलांच्या भावनांची जास्त कदर करत नाही.ह्या कवितेत तिच मध्य कल्पना आहे. फादरस डे वाटेत एका अनोळख्याला जवळ जवळ आपटलो "माफ करा"असे म्हणून मी त्याच्या पासून सटकलो "करा माफ"मला पण म्हणत थांबला तो क्षणभर औचित्याच्या वागण्याने सुखावलो आम्ही दोघे वरवर आपल्या घरी स्थिती असते निराळी लाहान थोरासी चटकन आपण वागतो फटकून झाली त्यादिवशी गम्मत होतो कामात मी दंग चिमुकल्या माझ्या मुलाने के

ए मालिक तेरे बंदे हम! (रौशनी - अवांतर..!)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 19/06/2008 01:43 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मडळी, आज रौशनी -५ हा भाग शैलेन्द्र यांनी प्रतिसाद देऊन वर आणला आणि मी पुन्हा एकदा रौशनीच्या आठवणीत गुंतलो. दिवस थोडासा अपसेटच गेला. मंडळी, रौशनीचं लेखन बरंच म्हणजे बरंच लांबलं आहे हे अगदी कबूल! तसं माझं लेखन सुरू आहे, पूर्णही होत आलं आहे आणि मी ते वेळोवेळी सेव्हही करून ठेवलं आहे. आता लेखन जेव्हा पूर्ण होईल तेव्हाच ते प्रसिद्ध करीन म्हणजे वाचकांची गैरसोय होणार नाही. असो.. मंडळी, रौशनी हा माझ्या आयुष्यातील एक वेगळाच अनुभव. ही बया खूपच वेगळी होती.

कालाय तस्मै नम:

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 19/06/2008 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ म्हणाली दुपारला ही संध्याकाळ, रोज कुजबुजत असते काळोखाशी ऐकून हे, दुपार सांगे तिला (सकाळला) घेऊन तूं पण जाशी की पहाटेला रोज फिरायला अन, देई निरोप तुला ती (पहाट) लगेच,पाहुनी सूर्याला ऐकूनी त्यांचा संवाद दिवस म्हणे रात्रीला दोष असे हा सूर्याचा करी तो उदय अन अस्थ दिवसाचा ऐकून हे, रात्र सांगे दिवसाला दोश नको देऊं तूं सूर्याला दोष असे हा पृथ्वीचा गर,गर फिरुनी सूर्याभोवती जन्म दिला तिने ह्या सर्वांना पाणावल्या डोळ्याने म्हणे पृथ्वी सूर्याला भलेपणाचे "दिवस"संपले जन्म देऊनी ह्या सर्वांना अन मिळे दोष आपल्या दोघांना स्तिथप्रद्न्य तो सूर्यनारायण समजावी त्या माउलीला आठवशी त्या सुभाषीताला कालाय त

(शेठहो, थांबा जरा...!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 18/06/2008 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णी ह्यांची 'शब्दहो, थांबा जरा...!' ही गझल वाचून नवीन 'अर्थव्यवस्थेतील' काही दृश्ये आमच्या डोळ्यांसमोर तरळून गेली! ;) ......................................... शेठहो, थांबा जरा...! ......................................... शेठहो, थांबा जरा! ते गुंफणे 'अर्था'त गाणे! आजच्यापुरते तरी घ्या, घ्या तुम्ही थोडे दमाने!! 'व्यक्त' असता नेहमी... 'अव्यक्त'ही थोडे असू द्या ! का अशी खालून थैली? 'येथे' नको 'तेथे' असू द्या ! लक्ष ठेवी का शिपाई?
Taxonomy upgrade extras

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 18/06/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
लूज कंट्रोल... २००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक.. लेखक : हेमंत ढोमे दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे निर्मिती : समन्वय पुणे. या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी.. नाटकाचे कथासूत्र... तीन कॉलेज मधले मित्र. वय वर्षे १९ - २०...

तु

लेखक अनिल हटेला यांनी बुधवार, 18/06/2008 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
!!! पहीला प्रयत्न !!! ( दि.१८/११/१९९७ रोजी लिहीलेली आयुष्यातली पहीली-वाहीली कविता ..) प्रेमाच्या धुन्दीत जेव्हा अविट होता गोडवा, रात्र होती चान्दणी , आणी मस्त होता गारवा !! फुलात राहतो गन्ध , तशीच तु मनी सदा, तुझेच चित्र काढतो, हाच आहे छन्द मना !! हसरा चन्द्रमणी भाव तुझा लाजरा, म्रूदुला कुन्तलातही , माळीलास तु मोगरा !! हसलीस तु गोड जेव्हा हा निसर्ग ही लाजला, रात्र होती चान्दणी अन मस्त होता गारवा !!
Taxonomy upgrade extras

सात वारांची कथा

लेखक वैशाली हसमनीस यांनी बुधवार, 18/06/2008 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
सात वारांची कथा. सोमवारी नाही कशालाच वेळ अभ्यासाचा जमत नाही मेळ, मंगळवार असतो थोडा आळशी पण तेव्हा मिळते उपासाची लापशी बुधवार असतो कंटाळवाणा मी होतो अभ्यासाने दीनवाणा गुरुवार तसा असतो थोडा व
Taxonomy upgrade extras

झुंज

लेखक चाणक्य यांनी बुधवार, 18/06/2008 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
महासागरी उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी विजय ललाटी असो नसो वा, जिद्द ठेवतो जिंकण्याची. कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो. जरी जिंकतो डाव कधी मी, त्वेष आतुनी हो न कमी ओढ नव्या क्षितीजांची मजला, नकळत धरतो खडःग करी. लढण्यासाठी जन्म आपुला, हेच मजला ठाव असे हार्-जीत तर चालायाचीच, मजला त्याचे गम्य नसे. संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा. चाकोरीत राहुनी मी, डाव कधी ना मांडला फेकले तिथेच फासे जेथे, अद्द्याप कुणी ना जिंकला. वळुनी मागे अतीत बघता, माझेच मजला वाटते भय फिरुनी आगीत चाललो मी, आगीचीच मला सवय.