महीन्याभरात
हे मी २६ डिसेंबरच्या (बॉस्टनच्या) रात्री लिहीत आहे. महीन्याभरापूर्वीची अशीच रात्र आठवत आहे. अस्वस्थता काय असू शकते हे नको इतके समजले. पुढचे ३-४ दिवस बाकी सर्वकाही सुरळीत चालू असले तरी मुंबई एके मुंबई अशी अवस्था डोक्यात घर करून राहीली होती आणि आतल्या आत त्रागा होत होता. हे अतिरेकी असे का वागतात म्हणून हा त्रागा नव्हता, तर एकीकडे चंद्रावर यान पाठवणारे, दुसरीकडे सागरी चाचांची नाकेबंदी करणारे आपण इतके कमी कसे पडतो या विचाराने हा त्रागा होता. दहशतवादी दहशतवादच करणार पण त्याला आपल्याकडे तात्काळ उत्तर नव्हते ह्याने आपल्या राज्यकर्त्यांची आणि नोकरशाहीची वास्तवीक मान लाजेने खाली जायला हवी...
मिसळपाव
१. अंडी
२. बारीक चिरलेला कांदा
३. चिरलेला टोमॅटो आणि मश्रुम्स
४. बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि कोथिंबीर
५. हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ
कृती:
१. कांदा, टोमॅटो, मश्रुम्स, मिरची आणि कोथिंबीर मिक्सिंग बोउल (मी बीर मग वापरला आहे!) घ्यावे
२. थोडी हळद, तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकावे.
३.