मिसळपाव हे मला मिळालेल विशेष आणि आवडीच ठिकाण आहे,कारण एखाद्या मुसाफीराने पूर्ण शहर हॉटेलमध्ये जेवणासाठी पालथ पाडाव आणि दूर कुठून तरी खमंग मिसळपावचा वास येउन मनाची ओढ तिकडे जायला भाग पादावी. पेपर रोजच वाचले जातात, बातमी देखील रोज नवीन परंतू कोठल्याही बातमीची पूर्तता नाही, अफजलची केस निकालात लागेपर्यंत कासाब कोर्टात हजर होतोय, अफजलच पुढे काय याची छोटी बातमी देखील येत नाही.....कारण निवडणूका आल्यात बातम्यांना जागा पूरणार कोठून?
आज एवढच सांगेन मिसळपाव खा आणि फ्रेश व्हा!!!