Skip to main content

आई आहे तर मी आहे.........

लेखक मंगेशपावसकर यांनी मंगळवार, 09/03/2010 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
दुर्गे दुर्घटभारी तुझवीण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी.... स्त्री ची क्षत्रू स्त्रीच असते हे खरे असले तरी स्त्री शृंगार पुरुषासाठीच करते, म्हणून त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे, आमच्या वोर्क अरेना मध्येही अशाच सुंदर क्याजुअल वस्त्रे परिधान केलेल्या ललना (फ्रेंड्स ) येतात आम्ही त्यांचाशी फ्लर्ट ही करतो. पण मुक्तपणे, स्वैर, त्यानाही दुखावत नाही. परत कॅफेटेरिया मध्ये एकत्रच लंच घेतो. दोन स्त्रियांचा भांडणात त्यांचा बहुतेक वेळा विषय स्वतःचा पुरूषच असतो.

जबरा नशीला ! ! !

लेखक निरन्जन वहालेकर यांनी मंगळवार, 09/03/2010 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
जबरा नशीला ! ! ! इश्काची जालिम नशा, ज्या कुणाला जाहली, मद्याची सुरई त्याने पुन्हा कधी ना पहिली ! ह्यां परी कमजोर नव्हतो, नशीले आम्ही जबरा असे, सुरई करुनिया रीती, अधरांची ही प्राषिली ! !

इमर्जन्सी - २

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 09/03/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
तो लेकाला खांद्यावर सावरत माझ्याकडे हसत हसत बघत.. "चल आत जाऊया" असं म्हणाला. जाऊदे ...त्याला काय कळणार ! आम्ही आतमध्ये गेलो. ------------------------- आतमध्ये गेल्या गेल्या पडद्या-पड्द्यानी बंद केलेल्या एका रूममध्ये मला नेलं. त्या गुलाबी रंगाच्या झगा घातलेल्या नर्सने पट्टेरि पट्टेरी (मुंबईचा जावई सिनेमामध्ये शरद तळवळकर ज्या प्रकारच्या अर्ध्या पँटीत हिंडत असतो तसल्या )कापडाचा गाऊन म्हणून काहीतरी घालायला दिलं. "प्लिज टेक ऑफ योर क्लोथ्स अण्ड वेअर दिस गाऊन" अशी विनंती वजा आज्ञा करून ती चालती झाली. तो सो कॉल्ड गाऊन मी उघडला.

करप्शन

लेखक श्रीराम पेंडसे यांनी मंगळवार, 09/03/2010 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
करप्शन श्री. संदीप खरे यांच्या 'नेणिवेची अक्षरे' या काव्यसंग्रहात त्यांची "दाढी काढून पाहिला....." अशी एक कविता आहे. ही कविता ते " आयुष्यावर...." कार्यक्रमातही खूपच प्रभावीपणे सादर करतात. ही कविता म्हणजे माझ्या या कवितेमागची प्रेरणा आहे. आणि म्हणून श्री. संदीप खरे यांची क्षमा मागून ही कविता सादर करत आहे.........

ईशान्य भारताविषयीचे महाराष्ट्र टाईम्स मधील काही लेखांचे दुवे

लेखक Dipankar यांनी मंगळवार, 09/03/2010 09:41 या दिवशी प्रकाशित केले.
ईशान्य भारताविषयीचे महाराष्ट्र टाईम्स मधील काही माहितीपूर्ण लेखांचे दुवे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5406091.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5624861.cms http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5597631.cms http://maharashtratimes.indiatime

चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 09/03/2010 06:29 या दिवशी प्रकाशित केले.
चला जोडीनं तण हे काढू, चला ठिबकसिंचन करू पिक आलंया जोमात औंदा त्येच्यात तणं लागलं वाढू ... अहो राया चला जोडीनं तण हे काढू ||धृ|| अहो सजणा चला जोडीनं तण हे काढू अहो सख्या चला जोडीनं तण हे काढू अहो धनी चला जोडीनं तण हे काढू अहो दिलवरा जोडीनं तण हे काढू बांधानं या येता जाता काटं बोचत्यात पायी /* (बांधावर असणारे चुबूक काटे हे सुद्धा एका तणाचाच प्रकार आहे.) */ काढून काढून मी गं थकले उपाय गावंना काही काट्याकुट्यात कशाला फिरता?... अहो काट्याकुट्यात कशाला फिरता? काटं

शेषप्रश्न/सव्यसाची कुठे मिळेल ??

लेखक अर्धवटराव यांनी मंगळवार, 09/03/2010 03:08 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी !! आत्ताच "वल्लीं"चा उत्क्रुष्ट मराठी कादंबर्‍यांबद्दलचा काथ्याकुट वाचत होतो. अचानक 'श्रीमानयोगी'ला नरहर करुंदकनांनि दिलेल्या प्रस्तावनेची आठवण झाली. त्या प्रस्तावनेत करुंदकरांनी कुठल्या 'शेषप्रश्न' (आत्ता नेमकं नाव आठवत नाहि) या सव्यसाची वर अधारीत कादंबरीचा उल्लेख केला आहे. त्या कादंबरीचे नेमके नाव/प्रकाशक वगैरे माहिती कोणास असेल तर क्रुपा करुन सांगणे. या जुजबी माहितीवर मी ति कादंबरी पुण्यात अप्पा बळवंत चौकात बरीच शोधली... पण नाहि सापडली :( (शोधात असलेला) अर्धवटराव -रेडि टु थिंक

वादाचा रबर..............

लेखक मंगेशपावसकर यांनी मंगळवार, 09/03/2010 01:05 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वाचकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वादाचा रबर हा ओढल्याने बळावतो ही नक्कीच खरी गोष्ट आहे. वाचकांचा आधारामुळे व काल सकाळी तात्यांबरोबर झालेल्या सामंजस्यपूर्ण वार्तालापामुळे हा चिघळलेला वाद संपुष्टात आला आहे. मी माझे काव्य,व्यंग तसेच प्रसंग लेखन या पुढेही मिपावरच समर्पित करणार आहे. अनेक गोष्टी बद्दल सल्लामसलत करत असताना दस्तुरखुद्द तात्यासाहेबांनी लेखन करा वाचा व प्रतिक्रिया देत रहा व संपर्कात राहा असे प्रेमाने सांगितले, अगदी मित्रासारखे अर्थात त्यांचा दैनंदिन कारभाराची मला जाणीव होतीच.

लोकशिक्षण ही गुरुकिल्ली

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी सोमवार, 08/03/2010 20:55 या दिवशी प्रकाशित केले.
लोकशिक्षण ही गुरुकिकिल्ली
सांडपाण्याच्या व्यवस्थापनाला पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्व आहे. अमेरिकेसारख्या देशातही ही समस्या आहे. समरव्हील या शहरात त्या दृष्टीने अभ्यास करण्यात आल. भारतातही या प्रश्नी खुप काही करणे शकय आहे फक्त त्यासाठी लोकशिक्षण सर्वात महत्वाचे आहे. ....... पुढे वाचा हा दैनिक सकाळ दि. ८ मार्च २०१० च्या पुणे आवृत्तीत लेख वाचल्यावर लिखाण ओळखीचे वाटायला लागले. पण हे विठ्ठल देशपांडे कोण बाबा?

२ सेकन्दात स्वर्गानुभुति

लेखक तुका म्हणे यांनी सोमवार, 08/03/2010 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पहिलेच लेखन. जवळपास सहा महिन्यांपासून पाहुणा म्हणून हजेरी लावतोय. काय करणार तात्यांनी आज कृपा केली आणि खाते मान्य केले :) तरीही सहा महिने रेगुलर पाहुणा म्हणून येत असल्याने, जवळपास सगळ्या सदस्यांना बर्यापैकी ओळखतो (ओळखून आहे हे सुद्धा चाललं असत). टंकवायला तसे काही विशेष नाही, पण नवे पणाची खाज जाणार कशी? असो, सध्या हेडफोन मध्ये खालील गाणे चालले आहे. या गाण्यातला फ़क़्त ०.०२ सेकंद ते ०.०४ सेकंद एवढाच भाग ऐका. बागेश्री मधली हि तान केवळ "दैवी" या एकाच विशेषणात बसणारी आहे. केवळ अशक्य! मी बरेचदा हे अशा लोकांना ऐकवलं आहे, ज्यांना शास्त्रीय संगीतात फारसा (किंवा अजिबात) रस नाही.