नव स्दस्य
प्रामाणीक आपटे,
राहणारा पुणे,सध्या गुजरात
संगणकतज्ञ
मी ईथला नवीन सदस्य आहे.ह्यापुर्वी इतर मराठी वेबसाईटस वर लिखाण केले आहे.मिसळपाव.कॉम हे नावच आकर्षीत करणारे आहे.पण ह्यापुर्वी ज्या फोटोने मन जिंकल होते,तो फोटो काही पहावयास मिळाला नाही.
काही विषयांत माझे वाचन खुप आहे,त्याच्याच जोरावर ईथे लिहेन अस ठरवुन आलोय.ईथल्या सदस्यांचे वाद व विनोदच मला ईथे घेउन आले.काही विषयांत चाललेले वाद्,काही सदस्यांचे वागणे,काही शब्दांचा वापर व लिहलेल्या धाग्याव्यतीरीक्त होणारे असंबंध लिखाण हे मला नकोसे वाटणारे घटक.
मी संस्कृत भाषेचा आभ्यास केला आहे.पण ईथे काहीजणांना समजणार नाही हे लक्षात आल्याने केवल धाग्याचे नाव सं
तुम्हाला कोणते "फटाके" आवडतात?
दिवाळी जवळ आलेली आहे. हा भारतातील त्यातही हिंदूंचा सण असल्याने त्यातल्या अनेक ब-यावाईट परिणामांबद्दल जसे की फटाके फोडल्याने होणारे प्रदुषण, भरमसाठ खाण्यामुळे होणारी अन्नधान्याची टंचाई, एकमेकांना भेटुन मोठ्याने गप्पा मारुन होणारे ध्वनीप्रदुषण, सुट्ट्यांमुळे होणारी मानवी कार्यतासांची हानी, त्याचा जीडीपीवर होणारा परिणाम इत्यादी इत्यादी विषयांवर विचारवंतांच्या चर्चा सुरु होतील. आपण त्यात भाग घेण्याचे काही कारण नाही.
आज आपल्याला चर्चा करायची आहे फटाक्यांविषयी... :)
फटाके अनेक प्रकारचे असतात. काही आवाज करणारे असतात. तर काही नुसतेच शोभेचे असतात.
निम्मा रस्ता चालला
निम्मा रस्ता चालला
पार्श्वभुमी:हिरो मोठ्या संकटात आहे. तो मनाला प्रश्न विचारतो. कोरस म्हणजे त्याचे +ve मनच आहे.
(एक दुसराही विचार असा करता येईल:-
रस्ता=जिवन, चालणे=जिवन जगणे, थांबणे= मृत्यू )
कोरसः
निम्मा रस्ता चालला
मागं वळतो कशाला?
म्होरं जायाचं जायाचं
आता थांबतो कशाला? ||धृ||
.
.
.
.
हिरो:
वाट अवघड, मधी दगड
बाजू करू कसा? ||१||
नाही माहित कुठं जायाचं
कुना पुसू कसा?
काव्यरस
तिचं स्वप्न
सुझान बॉईल ह्या गायिकेचा हा मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षांसमोर गाण्याचा हा पहिलाच प्रसंग. रीयॅलटी शोमध्ये जिथं ग्लॅमर हा सर्वात मोठा भाग असतो तिथ ही खेडवळ दिसणारी स्त्री ऑडिशनसाठी आली तेंव्हा तिच हसू झाला. पण ज्याक्षणी तीने गायला सुरुवात केली तेंव्हा तो कुस्चितपणा कौतुकात बदलल. आपल्या स्वप्नांना कधी ही सोडू नये अशी प्रेरणा देनारी ही विडिओ क्लिप ( चित्र फीत अस लिहिनार होतो पण परा भाऊ.ची ईग्रचीशी नाळ तुटू नये म्हणून ही खट्पट्! ;) )
आता करा कथा....
बरेच दिवस पाळत ठेवून असलेल्या घरात, आज शेवटी चोरी करण्याचा निर्णय खंडुने घेतला. घरातील तरुण मंडळी सुट्टीसाठी बाहेरगावी गेल्याचे त्याच्या हेरांनी त्याला सांगितले. आता घरात केवळ म्हातारे आजोबा. म्हणजे थोडक्यात काम फत्ते ! उच्च मध्यमवर्गीय वस्तीमधल्या ३ बेडरुम च्या घरात कुठल्या कीमती वस्तुंवर डल्ला मारता येईल याची खंडुची मनातल्या मनात उजळणी देखील करुन झाली. त्या दृष्टीने हत्यारे (टुल्स) ची जमवाजमव सुद्धा झाली. सगळ्या गोष्टी छान जुळून आल्याबद्दल त्याने मनोमन समाधानही व्यक्त केले. 'इंतजार का फल मीठा ही होता है' अशी वाक्ये आठवून खूश सुद्धा झाला.
हे लोक कॉलेजात का गेले ?
आज एक विचारप्रवर्तक लेख वाचण्यात आला:
http://chronicle.com/blogs/innovations/why-did-17-million-students-go-t…
सुमारे सव्वातीन लाख वेटर्स, अंशीहजार बारटेंडर्स ह्यांना कॉलेजातील ब्याचलर डिग्री आहे !
एवढेच नव्हे तर, आठ हजार वेटर्सना पीएचडी किंवा व्यावसायिक पदव्या आहेत.
अणि सर्वात धक्कादायक म्हणजे सुमारे ५०० भंग्यांना पी एचडी पदवी आहे !!!
मिसळपाव