बाब्या
गावापासुन पुण्यापर्यंतचा प्रवास त्यानं रेल्वेनं केलेला. पुण्याला उतरल्यावर थोडा चेंज म्हणुन, पुढचा प्रवास बसने करायचा त्यानं बेत केला. लग्नाचे वय झाल्यापासून त्याचा असा 'चेंज'चा उत्साह फारच वाढलेला. रेल्वेचं कल्याणपर्यंतच तिकीट सोडून एशियाड गाठली. रेल्वेत अंग पार ताठरुन गेले होते, इथे मस्त मऊ मऊ सिट मिळालं.
शेजारी एक गृहस्थ म.टा. वाचत बसलेले. मुख्य पान ते वाचत होते आणि बाकीची पानं त्यांनी मांडीवर ठेवलेली.
त्यानं, न विचारताच त्यातलं एक पान घेतलं आणि वाचत बसला.
मिसळपाव
पाकच्या मनात खदखद आहे ती 1971च्या युद्धातील लाजीरवाण्या पराभवाची. हिंदुस्थानने ना केवळ पाकला पराभूत करत बांगलादेशची निर्मिती केली, तर 90 हजार पाकी सैनिकांची युद्धकैदी म्हणून पकड करून, त्यांना पाकच्या हवाली केले. म्हणूनच काश्मीरला हिंदुस्थानपासून तोडण्यासाठी आजपर्यंत पाकने आपली सारी शक्ती पणाला लावली.