चारोळ्या
परक्यांनाही आपलसं करतील
असे गोड शब्द असतात
शब्दांनाही कोड पडावं
अशी काही गोड माणसं असतात
किती मोठ भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात !!
.............................
............................
काळाचे बांध फुटून जातात
वाहून जाते पाणी
तरिही मैत्रीचा अंकूर
तग धरुन राहतो
कारण भिजत राहतात
त्या फक्त आठवणी !
...............................
............................
Taxonomy upgrade extras
मिसळपाव

